Breaking News

Monthly Archives: August 2019

पनवेल : प्रभाग क्र. 17 शिवाजीनगर वसाहत येथे ध्वजारोहणाचा कार्यक्रम झाला. या वेळी प्रभाग 20चे अध्यक्ष मनोहर मुंबईकर, गुलाब पवार, समाजसेवक विलास तांबे, बूथ अध्यक्ष किशोर वाहुळकर, रावसाहेब खरात, सचिन किर, अनिल साळवी, झोपडपट्टी सेलचे प. श. अध्यक्ष राहुल वाहुळकर, दीपक वाहुळकर, प्रदीप चिंडालिया, दिलीप काकडे, फिरोज बागवान, किरण वाहुळकर, …

Read More »

खांदा कॉलनी : येथे भाजपच्या वतीने आमदार प्रशांत ठाकूर जनसंपर्क कार्यालय खांदा कॉलनी येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण करताना नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक, तसेच एनसीआरएफचे विद्यार्थी उपस्थित होते.

Read More »

पनवेल ः बुद्धगया प्रतिष्ठान अंतर्गत आम्रपाली बुध्दविहार व भारतीय बौध्द महासभा विभाग क्र. 14 यांच्या वतीने स्वातंत्र दिन आम्रपाली बुद्धविहार, सेक्टर 9, बिनेदार कॉर्नर नवीन पनवेल येथे उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी नगरसेवक प्रकाश बिनेदार, भारतीय बौद्ध महासभा, विभाग क्र. 14 च्या अध्यक्षा स्वाती बिनेदार व खजिनदार संदेश जाधव, …

Read More »

कामोठे : रामशेठ ठाकूर इंग्लिश मीडियम स्कूल कामोठे येथील ध्वजारोहण आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

Read More »

पनवेल : भाजप मध्यवर्ती कार्यालयात तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

Read More »

गव्हाण-कोपर : ज.भ.शि. प्रसारक संस्थेच्या एम.एन.एम.विद्यालयात स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा केला. या वेळी संस्थेचे चेअरमन माजी खासदार रामशेठ ठाकूर, अध्यक्ष अरुणशेठ भगत, महेंद्र घरत, वसंतशेठ पाटील, भाऊशेठ पाटील, हेमंत ठाकूर, विश्वनाथ कोळी, रत्नप्रभा घरत, रघुनाथ देशमुख, रघुनाथ घरत, कमलाकर देशमुख, चरण म्हात्रे, योगिता भगत, हेमलता भगत, वामन म्हात्रे, विजय …

Read More »

खंबीर आणि सजग सरकार

भारताच्या भविष्यातील परराष्ट्र धोरणाची दिशा यातून स्पष्ट व्हावी. देशासमोरील मोठ्या आव्हानांचा उल्लेख करताना त्यांनी पाणीटंचाईकडे सर्वाधिक लक्ष वेधले. विविध मार्गांनी पाणीटंचाईचा प्रश्न सोडवण्याची गरज असल्याचे सांगून आपले सरकार या आव्हानाचा सामना प्रामाणिकपणे करते आहे याची खात्री त्यांनी देशवासियांना दिली. जम्मू आणि काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 मागे घेण्याचा ऐतिहासिक …

Read More »

दरडींची टांगती तलवार

रायगड जिल्ह्यात यंदा अतिपावसामुळे प्रचंड नुकसान झाले. पूर आला. रस्ते खचले. घरांचे नुकसान झाले. दरडी कोसळल्या.   यापूर्वी दक्षिण रायगडात दरडी कोसळत होत्या. यंदा उत्तर रायगडातदेखील दरडी कोसळल्या आहेत. दरवर्षी दरडग्रस्त गावांची संख्या वाढतेय ही चिंतेची बाब आहे. जुलै 2005च्या अतिवृष्टीनंतर झालेल्या पाहणीत रायगड जिल्ह्यातील 84 गावांचा दरडग्रस्त गावांमध्ये समावेश करण्यात …

Read More »

शिक्षणाशिवाय पर्याय नाही : डॉ. सुहास पेडणेकर

पनवेल : प्रतिनिधी जगातील सर्वांत मोठे दान म्हणजे शिक्षणदान आहे. शिक्षणाशिवाय पर्याय नाही. अशा या शिक्षणाचा उपयोग स्वत:पर्यंत मर्यादित न ठेवता तो समाजालाही व्हायला पाहिजे, असे प्रतिपादन मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांनी केले. ते मंगळवारी (दि. 13) जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या रौप्य महोत्सव समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून …

Read More »

पूरग्रस्तांना सर्वतोपरी सहकार्य करणार : पालकमंत्री

पेण : प्रतिनिधी पेण तालुक्यातील कणे गावाला पुराचा फटका बसला असून, घरात पाणी शिरून अनेकांचे नुकसान झाले. रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी बुधवारी (दि. 14) कणे गावातील पूरग्रस्तांशी संवाद साधला. मुख्यमंत्र्यांसह भाजप सरकार पूर्णपणे आपल्या पाठीशी राहील, अशी हमी देत ग्रामस्थांना सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन ना. चव्हाण यांनी या वेळी …

Read More »