Breaking News

महत्वाच्या बातम्या

वैकल्पिक वाद निवारण केंद्रामुळे सर्वसामान्यांना लाभ -न्यायमूर्ती छागला

अलिबाग : प्रतिनिधी : अलिबाग येथे वैकल्पिक वाद निवारण केंद्राच्या नव्या इमारतीचे कोनशिला अनावरण आज मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती तथा पालक न्यायमूर्ती रियाज छागला यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी रायगड-अलिबागचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अभय वाघवसे, जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी उपस्थित होते. अलिबाग येथील विधी सेवा प्राधिकरण येथे …

Read More »

कोकण भवनच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष

बेलापूर : रामप्रहर वृत्त : सीबीडीतील कोकण भवन येथे आपत्कालीन सुरक्षेसाठी बसविण्यात आलेल्या अग्निरोधक यंत्रणेची मुदत जानेवारी महिन्यातच संपली आहे. याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने शासकीय अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. राज्य शासनाच्या विविध सुमारे 72 विभागाची कार्यालये असलेल्या सीबीडी येथील कोकण भवनला मिनी मंत्रालय म्हणून ओळखले …

Read More »

उरणमध्ये पार्थ पवारांच्या प्रचार दौर्याला अल्प प्रतिसाद

जेएनपीटी : प्रतिनिधी : मावळ लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व शेकाप महाआघाडीच्या वतीने शरद पवारांचे व माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार हे उमेदवार असल्याने शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्यात काटे की टक्कर होणार, अशी चर्चा राजकीय गोटात वर्तविण्यात येत आहे, मात्र मावळ लोकसभा मतदारसंघातील उरणच्या …

Read More »

सांगुर्लीच्या नशामुक्ती केंद्रातून 50 जणांचे पलायन

पनवेल : बातमीदार : सांगुर्ली येथील हार्मोनी फाऊंडेशन, अल्कोलिक अ‍ॅन्ड ड्रग्ज रिहॅबिलेटेशन सेन्टर चालविणार्‍या विरोधात शहर पोलिसांनी 42 वर्षीय इसमाच्या मृत्यू प्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. येथे होणारी मारहाण व उपासमारीच्या या भीतीमुळे येथील सेंटरमधून 50 ते 60 जणांनी पलायन केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याबाबत अधिक चौकशी …

Read More »

गुढीपाडवा आणि स्वातंत्र्याचा संकल्प!

चैत्र शुद्ध प्रतिपदा, गुढी पाडवा. घराघरांवर आकाशाकडे झेपावणारी गुढी, भगवा ध्वज आणि झेंडूची तोरणे. भारतभूमीवरून आकाशतत्त्वाला स्पर्श करून दशदिशांना व्यापून टाकणारे उदात्त संकल्प करण्याचा दिवस.राष्ट्राची सार्वभौमता, अखंडता, एकात्मता आणि स्वतंत्रता ह्याहून माणसाला दुसरे प्रिय काय असते? आपल्यावर मोगलांनी इंग्रजांनी, काँग्रेसने राज्य केले. मोगलांनी ह्या देशाचे भावविश्व नाकारले. इंग्रजांनी हिंदूंना अराष्ट्रीय …

Read More »

लोकशाहीचा रणसंग्राम

सतराव्या लोकसभेचा रणसंग्राम आता चांगलाच रंगात आलाय. सत्ताधारी विरुद्ध विरोधक असा सामना रंगतोय. आरोप, प्रत्यारोपाच्या फैर्‍याही झडू लागल्यात. आणखी महिनाभर तरी हा रणसंग्राम चालणार असल्याने देशातील जनतेची एकप्रकारे करमणूकच होत राहणार आहे. गेल्या काही वर्षात प्रचारांचा ट्रेंडही बदलला असल्याने आता गावागावातून स्पीकरद्वारे होणारा जाहीर प्रचार पूर्णपणे थंडावला आहे. आचारसंहितेचा धसका …

Read More »

इंडियन पॉलिटिकल लीग

इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएलचे बारावे पर्व रंगात येऊ लागले असताना, दुसरीकडे इंडियन पॉलिटिकल लीग म्हणजेच लोकसभा निवडणुकीच्या 17व्या आवृत्तीसाठी राजकीय फटकेबाजी सुरू झाली आहे. इथे यंदाही सामना दोन प्रमुख टीम (पक्ष) भाजप आणि काँग्रेस यांच्यात असून, उभय कर्णधार पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी एकमेकांसमोर पुन्हा एकदा …

Read More »

वळके येथे गुढीपाडवा शोभायात्रा

मुरुड : प्रतिनिधी जगद्गुरू श्री नरेंद्रचार्य महाराज दक्षिण पीठ नाणीज धाम येथील दक्षिण रायगड विभागातर्फे वळके येथे गुढी पाडव्या निमित्ताने हिंदू नववर्षाच्या शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते.आज सकाळी 6 वाजून 15 मिनिटांनी  वळके हायस्कूल येथून जगद्गुरू श्री नरेंद्रचार्य महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून नाम गाजराचा जयघोष करून मिरवणुकीस सुरुवात …

Read More »

कर्जतमध्ये नववर्ष स्वागतयात्रा उत्साहात

कर्जत : प्रतिनिधी मराठी नववर्षाच्या स्वागताचा सण म्हणजे गुढीपाडव्या निमित्त कर्जत मधील अनेक संस्था एकत्र येऊन कर्जत शहरात शनिवारी (दि.6) मराठी नववर्ष स्वागत यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. तालुक्यातील बहुतांश गावात गुढ्या उभारून गुढीपाडवा उत्साहात साजरा करण्यात आला.     कपालेश्वर देवस्थान समिती, सार्वजनिक गणेशोत्सव समिती, संस्कार भरती, मार्तंड ढोल ताशा पथक, …

Read More »

अलिबागेत नववर्षानिमित्त ढोल-ताशांचा निनाद

अलिबाग : प्रतिनिधी  अलिबाग शहरात हिंदू नववर्ष स्वागत यात्रा समितीच्या वतीने तसेच नरेंद्र महाराज सांप्रदायच्या वतीने शनिवारी (दि.6)  सकाळी स्वागत यात्रेचे आयोजन करण्यात आले.  रघुजीराजे आंगे्र, उपनगराध्यक्षा अ‍ॅड. मानसी म्हात्रे आदी या स्वागत यात्रेत सहभागी झाले होते. गुढीपाडव्यानिमित्ताने शहरात महावीर चौक, जोगळेकर नाका, बालाजी नाका, ठिकरूळ नाका आदी ठिकाणी गुढ्या …

Read More »