गुवाहाटी : वृत्तसंस्था सहा वेळच्या विश्व चॅम्पियन एमसी मेरीकोम आणि एल. सरिता देवी यांनी अपेक्षित कामगिरी करताना इंडियन ओपन मुष्टीयुद्ध स्पर्धेच्या अखेरच्या दिवशी सुवर्ण पदकाची कमाई केली. त्याच वेळी, आशियाई क्रीडा स्पर्धेतील सुवर्ण विजेत्या अमित पंघालनेही 52 किलो वजनी गटातून शानदार खेळ करताना जायंट किलर ठरलेल्या सचिन सिवाचचे आव्हान परतवून …
Read More »फिफा शिष्टमंडळाची गोवा केंद्राला भेट
मडगाव : वृत्तसंस्था भारतात पुढील वर्षी होणार्या फिफा 17 वर्षांखालील फुटबॉल स्पर्धेसाठी देशातील पाच केंद्रांची प्राथमिक निवड करण्यात आली आहे. या केंद्रांत गोव्याचाही समावेश आहे. फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमची पाहणी फिफा शिष्टमंडळाने गुरुवारी केली. त्यांनी स्टेडियमच्या सुविधांबद्दल समाधान व्यक्त केले. केवळ ग्राऊंड पिच संदर्भात सुधारणा करण्यासाठी फिफा शिष्टमंडळाचे …
Read More »भारतीय संघाचा चौथ्या क्रमांकाचा तिढा कायम
लंडन : वृत्तसंस्था भारतीय संघाचा चौथ्या क्रमांकाचा तिढा अजूनही सुटलेला दिसत नाही. वर्ल्डकप खेळण्यासाठी भारतीय संघ इंग्लंडमध्ये पोहोचला आहे. भारताच्या न्यूझीलंडविरुद्धच्या सराव सामन्यात लोकेश राहुलला चौथ्या स्थानावर फलंदाजीला पाठवले होते, पण राहुलला फक्त सहाच धावा करता आल्या. त्यामुळे भारताचा चौथ्या क्रमांकाचा तिढा कायम असल्याचे म्हटले जात आहे. यापूर्वी भारताने महेंद्रसिंग …
Read More »भारतीय संघ खेळणार भगव्या रंगात
मुंबई : प्रतिनिधी ‘मेन इन ब्लू’ अशी ओळख असलेला भारताचा क्रिकेट संघ, इंग्लंड आणि वेल्समध्ये 30 मे पासून सुरू होणार्या विश्वचषकात वेगळ्या जर्सीमध्ये खेळताना दिसेल. जर्सीबाबत आयसीसीने यंदाच्या विश्वचषकासाठी फुटबॉलच्या धर्तीवर होम आणि अवे असा नवा प्रस्ताव ठेवला आहे. या नियमानुसार यजमान संघ वगळता प्रत्येक संघ पर्यायी जर्सीमध्ये दिसणार आहे, …
Read More »वडवली परिसरात सात गुरे दगावली
विषप्रयोग झाल्याचा शेतकर्यांचा आरोप कर्जत : बातमीदार तालुक्यातील वडवली परिसरामधील नाल्याच्या बाजूला शुक्रवारी (दि. 24) सायंकाळी सहा-सात गुरे दगावल्याचे समोर आले. ही गुरे नेमकी कशी दगावली आहेत, याची माहिती मिळाली नसली तरी विषप्रयोग झाला असल्याचा संशय शेतकरी आणि स्थानिकांनी केला आहे. कर्जत पंचायत समितीचे अधिकारी आणि पोलिसांनी या घटनेची पाहणी …
Read More »खासदार बारणे यांच्या विजयाची नेरळमध्ये मिरवणूक
कर्जत : बातमीदार मावळ लोकसभा मतदारसंघातून शिवसेना-भाजप महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे विजयी झाले असून, त्या निमित्ताने नेरळमध्ये विजयी जल्लोष करण्यात आला. शहरातील शिवाजी महाराज चौकातून बाजारपेठ भागात मिरवणूक काढून आणि व्यापार्यांना लाडू वाटून महायुतीच्या कार्यकर्त्यांनी आंनद साजरा केला. नेरळमध्ये श्रीरंग बारणे यांना मोठी आघाडी मिळाली. त्याचा जल्लोष नेरळमध्ये साजरा करण्यात …
Read More »शेलू रेल्वे स्थानकात पादचारी पूल आणि निवारा शेडचे काम वेगाने सुरू
कर्जत : बातमीदार मध्य रेल्वेच्या मुंबई-कर्जत मार्गावरील शेलू स्थानक विकसित करण्यात येत आहे. या स्थानकात मोठ्या प्रमाणात विकासकामे केली जात आहेत. दरम्यान, नवीन पादचारी पूल आणि निवारा शेडची कामे अंतिम टप्प्यात आली असून, पावसाळ्यापूर्वी दोन्ही कामे पूर्ण केली जातील असे नियोजन मध्य रेल्वेकडून करण्यात आले आहे. मध्य रेल्वेच्या कर्जत बाजूकडील …
Read More »पेणमध्ये दुकानाला भीषण आग, लाखोंची मालमत्ता भस्मसात
पेण : प्रतिनिधी येथील एसटी स्टॅण्डच्या मागील भागात असलेल्या अंतोरा रोडवरील समर्थ खत बियाणे एजन्सीच्या दुकानाला शनिवारी (दि. 25) पहाटे तीनच्या सुमारास आग लागली. या आगीत दुकानातील खते, बियाणे व किटकनाशके जळून खाक झाली. शॉर्टसर्किटमुळे सदर आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत असून, अधिक तपास पेण पोलीस करीत आहेत. पेणमधील …
Read More »मांडवा ते गेट वे प्रवासी जलवाहतूक बंद
अलिबाग : पावसाळा आल्यामुळे अलिबाग तालुक्यातील मांडवा ते गेटवे ऑफ इंडिया प्रवासी जलवाहतूक रविवार (दि. 26)पासून बंद होत आहे. चार महिने ही जलप्रवास वाहतूक बंद राहणार आहे. सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या किंवा दुसर्या आठवड्यापासून ही वाहतूक पुन्हा सुरू होणार आहे. मुंबईहून अलिबागला येण्यासाठी सोयीचा मार्ग म्हणजे जलप्रवास. या प्रवासामुळे वेळेची, पैशाची …
Read More »धरणाचे पाणी बिल्डरच्या घशात
पाली भूतीवली परिसरातील आदिवासी तहानलेलेच; जमिनी कोरड्या कर्जत : बातमीदार तालुक्यातील रेल्वेपट्टा भागातील पाण्याचे दुर्भिक्ष्य दूर करण्यासाठी आणि शेतीसाठी पाणी देण्यासाठी शासनाने पाली भूतीवली धरणाची निर्मिती केली आहे. या धरणामध्ये 2004 पासून पावसाचे पाणी साठून राहत आहे. मात्र शेतीसाठी पाणी पुरविण्याकरीता पाटबंधारे विभागाने कालवेच बांधले नसल्याने या धरणाच्या पाण्यावर शेती …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper