दासगाव : रामप्रहर वृत्त महाड तालुक्यातील हजारो दरडग्रस्त कुटुंबांना महाडच्या महसूल विभागाने स्थलांतराच्या नोटिसा बजावल्या आहेत. संभाव्य दरडीच्या पार्श्वभूमीवर महसूल विभागाने ही कार्यवाही केली आहे. नोटीस बजावून सुविधा न देणे म्हणजे दरडग्रस्तांना वार्यावर सोडण्याचा प्रकार आहे. आपत्ती व्यवस्थापन, दरडीपासून सुरक्षा अशा वेगवेगळ्या कार्यक्रमावर लाखोची उधळण करणार्या शासनामार्फत 2005 पासून या …
Read More »Yearly Archives: 2019
समुपदेशन प्रक्रियेत गोंधळ
शिक्षकांमध्ये नाराजीचा सूर अलिबाग : प्रतिनिधी जिल्ह्यातील शिक्षकांच्या बदल्यांसाठी शुक्रवारी (दि. 14)जिल्हा परिषदेच्या अलिबाग येथील मुख्यालयात समुपदेशन प्रक्रिया पार पडली. या वेळी जिल्ह्यातील विविध भागातून 250 शिक्षक दाखल झाले होते. मात्र समुपदेशन प्रक्रिया सुरू झाल्यानंतर काही वेळातच पनवेल, उरण, अलिबाग, कर्जत, खालापूर या तालुक्यातील बदल्याची प्रक्रिया पूर्ण झाली असल्याचे शिक्षकांना …
Read More »महाडमध्ये अभियांत्रिकी संघटनेचा कौटुंबिक मेळावा
महाड : महाराष्ट्र राज्य स्थापत्य अभियांत्रिकी संघटनेच्या मध्यवर्ती कार्यकारणीने नुकताच महाडमध्ये कौटुंबिक स्नेहमेळाव्याचे आयोजन केले होते. या मेळाव्यात कोकणासह 36 जिल्ह्यातील पदाधिकारी सपत्नीक सहभागी झाले होते. मुंबई-गोवा महामार्गावरील बालाजी रिसॉर्टमध्ये घेण्यात आलेल्या मेळाव्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. पहिल्या दिवशी विविध कला गुणदर्शन कार्यक्रमामध्ये विरकर आणि त्यांच्या सहकार्यांनी संगीताचा …
Read More »‘स्वच्छ भारत’मध्ये कामगारांचा मोठा वाटा -पाटील
पेण : प्रतिनिधी भारत स्वच्छता अभियाना अंतर्गत पेण नगर परिषदेने शहर स्वच्छतेबाबत चांगली कामगिरी बजावली असून, राज्याच्या मानांकनामध्ये स्वच्छतेबाबत पेण नगर परिषदेला 49वा मानांकन मिळाले आहे. या कामगिरीत सफाई कामगारांचा मोठा वाटा असल्याचे प्रतिपादन नगराध्यक्षा प्रितम पाटील यांनी केले. स्वच्छ भारत अभियानात सातत्य रहावे, या हेतुने राज्य शासनाने सफाई कर्मचार्यांचे …
Read More »जलयुक्त शिवारचा मुख्य हेतू असफल
कर्जत तालुक्यात यावर्षी जलयुक्त शिवार अभियानाचा हेतू असफल झालेला दिसून येत आहे. तालुक्यातील आठ गावात जलयुक्त शिवार अभियानचे माध्यमातून जलसंधारणाच्या नावाखाली कामे झाली आहेत. मात्र जलसंधारण म्हणजे शेत तयार करणे नाही त्यामुळे जलयुक्त शिवार अभियानाचा मुख्य उद्देश बाजूला पडला असून गतवर्षी खुद्द या तालुक्याचे आमदार सुरेश लाड यांनी जलयुक्त शिवारवर …
Read More »ममता-डॉक्टर संघर्ष सुरूच
डॉक्टरांवर हल्ला करणार्या व्यक्तींवर ठोस कारवाई झालीच पाहिजे अशी ठाम भूमिका केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी घेतली आहे. नेमक्या याच बाबतीत ममता बॅनर्जी कमी पडल्या. हल्ल्याने संतप्त झालेल्या डॉक्टरांना चुचकारण्याऐवजी त्यांनी संपाबद्दल डॉक्टरांनाच फैलावर घेतले. वरचेवर संपाचे हत्यार उगारणार्या डॉक्टरांमुळे सर्वसामान्य जनता भरडली जाते हे वास्तव कुणीही नाकारणार नाही. परंतु या समस्येकडे …
Read More »उरण येथे पल्स पोलिओ लसीकरण मोहीम उत्साहात
उरण : वार्ताहर उपराष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम रविवारी (दि. 16) रायगड जिल्ह्यात उपराष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यात आली जिल्ह्यातील पनवेल, उरण, कर्जत, खालापूर या चार तालुक्यांत राबविण्यात आली. उरण शहरात 13 ठिकाणी पल्स पोलिओ बुथवर सकाळी 8 ते सायंकाळी 5 या वेळेत या केंद्रावर उरण येथे बालकांना पोलिओ …
Read More »काळुंद्रे पूल वाहतुकीस खुला ; ओएनजीसीजवळील वाहतूक कोंडी सुटणार
खारघर : प्रतिनिधी सायन पनवेल महामार्गावरील काळुंद्रे येथील नव्या पुलाचे काम अनेक दिवसांपासून रखडले होते. या ठिकाणी असलेल्या ब्रिटिशकालीन पुलावरूनच दोन्ही मार्गाची वाहतूक सुरू होती. त्यामुळे या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहनांच्या रांगा लागत होत्या. मागील वर्षभरापासून या ठिकाणची वाहतूक कोंडी ही प्रवाशांना मनस्ताप ठरत होती. शुक्रवारी नवीन पूल वाहतुकीस सुरू …
Read More »लोधिवलीतील अंबानी हॉस्पिटलसाठी ग्रामसभेत ठराव
रसायनी : प्रतिनिधी लोधिवली येथिल धिरूभाई अंबानी हास्पिटल बंद न करता सुरळीत चालू राहण्यासाठी लोधिवली ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत सर्वानुमते ठराव मंजूर करण्यात आला. ग्रामपंचायत परिसरात सर्व नागरिक एकत्र येऊन ग्रामपंचायतीमार्फत धिरुभाई अंबानी हास्पिटल बंद होऊ नये, असा ठराव बहुमताने पास करून घेतला. कै. धिरुभाई अंबानी यांनी लोधिवली येथील शेतकर्यांच्या जमिनी खरेदी …
Read More »तन्वी गावंड हिचे संगणक विज्ञान अभियांत्रिकी शाखेत सुयश
उरण : प्रतिनिधी महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ टेक्निकल एज्युकेशनने घेतलेल्या परीक्षेचे अभियांत्रिकी शाखेच्या तिसर्या वर्षाचे निकाल जाहीर झाले. या तिसर्या वर्षात गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक, पेण महाविद्यालयात कॉम्प्युटर सायन्स या डिपार्टमेंटमध्ये सलग तीन वर्ष तन्वी विलास गावंड या विद्यार्थिनीने 83.50 टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकवण्याचा बहुमान मिळविला आहे. तन्वीच्या या यशाबद्दल …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper