कर्जतमध्ये जवानांना श्रद्धांजली कर्जत : बातमीदार, प्रतिनिधी भारतीय लष्करावर करण्यात आलेल्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध करण्यासाठी शुक्रवारी संध्याकाळी कर्जतकर नागरिक रस्त्यावर उतरले होते. त्यांनी हल्ल्यातील शहीद जवानांना श्रद्धांजली वाहण्यासाठी कॅण्डल मार्चदेखील काढला. कर्जत शहरातील लोकमान्य टिळक चौकात हल्ल्यातील शहिदांना अभिवादन करण्यासाठी थोरामोठ्यांपासून महिला आणि तरुण-तरुणी मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरले होते. स्थानिक …
Read More »राज्यस्तरीय शुटींग बॉल स्पर्धेत सोलापूर संघ विजेता
अलिबाग : प्रतिनिधी तालुक्यातील मांडवखार येथे विद्युत क्रीडा मंडळ आयोजित राज्यस्तरीय शुटींग बॉल स्पर्धेत सोलापूर संघाने विजेतेपद पटकाविले. उपविजेता पुणे संघ ठरला. तृतीय क्रमांक बीपीटी मुंबई, चतुर्थ क्रमांक टेंबुर्डे यांनी प्राप्त केला. त्यांच्यासह 1 ते 8 क्रमांकापर्यंत विजेत्या संघांना पारितोषिक देण्यात आले. स्व. श्रीकांत मोकल यांच्या स्मरणार्थ 59वी खुली राज्यस्तरीय …
Read More »कुमार, कुमारी राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा महाराष्ट्राच्या दोन्ही संघाची विजयी सलामी
कोलकाता : वृत्तसंस्था येथील नेताजी सुभाषचंद्र बोस बंदिस्त क्रीडा संकुलात सुरू झालेल्या 45व्या कुमार, कमारी गट राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्राच्या दोन्ही संघांनी विजयी सलामी दिली. मुलांच्या क गटात समावेश असलेल्या महाराष्ट्राच्या मुलांनी झारखंडचा 58-16 असा धुव्वा उडवीत विजयी सलामी दिली. मध्यांतराला 33-07 अशी भक्कम आघाडी घेणार्या महाराष्ट्राने नंतर थोडा सावध …
Read More »कॅप्टन कोहलीचे कमबॅक ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर
मुंबई : प्रतिनिधी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मायदेशात होणार्या ट्वेन्टी-20 आणि वन डे मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. न्यूझीलंड दौर्यानंतर विश्रांतीवर गेलेल्या कर्णधार विराट कोहलीचे या सामन्यात कमबॅक झाले असून, दिनेश कार्तिकला वन डे संघातून डच्चू देण्यात आला आहे. भारतीय संघ आगामी वर्ल्ड कप स्पर्धेची पूर्वतयारी म्हणून ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वन डे मालिकेकडे पाहत …
Read More »विदर्भाचा दबदबा कायम सलग दुसर्यांदा इराणी करंडक जिंकला
मुंबई : प्रतिनिधी गणेश सतीश आणि आणि अथर्व तायडेच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर विदर्भाने इराणी करंडकाच्या अखेरच्या दिवशी शेष भारतावर पहिल्या डावातील आघाडीच्या जोरावर विजय मिळवला आहे. शेष भारताने दिलेले 280 धावांचे आव्हान विदर्भाच्या फलंदाजांनी संयमीपणे फलंदाजी करत पूर्ण करीत आणले होते, मात्र दुसर्या डावात गणेश सतीश बाद झाल्यानंतर दोन्ही कर्णधारांनी …
Read More »मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्राचे आज भूमिपूजन
अलिबाग : जिमाका येथील नियोजित मत्स्य व्यवसाय प्रशिक्षण केंद्राच्या इमारत बांधकामाचे भूमिपूजन शनिवारी (दि. 16) दुपारी 3 वा. होणार आहे. या कार्यक्रमास केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अनंत गीते, राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास, मत्स्यव्यवसाय मंत्री महादेव जानकर, रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण, वस्त्रोद्योग, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय राज्यमंत्री अर्जुन खोपकर, खासदार …
Read More »रामशेठ ठाकूर कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांचा गौरव
खारघर : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघरमधील रामशेठ ठाकूर कॉलेज ऑफ कॉमर्स अॅन्ड सायन्समध्ये वार्षिक स्नेहसंमेलन प्रतिबिंब आणि बक्षीस वितरण सोहळा गुरुवारी (दि. 14) संस्थेचे चेअरमन लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली झाला. या वेळी विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मुंबई विद्यापीठाचे …
Read More »पोलादपूरमध्ये उत्स्फूर्त बंद पुलवामा हल्ल्याच्या निषेधार्थ सर्वपक्षीय एकवटले
पोलादपूर : प्रतिनिधी पुलवामामध्ये सीपीआरएफच्या जवानांच्या बसवर जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या आत्मघातकी अतिरेक्याने केलेल्या भ्याड हल्ल्यात भारतीय जवानांना वीरगती प्राप्त झाली. या हल्ल्याच्या निषेधार्थ शुक्रवारी (दि. 15) पोलादपूर बाजारपेठ उत्स्फूर्तपणे बंद ठेवण्यात येऊन सर्वपक्षीयांनी शहरात पाकनिषेधाच्या घोषणा देऊन आसमंत दणाणून सोडला. पोलादपूर येथील मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ …
Read More »रायगड जिल्ह्यात नऊ ग्रामपंचायती बिनविरोध
अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यात 90 पैकी 9 ग्रामपंचायती पूर्णपणे बिनविरोध झाल्या असून, 9 ग्रामपंचायतींमध्ये सरपंच बिनविरोध निवडून आले आहेत. 2 ग्रामपंचायतींमध्ये एकूण जागांपैकी काही जागांसाठी उमेदवारी अर्ज आलेले नाहीत. त्यामुळे तेथे मतदान होणार नाही. 79 ग्रामपंचायतींच्या सरपंच पदासाठी 226 उमेदवार रिंगणात आहेत; तर 689 सदस्य पदासाठी एक हजार 631 …
Read More »रायगड जिल्ह्यात नऊ ग्रामपंचायती बिनविरोध
अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यात 90 पैकी 9 ग्रामपंचायती पूर्णपणे बिनविरोध झाल्या असून, 9 ग्रामपंचायतींमध्ये सरपंच बिनविरोध निवडून आले आहेत. 2 ग्रामपंचायतींमध्ये एकूण जागांपैकी काही जागांसाठी उमेदवारी अर्ज आलेले नाहीत. त्यामुळे तेथे मतदान होणार नाही. 79 ग्रामपंचायतींच्या सरपंच पदासाठी 226 उमेदवार रिंगणात आहेत; तर 689 सदस्य पदासाठी एक हजार 631 …
Read More »