पनवेल ः रामप्रहर वृत्त रायगड जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागामार्फत गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येत आहे. त्या अंतर्गत पनवेल पंचायत समितीत परीक्षांमध्ये गुणगौरव प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार शुक्रवारी (दि. 1) करण्यात आला. या सत्कार सोहळ्याला पंचायत समिती सदस्या रत्नप्रभा घरत उपस्थित होत्या. रायगड जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागामार्फत आदर्श शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी …
Read More »वाहतूक कोंडी उपाययोजनांचा आढावा
पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल शहरात भेडसवणारी वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासंदर्भात आमदार प्रशांंत ठाकूर यांनी पुढाकार घेतला असून त्यांच्या उपस्थितीत पोलीस अधिकारी, महापालिकेचे अधिकारी, नगरसेवक आणि लोकप्रतिनिधी यांची नुकतीच बैठक झाली होती. त्यानुसार वाहतूक कोंडीला आळा घालण्यासंदर्भात पोलिसांमार्फत उपाययोजना करण्यात आल्या आहे. याबाबत आढावा घेण्यासाठी महापौर डॉ. कविता चौतमोल, सभागृह …
Read More »दिघोडे-गव्हाण फाटा महामार्गावर अवजड वाहनांवर कारवाई
उरण : प्रतिनिधी उरण तालुक्यातील दिघोडे-गव्हाण फाटा महामार्गावर नियमित होणार्या वाहतूक कोंडीमुळे दैनंदिन प्रवासी अक्षरशः हैराण झाले आहेत. दिघोडेपासून ते गव्हाण फाट्यापर्यंत महामार्गालगत असलेल्या अनधिकृत कंटेनर गोदामांमधील अवजड कंटेनर ट्रेलर वाहतुकीमुळे सामान्य नागरिक कमालीचे त्रस्त आहेत. नवी मुंबईचे पोलीस आयुक्त बिपीन कुमार सिंह यांनी 27 सप्टेंबरपासून सकाळी 6 ते रात्री …
Read More »सिडकोकडील सेवा पनवेल मनपाकडे हस्तांतरीत करण्याच्या कामाला वेग
पनवेल : प्रतिनिधी सिडकोकडील सेवा पनवेल महापालिकेकडे हस्तांतरणाच्या दृष्टीने सिडको अधिकार्यांबरोबर सेवा पाहणी महापालिका अधिकार्यांनी सुरू केली आहे. गुरुवारी (दि. 30) झालेल्या विभाग प्रमुखांच्या बैठकीत आयुक्त गणेश देशमुख यांनी संबधित विभागाकडून या पाहणीचा आढावा घेतला. पनवेल महापालिका हद्दीत सिडको प्राधिकरणाच्या हस्तांतरण होणार्या सेवा-सुविधा पाहणी कार्यक्रम हाती 27 सप्टेंबरपासून घेतला आहे. …
Read More »राज्य शासनाची ई-पीक पाहणी ठरतेय डोकेदुखी; उरणमधील 80 टक्के शेतकरी अँड्रॉइड मोबाइलअभावी सुविधेपासून वंचित
उरण : प्रतिनिधी उरण तालुक्यातील ग्रामीण भागातील अनेक शेतकर्यांकडे आजही अँड्रॉइड मोबाइल फोन नाहीत. त्यामुळे महसूल विभागाच्या आदेशानुसार ई-पीक पाहणी कशी करावी, असा प्रश्न उरणच्या शेतकर्यांसमोर उभा ठाकला आहे. राज्य शासनाने शेतकर्यांना अनिवार्य करण्यात आलेली ई-पीक पाहणी रद्द करून ती महसूल विभागाच्या यंत्रणेकडूनच करण्यात यावी, अशी मागणी सामान्य शेतकर्यांकडून करण्यात …
Read More »अंधेर नगरी…
गेल्या दोन वर्षांत राज्यातील महाविकास आघाडी सरकारने घातलेले विविध घोळ पाहता महाराष्ट्राच्या जनतेला रोज कालचा गोंधळ बरा होता असेच म्हणावेसे वाटत असेल. एकेकाळी याच महाविकास आघाडी सरकारने डोक्यावर घेतलेले मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह हे आता गायब असल्याचे सांगण्यात येते आहे. खरे काय नि खोटे काय हे यथावकाश बाहेर …
Read More »झेनिथ धबधब्यावरील बंदी आदेश; अंमलबजावणीवर प्रश्न चिन्ह
खोपोली : प्रतिनिधी प्रशासनाने बंदी घातली असतानाही मंगळवारी पंधरा पर्यटक झेनिथ धबधबा परिसरात गेले, त्या वेळी अचानक कोसळल्या पावसाने पाण्याचा प्रवाह वाढला व दुर्घटना घडून त्यात तीन जणांचा बळी गेला. त्यामुळे बंदी आदेशाच्या अंमलबजावणीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. झेनिथ धबधबा परिसरात कोणतीही दुर्घटना होऊ नये म्हणून 15 ऑक्टोबरपर्यंत या धबधबा …
Read More »चालू बिले न भरलेल्या ग्राहकांच्या जोडण्या कापल्या; श्रीवर्धनमध्ये महावितरण विरोधात संताप
श्रीवर्धन : प्रतिनिधी चालू महिन्याची बिले न भरलेल्या ग्राहकांच्या वीजजोडण्या कापण्याची कारवाई महावितरणच्या श्रीवर्धन कार्यालयाने सुरू केली आहे. त्यामुळे येथील वीजग्राहक महावितरण विरोधात संताप व्यक्त करीत आहेत. श्रीवर्धनमधील ग्राहकांना वीजबिल भरण्याच्या अंतिम तारखेच्या आदल्या दिवशी देयके मिळतात. महावितरणकडून बिले वितरण करण्यास विलंब होत असल्याने बिल वेळेवर भरता येत नाही, असे …
Read More »पेण खारेपाट विभागात तीन दिवसाआड पाणीपुरवठा
पेण : प्रतिनिधी जून महिन्यापासून पेण तालुक्यात जोरदार पाऊस पडत आहे. तालुक्यातील हेटवणे धरणही ओव्हरफ्लो झाले आहे. मात्र पेणच्या खारेपाटाला तीन दिवसाआड पाणीपुरवठा होत असल्याने तेथील ग्रामस्थांना पावसाळ्यातही पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. या वर्षी पावसाने दमदार हजेरी लावल्याने हेटवणे धरणही तुडुंब भरले आहे. हेटवणे धरणातील पाणी शहापाडा धरणात …
Read More »अलिबाग शहरात मोकाट जनावरांची समस्या
मिनी गोवा म्हणून ओळखल्या जाणार्या अलिबागचा स्वच्छ समुद्र किनारा, कुलाबा किल्ला हे पर्यटकांचे आकर्षण आहे. त्याचबरोबर आता किनार्यावर तोफ लावण्यात आली आहे. सेल्फी पॉइंट बनविण्यात आला आहे. त्यामुळे निसर्गसौंदर्याने नटलेल्या अलिबागमध्ये येणार्या पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. स्वच्छ व सुंदर पर्यटनस्थळ म्हणून ओळखले जाणार्या व रायगड जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या अलिबाग …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper