Breaking News

Ramprahar News Team

राष्ट्रीय वॉटर पोलो स्पर्धेत महाराष्ट्राच्या संघाचे सुयश

रिलायन्स नागोठण्याच्या खेळाडूंची चमकदार कामगिरी पाली ः प्रतिनिधी स्विमिंग फेडरेशन ऑफ इंडियाच्या वतीने 49वी जलतरण व वॉटर पोलो स्पर्धा नुकतीच भुवनेश्वर (ओडिशा) येथे झाली. या स्पर्धेत महाराष्ट्राच्या मुलींच्या वॉटर पोलो संघाने द्वितीय, तर मुलांच्या वॉटर पोलो संघाने तृतीय क्रमांक पटकाविला आहे. यामध्ये नागोठण्यातील रिलायन्सच्या खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली. महाराष्ट्राच्या मुलांच्या …

Read More »

नवी मुंबई व रायगड जिल्हा अजिंक्यपद टेबल टेनिस स्पर्धा

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते होणार उद्घाटन पनवेल ः रामप्रहर वृत्त लायन्स क्लब ऑफ पनवेल आणि नवी मुंबई स्पोर्ट्स व सामाजिक विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने नवी मुंबई व रायगड जिल्हा अजिंक्यपद टेबल टेनिस स्पर्धेचे आयोजन 13 व 14 ऑगस्ट रोजी नवीन पनवेल येथील सिडको समाजमंदिरात करण्यात आले आहे. या …

Read More »

महाराष्ट्रातील सर्वोकृष्ट 10 आमदारांमध्ये प्रशांत ठाकूर यांचा समावेश

भाजप नेते आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून कौतुक पनवेल ः प्रतिनिधी महाराष्ट्रातील सर्वोकृष्ट 10 आमदारांमध्ये पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांचा समावेश आहे, अशा शब्दांत त्यांचे राज्याचे माजी मंत्री व भाजप प्रदेश सरचिटणीस आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी कौतुक केले. ते शनिवारी (दि. 23) पनवेल येथे तेली समाज महासंघातर्फे आयोजित बैठकीत बोलत होते. …

Read More »

खोपोलीतील झेनित धबधब्यावर पुण्याचा पर्यटक जखमी

खोपोली, खालापूर ः प्रतिनिधी सह्याद्रीच्या पर्वतरांगेत असलेल्या खोपोलीतील झेनिथ धबधब्यावर रविवारी (दि. 24) पर्यटनासाठी आलेला पुण्याचा पर्यटक पाय घसरून जखमी झाल्याची घटना घडली. अपघातग्रस्त मदत टीमच्या सदस्यांनी या पर्यटकाला रुग्णालयात दाखल केले आहे. भागवत कोळपेकवार असे या जखमी पर्यटकाचे नाव आहे. तो मित्रांसोबत पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी खोपोली येथील झेनिथ धबधब्यावर …

Read More »

पोलादपुरातील वडाचा कोंड गावनजीक डोंगराला भेगा

प्रशासनाकडून ग्रामस्थांना स्थलांतराच्या सूचना पोलादपूर ः प्रतिनिधी पोलादपूर तालुक्यातील चरई ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या वडाचा कोंड गावालगत डोंगराला भेगा पडल्या आहेत. त्यामुळे प्रशासनाने तेथे पाहणी करून ग्रामस्थांना स्थलांतरित होण्याच्या सूचना दिल्याची माहिती प्रांताधिकारी प्रतिमा पुदलवाड आणि तहसीलदार दिप्ती देसाई यांनी दिली. मागील वर्षी 22 जुलै रोजी अतिवृष्टीमध्येे महाड तालुक्यातील तळिये येथे …

Read More »

आता 24 तास फडकविता येणार तिरंगा; केंद्र सरकारकडून ध्वजसंहितेमध्ये बदल

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था केंद्र सरकारकडून ध्वज संहितेत बदल करण्यात आला आहे. आता दिवस-रात्र म्हणजे 24 तास तिरंगा फडकवण्याची परवानगी केंद्राकडून देण्यात आली आहे तसेच पॉलिस्टर आणि मशीनवर तयार करण्यात आलेल्या ध्वजालाही वंदन करता येणार आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत केंद्र सरकारने हर घर तिरंगा मोहीम राबविण्याची घोषणा केली आहे. …

Read More »

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जिंकण्यास सज्ज व्हा

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे कार्यकर्त्यांना आवाहन पनवेल ः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांसमोर त्याग आणि शिस्तीचा आदर्श निर्माण केला आहे. पक्षाच्या आदेशानुसार काम करण्याच्या आपल्या सामर्थ्याच्या जोरावर आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जिंकायच्या आहेत आणि पक्ष संघटना मजबूत करायची आहे, असे आवाहन प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील …

Read More »

महाराष्ट्राच्या विकासाचा बॅकलॉग भरून काढणार

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास; भाजप प्रदेश कार्यकारिणीची बैठक उत्साहात पनवेल ः प्रतिनिधी भाजप-शिवसेना युतीचे सरकार यावे ही तर श्रींची इच्छा होती. या ठिकाणी ईश्वर म्हणजेच महाराष्ट्राच्या 12 कोटी जनतेची अशी इच्छा होती. हिंदुत्ववादी विचारांच्या रक्षणासाठी राज्यात सत्ता परिवर्तन झाले असून बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे खरे वारसदार भाजपबरोबर आले आहेत. …

Read More »

चोळई गाव बनलेय दरडग्रस्त, अपघातप्रवण क्षेत्र

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर पोलादपूर तालुक्यातील कशेडी घाटामध्ये गेल्या काही वर्षांपासून सडवली ग्रुपग्रामपंचायतीच्या हद्दीतील चोळई गाव हे दरडप्रवण क्षेत्र आणि अपघातप्रवण क्षेत्र झाले आहे. हे दुहेरी संकट ओढविण्यामागे प्रशासनच कारणीभूत आहे. नैसर्गिक आपत्ती या सबबीखाली या गावावर ओढविणार्‍या आपत्तींचे वर्णन करून आजमितीस सर्व संकटांना पांघरूण घालून बळींच्या वारसांना मदत आणि आपत्तीप्रवण …

Read More »

वचनपूर्तीचे समाधान

महाराष्ट्रात जवळपास गेला महिनाभर सुरू असलेल्या सत्तासंघर्षाच्या वादाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने 1 ऑगस्टपर्यंत पुढे ढकलली. त्यामुळे काहींच्या चेहर्‍यावर निराशेचे ढग दाटून आलेले दिसले खरे, परंतु त्याच सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 27 टक्के ओबीसी आरक्षणासह त्वरीत घेण्याचे आदेश दिल्याने समाजातील एका मोठ्या समुहाला दिलासा मिळाला आहे. गेले …

Read More »