नवी दिल्ली ः वृत्तसंस्था राजस्थानात सत्ताधारी काँग्रेसला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत धक्का बसला आहे. चार टप्प्यांत झालेल्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत भाजप बाजी मारेल, असे चित्र दिसत आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सिकरं जिल्ह्यात हिंसाचाराच्या घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. भाजपने पंचायत समितीच्या 1835 जागा जिंकल्या आहेत, तर काँग्रेसला …
Read More »राज्य सरकारला झटका; मराठा आरक्षणावरील स्थगिती हटवण्यास ‘सुप्रीम’ नकार; जानेवारीत पुढील सुनावणी
मुंबई ः प्रतिनिधी मराठा आरक्षणाला दिलेली अंतरिम स्थगिती हटवण्यास सुप्रीम कोर्टाने नकार दिला आहे. महाराष्ट्र सरकारच्या वतीने बाजू मांडताना सरकारच्या वकिलांनी विविध उदाहरणे देत अंतरिम स्थगिती उठवण्याची मागणी केली, मात्र ही स्थगिती तूर्तास हटवली जाणार नसल्याचे सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे. परिणामी राज्य सरकारसाठी हा मोठा झटका मानला जात आहे. पुढील …
Read More »अतिलोकशाहीचे दुष्परिणाम
एखाद्या महाप्रकल्पाच्या विरोधात कोर्टकज्जे सुरू करून त्यात खीळ घालणे, एखाद्या योजनेमध्ये हितशत्रूंनी अडथळे आणणे, एखाद्या कायद्याबद्दल यथेच्छ राजकारण करणे असे प्रकार आपल्या देशात नित्यनेमे घडत असतात. त्यामुळे विकासाची गती मंदावते हे खरेच. अर्थात लोकशाही मूल्यांपेक्षा विकास मोठा असतो असा त्याचा अर्थ कुणी काढू नये. लोकशाही मूल्यांची पाठराखण करतच विकास साधता …
Read More »नांदगाव हायस्कूलमधील विद्यार्थ्यांना मास्क व सॅनिटायझरचे वाटप
मुरुड : प्रतिनिधी यशवंतनगर नांदगाव येथील श्री छत्रपती शिवाजी नूतन विद्यालयातील दहावीच्या 95 विद्यार्थ्यांना उसरोली ग्रामपंचायतीकडून सरपंच मनीष नांदगावकर यांच्या हस्ते मास्क व सॅनिटायझरचे मोफत वाटप करण्यात आले. सरपंच नांदगावकर यांनी यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सागर राऊत यांनी केले. उपसरपंच महेशकुमार पाटील, ग्रामपंचायत सदस्या समीना जुबेर घलटे, शाळेचे …
Read More »जमिनीचा पोत सुधारण्यासाठी शेतकर्यांनी प्रयत्न करावेत -कृषी विशेषतज्ज्ञ सुळे
कर्जत : बातमीदार मातीचा पोत कायम राखण्यासाठी शेतकर्यांनी जमिनीला आपले मानून जमिनीचा पोत राखण्याचे आव्हान स्वतःहून स्वीकारावे, असे आवाहन ज्येष्ठ कृषी तज्ज्ञ अरविंद सुळे यांनी येथे केले. जागतिक मृदा दिनानिमित्त तालुका कृषी अधिकारी शीतल शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळ कृषी अधिकारी कशेळे अंतर्गत माले, कळंब, अंजप आणि वाकस या कार्यक्षेत्रात कृषी …
Read More »रस्ता दुरुस्तीसाठी गांधीगिरी
नागोठणे : प्रतिनिधी सरकारने तसेच सार्वजनिक बांधकाम खात्याने तुम्हाला खड्ड्यातच घालायचे ठरविले असून स्वतःला कोणतीही इजा न करता या रस्त्यावरून गाड्या चालवा, असा वाहन चालकांना संदेश देत रोहे तालुका मनसेकडून बुधवारी (दि. 9) सकाळी नागोठणे-रोहे मार्गावर गांधीगिरी मार्गाने आंदोलन करण्यात आले. नागोठणे-रोहे मार्गावरील आंबेघरफाटा ते आमडोशीफाटा या तीन किलोमीटर रस्त्याची …
Read More »प्रकल्पग्रस्तांच्या आंदोलनाला वारकरी मंडळींचा पाठिंबा
नागोठणे : प्रतिनिधी आंदोलन मागे घेतल्यावरच सकारात्मक चर्चा करू, असा हेका रिलायन्स व्यवस्थापनाने कायम ठेवला असल्याने आज बुधवारी (दि. 9) तेराव्या दिवसांपर्यंत प्रकल्पग्रस्थांच्या मागण्याचा प्रश्न मार्गी लागलेला नाही. दरम्यान, मंगळवारी सायंकाळी वारकरी संप्रदायाच्या शेकडो मंडळींनी आंदोलनाला पाठिंबा जाहीर केल्याने दुधात साखरच पडली असल्याची भावना आंदोलनकर्त्यांमधून व्यक्त केली जात आहे. नागोठणे …
Read More »भारत बंदचा फज्जा
नव्या कृषी सुधारणा कायद्यांमधील त्रुटींबाबत केंद्र सरकारशी वाटाघाटी करणार्या हरयाणा-पंजाबमधील शेतकर्यांनी भारत बंदची हाक मंगळवारी दिली होती. त्याला अपेक्षेप्रमाणेच देशभरातून फारसा प्रतिसाद मिळाला नाही. पंजाब, हरयाणा आणि उत्तर प्रदेशचा काही भाग वगळता देशातील सर्व व्यवहार बव्हंशी सुरळीत राहिले. हे तसे घडणारच होते. कारण मोदी सरकारने आणलेल्या नव्या कृषी सुधारणांचे देशभरात …
Read More »पोलादपूर शहर भाजप महिला मोर्चातर्फे किल्ले, रांगोळी स्पर्धेचा निकाल जाहीर
पोलादपूर : प्रतिनिधी गेल्या काही महिन्यांपासून कोविड काळात भाजपच्या महिला कार्यकर्त्यांनी शहराच्या सुरक्षिततेपोटी हा घरोघरी जाऊन विजेत्यांच्या कौतुकाचा नाविन्यपूर्ण कार्यक्रम राबवला आहे. शहराची सुरक्षा हेच आमचे ब्रीद आहे, असे विचार पोलादपूर शहर भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्षा उज्ज्वला तथा माई जयंत शेठ यांनी मांडले. शहर भाजप महिला मोर्चातर्फे आयोजित करण्यात आलेल्या …
Read More »महाडमध्ये भाजपकडून निषेध
महाड : प्रतिनिधी भारत बंदला महाडमधील व्यापार्यांनी पाठिंबा दिला नसुन बहुतांश बाजारपेठ सुरळीत सुरू होती. मात्र प्रशासकिय यंत्रणेचा वापर करुन पोलीस बळावर महाड बंद करण्याचा केविलवाणा प्रयत्न महाड भाजपने हाणून पाडला. विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी या घटनेची गंभीर दखल घेत विधीमंडळात सरकारला जाब विचारणार असल्याचे सांगितले. भारत बंदचा महाडमध्ये …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper