Ramprahar News Team

सुनील तटकरेंच्या वल्गना खोट्या; आमदार रविशेठ पाटील यांचा पलटवार

पेण : प्रतिनिधीपेणमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रवेशाच्या वेळी भाषणात खासदार सुनील तटकरे यांनी केलेल्या वल्गना या खोट्या असून अशा खोट्या वलग्नांना पेणमधील जनता कधीच भुलणार नाही असा टोला पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आमदार रविशेठ पाटील यांनी खासदार तटकरे यांना लगावला. पेण अर्बन बँक ज्यावेळी बुडीत निघाली त्यावेळी ते राज्याचे अर्थमंत्री होते. …

Read More »

पनवेल मनपाकडे 57 कोटी मालमत्ता कर जमा; सवलतीचा आजचा अखेरचा दिवस

पनवेल : प्रतिनिधी पनवेल महापालिका हद्दीतील नागरिकांचा मालमत्ता कर भरण्यास उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून 30 सप्टेंबरपर्यंत मालमत्ता करांवरती 10 टक्के सवलत तसेच ऑनलाइन कर भरल्यास वाढीव दोन टक्के सूट देण्यात आली आहे. बुधवारी (दि .29) दैनिक संकलन एक कोटी झाले असून एकूण 57 कोटी कर संकलन झाले आहे. या सवलतीचा गुरुवारी …

Read More »

कामोठे भाजपतर्फे राष्ट्रीय स्वास्थ स्वयंसेवक अभियान कार्यशाळा

कामोठे : रामप्रहर वृत्त भाजप वैद्यकीय सेल कामोठे मंडलतर्फे राष्ट्रीय स्वास्थ स्वयंसेवक अभियान कार्यशाळाचे आयोजन मंगळवारी (दि. 28)करण्यात आले होते. या वेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून यशोदा हॉस्पिटलचे डॉ. बाळासाहेब खड्बडे यांनी मार्गदर्शन केले. या वेळी भाजप कामोठे मंडल अध्यक्ष रवींद्र जोशी, नगरसेवक डॉ. अरुणकुमार भगत, गोपीनाथ भगत, युवा मोर्चा अध्यक्ष …

Read More »

खालापूरात भाजप पदाधिकार्‍यांनी घेतली नवनियुक्त अधिकार्‍यांची भेट

खालापूर : प्रतिनिधी खालापूरचे नवनियुक्त तहसीलदार आयुब तांबोळी, खोपोली नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अनुप दुरे, खोपोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक शिरीष पवार यांच भाजप पदाधिकार्‍यांनी भेट घेतली. या वेळी झालेल्या चर्चेमध्ये खालापूरचे तहसीलदार आयुब तांबोळी यांना सध्या सुरू असलेल्या मतदार नोंदणी अभियान व मतदार ओळखपत्र यात येणार्‍या अडचणीचे मुद्दे भाजपचे युवा नेते …

Read More »

‘वायसीएमओयू’चे ऑनलाइन प्रवेश सुरू

पनवेल : वार्ताहर उच्च शिक्षण घेण्याचे ध्येय साकारण्यासाठी जीवनात उपयुक्त ठरणार्‍या कौशल्याधिष्ठित शिक्षणाची संधी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने (वायसीएमओयू) उपलब्ध करून दिली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तसेच नैसर्गिक आपत्तींमुळे प्रवेश घेऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांची मागणी असल्याने कृषी व बीएड शिक्षणक्रम वगळून इतर शिक्षणक्रमांच्या प्रवेशांची अंतिम मुदत 30 सप्टेंबर 2021पर्यंत वाढविण्यात …

Read More »

नवी मुंबईकरांना जलदिलासा; मोरबे धरण ओव्हरफ्लो!

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त मागील आठवडाभर झालेल्या संततधार पर्जन्यवृष्टीमुळे नवी मुंबई महानगरपालिकेचे मोरबे धरण पूर्ण भरलेले असून धरणातील जलसाठ्याने 88 मीटर इतकी पूर्ण उंची गाठून आता दुथडी भरून वाहू लागलेले आहे. त्यामुळे नवी मुंबईकरांना जलदिलासा लाभलेला आहे. मोरबे धरणाद्वारे नवी मुंबई महापालिकेकडे अनमोल अशी जलसंपत्ती आहे. रायगड जिल्ह्यातील खालापूर …

Read More »

जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धा

रसायनी ः प्रतिनिधी अलिबागमधील खिडकी येथे सामाजिक कार्यकर्ते, माजी मुख्याध्यापक, स्व. व्ही. जी. पाटील यांच्या स्मृतिदिनानिमित्त खुल्या बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धा खुल्या गटात साखळी पद्धतीने खेळविण्यात येणार आहे. स्पर्धकांनी आपली नावनोंदणी 30 सप्टेंबर अगोदर प्रवेश फी 50 रुपये  गुगल पेद्वारे भरून दर्शन पाटील (9923952732) किंवा श्रेयस पाटील …

Read More »

वर्ल्डकप फायनलसाठी बीसीसीआयची तयारी; 25 हजार चाहते राहणार उपस्थित

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था आयपीएल सामन्यादरम्यान चाहते स्टेडियममध्ये येऊ लागले आहेत. आता भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) आणि अमिरात क्रिकेट मंडळ (ईसीबी) 25 हजार चाहत्यांना वर्ल्डकप फायनलसाठी बोलावण्याची तयारी करीत आहे, मात्र यासाठी त्यांना यूएईच्या अधिकार्‍यांची परवानगी घ्यावी लागेल. वर्ल्डकप स्पर्धा ही आधी भारतात होणार होती, पण कोरोनामुळे ती यूएईमध्ये …

Read More »

हैदराबादने राजस्थानला नमविले

दुबई ः वृत्तसंस्था मोसमातील पहिला सामना खेळणारा जेसन रॉय (60) आणि कर्णधार केन विल्यम्सन (नाबाद 51) यांनी साकारलेल्या अर्धशतकांच्या जोरावर सनरायजर्स हैदराबादने इंडियन प्रीमियर लीगमध्ये सोमवारी झालेल्या लढतीत राजस्थान रॉयल्सवर सात गडी राखून मात केली. राजस्थानने दिलेले 165 धावांचे आव्हान 18.3 षटकांत पूर्ण करीत हैदराबादने मोसमातील केवळ दुसर्‍या विजयाची नोंद …

Read More »

जंजिरा किल्ला बंद असल्याने पर्यटकांसह स्थानिक नाराज

मुरूड : प्रतिनिधीकोरोनाचा प्रादूर्भाव कमी होऊ लागल्याने मुरूड परिसरात पर्यटक येऊ लागले आहेत. शनिवार, रविवारी व सुट्ट्यांच्या दिवशी मुरूड तालुक्यात पर्यटकांची हळूहळू गर्दी होत आहे, मात्र प्रमुख आकर्षण असलेला जंजिरा किल्ला बंद असल्याने पर्यटकांचा हिरमोड होत असून स्थानिक व्यावसायिकदेखील नाराज आहेत. कोरोनामुळे मार्च 2020 पासून संचारबंदी व लॉकडाऊन अशी मालिका …

Read More »