विरोधक आक्रमक, विविध मुद्दे गाजणार! मुंबई : प्रतिनिधीराज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सोमवार (दि. 14)पासून सुरू होत असून, ते अवघ्या दोन दिवसांचे असणार आहे. तरीही या अधिवेशनात सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारला धारेवर धरण्यासाठी विरोधक आक्रमक झाले असल्याचे पहावयास मिळत आहेत. कोरोनाचे कारण पुढे करून अधिवेशन दोनच दिवस आयोजित केल्याने विरोधकांनी सरकारी …
Read More »श्रीवर्धनमध्ये मोकाट घोड्यांचा उपद्रव
श्रीवर्धन ः प्रतिनिधी श्रीवर्धन तालुक्यात अनलॉकची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर बर्यापैकी पर्यटक येऊ लागले आहेत. येथील समुद्रकिनारी घोड्यावरची राइड किंवा घोडागाडी चालवणार्यांचे अनेक घोडे आहेत. दिवसभर घोडागाडी किंवा घोड्याची राइड करून पैसे कमावल्यानंतर घोडे मोकाट सोडून सदरचे मालक घरी निघून जातात. परिणामी या मोकाट घोड्यांचा त्रास समुद्रकिनारी असलेल्या शेतकर्यांना तसेच रिसॉर्ट …
Read More »आमदार रविशेठ पाटील यांच्या हस्ते भाजप पदाधिकार्यांना नियुक्तिपत्रे
नागोठणे ः प्रतिनिधी विभागातील भाजप कार्यकर्त्यांची नुकतीच विविध पदांवर नेमणूक करण्यात आली. ह्या पदाधिकार्यांना आमदार रविशेठ पाटील यांच्या पेण येथील वैकुंठ निवासस्थानी शनिवारी (दि. 12) सायंकाळी आमदार रविशेठ पाटील आणि पेणच्या नगराध्यक्ष प्रीतम पाटील यांच्या हस्ते एका छोटेखानी समारंभात नियुक्तिपत्रे प्रदान करण्यात आली. रोहा उप तालुकाध्यक्ष मनोज धात्रक, विठोबा माळी, …
Read More »लोकनेते स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त कळंबोलीत रक्तदान शिबिर
पनवेल : वार्ताहर कळंबोली येथील मायाक्का देवी मंदिरामध्ये दैवत फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने लोकनेते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांच्या जयंतीनिमित्त भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. याठिकाणी 52 रक्तदात्यांनी रक्तदान केले. दैवत फाउंडेशनचे महाराष्ट्र अध्यक्ष अक्षय आंधळे यांच्या संकल्प संकल्पनेतून हा कार्यक्रम राबवण्यात आला. या वेळी त्यांना मंडळाचे सल्लागार …
Read More »खारघर येथील गतिरोधकांवर सफेद पट्टे
नगरसेविका हर्षदा उपाध्याय यांचा पुढाकार खारघर : रामप्रहर वृत्त खारघर येथील बालभारती शाळा ते नीफ्त् कॉलेजच्या रोडवरील गतिरोधकांवर सफेद मार्किंगचे पट्टे मारण्यात आले आहेत. भाजप नगरसेविका हर्षदा अमर उपाध्याय यांच्या पुढाकाराने स्थानिक नागरिक व ट्रॅफिक पोलिसांच्या मदतीने गतिरोधकांवर सफेद पट्टे मारण्यात आले. खारघर सेक्टर 4 बालभारती शाळा ते नीफ्त् कॉलेजच्या …
Read More »भाजपच्या उत्तर रायगड जिल्हा उपाध्यक्षपदी निळकंठ घरत
उरण : रामप्रहर वृत्त उरण तालुक्यातील चिर्ले गावचे निळकंठ घरत यांची नुकतीच भाजपच्या उत्तर रायगड जिल्हा उपाध्यक्षपदी निवड झाली आहे. त्यांना राज्याचे माजी शिक्षणमंत्री व आमदार आशिष शेलार यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले. शेलार यांनी घरत यांचे अभिनंदन केले. या वेळी भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, …
Read More »मोहोपाड्यातील सीसीटीव्हींकडे दुर्लक्ष
कॅमेरे बंद अवस्थेत आणि गायब मोहोपाडा : प्रतिनिधी रसायनी पाताळगंगा हा औद्योगिक परीसर असून या परिसरातील मोहोपाडा ही मुख्य बाजारपेठ आहे. त्यामुळे काही वर्षांपूर्वी या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले. परंतु जबाबदारी घेतलेल्या संबंधितांकडून कॅमेरांची देखभाल करण्यात आली नाही. परिणामी काही कॅमेरे बंद अवस्थेत आहेत, तर काही कॅमेरेच गायब करण्यात …
Read More »खोपटा-कोप्रोली नाल्यात सोडले केमिकल; शेकडो मासे मृत्युमुखी; आजूबाजूची शेती नापीक होण्याचा धोका
उरण : वार्ताहर उरण तालुक्यातील खोपटा-कोप्रोलीदरम्यान असलेल्या नाल्यात शुक्रवारी पहाटे मोठ्या प्रमाणात घाण आणि उग्र वासाचे केमिकल कुणीतरी सोडल्याची घटना समोर आली आहे. त्यामुळे शेकडो मासे मृत्युमुखी पडले आहेत. या सोडलेल्या केमिकलमुळे आजूबाजूची शेती नापीक होण्याचा धोका निर्माण झाला आहे. हे केमिकल बाजूला असलेल्या ग्लोबीकॉन कंटेनर यार्डमधून त्यांच्या वेस्ट वॉटर …
Read More »कळंबोलीच्या भाजप कार्यालयामध्ये लोकनेते गोपीनाथ मुंडे यांची जयंती साजरी
कळंबोली : प्रतिनिधी भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते बहुजन समाजाचे आधारस्तंभ स्वर्गीय लोकनेते गोपीनाथ मुंडे यांची 71वी जयंती कळंबोली येथील भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयामध्ये साजरी करण्यात आली. या वेळी भाजप कळंबोली शहर अध्यक्ष रवीनाथ पाटील, भटके-विमुक्त आघाडीचे जिल्हाध्यक्ष बबन बारगजे, ज्येष्ठ नेते अशोक मोटे, प्रभाग 8चे अध्यक्ष प्रकाश शेलार, भटके-विमुक्त …
Read More »आंबा, काजू पिकांना धोका; ढगाळ वातावरणाचा परिणाम
श्रीवर्धन : प्रतिनिधी गेल्या चार दिवसांपासून रायगड जिल्ह्यासह संपूर्ण राज्यामध्ये ढगाळ वातावरण झाले आहे. शुक्रवारी सकाळी जवळजवळ दोन तास रिमझिम पर्जन्यवृष्टीदेखील झाली. या झालेल्या पर्जन्यवृष्टीमुळे श्रीवर्धन तालुक्यातील आंबा व काजूच्या बागायतदारांना चिंता लागली आहे. अवकाळी पावसामुळे राज्यातील शेतकरी चिंतातुर झाला आहे, कारण शेतकर्यांनी भात कापणीनंतर आपल्या शेतात लावलेली उडीद, मूग, …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper