Breaking News

Yearly Archives: 2019

टंचाईग्रस्त गावांचा पाणीपुरवठा सुरळीत ठेवा ; उपविभागीय आधिकार्यांचे लघु पाटबंधारे विभागाला निर्देश

म्हसळा : प्रतिनिधी लघु पाटबंधारे विभागाने पाभरे धरणाच्या दुरूस्तीचे काम हाती घेतल्याने काही गावांत टंचाई सदृश्य परिस्थीती निर्माण झाली आहे. कामादरम्यान आलेल्या तांत्रिक अडचणींवर मात करून लघु पाटबंधारे विभागाने संबंधीत गावांचा पाणीपुरवठा सुरळीत सुरु ठेवावा, असे निर्देश उपविभागीय आधिकारी प्रविण पवार यांनी दिले दिले आहेत. ऐन उन्हाळ्यात लघु पाटबंधारे विभागामार्फत …

Read More »

खालापुरातील गावे तहानलेलीच : 11 गावे, 27 वाड्यांमध्ये पाण्यासाठी वणवण सुरूच

खालापूर : अरुण नलावडे खालापुर तालुक्यातील 11 गावे आणि 27 आदिवासीवाडयातील नागरिकांचा घसा तहानेने  कोरडा पडला आहे. तालुक्यात बारमाही वाहणारी पाताळगंगा नदी तसेच चार मोठी धरणे, चार बंधारे व पाझर तलाव आहेत. त्यात मुबलक पाणी असताना तालुक्याच्या टंचाईग्रस्त भागातील महिलांना हंडाभर पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. खालापूरातून पातळगंगा ही बारमाही …

Read More »

कर्जत ताडवाडी येथे महिलेचा नवर्‍याने केला खून

कर्जत ़: बातमीदार दारू पिण्यासाठी पैसे दिले नाहीत, म्हणून पतीने पत्नीला ठार मारण्याची घटना कर्जत तालुक्यातील ताडवाडी येथे रविवारी (दि. 5) सकाळी साडे अकराच्या सुमारास घडली. या घटनेनंतर पतीने जंगलात पळ काढला असून, नेरळ पोलीस त्याचा शोध घेत आहेत. ताडवाडी येथील लक्ष्मण दरवडा यांच्या बहिणीचे कळंब जवळील फोंडेवाडी येथील योगेश …

Read More »

माथेरानच्या दरीत कोसळून पर्यटक महिलेचा मृत्यू

कर्जत : बातमीदार येथे पर्यटनासाठी आलेल्या दिवा (जि. ठाणे) येथील पर्यटक महिलेचा दरीत पडून मृत्यू झाला. गीता मिश्रा असे या महिला पर्यटकाचे नाव होते. दिवा येथील अभिषेक मिश्रा हे आपली पत्नी गिता, दोन मुली चाहत, अन्यना तसेच मित्र सचिन शुक्ला यांच्यासह शनिवारी (दि.4) माथेरानला पर्यटनासाठी आले होते. दुपारी 2 वाजण्याच्या …

Read More »

सुयोग्य नियोजनाने ‘फनी’वर मात; वाचवले तीन लाख नागरिकांचे प्राण

पुणे ः प्रतिनिधी ‘फनी’ चक्रीवादळाने ओडिशात धुमाकूळ घातल्यानंतर तिथल्या स्थानिक प्रशासनाने केलेल्या कामाचे सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे. या भागात अनेक मराठी अधिकारी काम करीत असल्यामुळे महाराष्ट्राची मान उंचावली आहे. यातील गंजाम नावाच्या जिल्ह्यात अवघ्या 36 तासांत जिल्हा प्रशासनाने तीन लाख लोकांचे स्थलांतर केले. त्यांच्या या नियोजनामुळे संपूर्ण जिल्ह्यात एकही …

Read More »

मापात पाप; 26 लाखांचा दंड ; वैधमापनशास्त्र विभागाची धडक कारवार्ई

अहमदनगर ः प्रतिनिधी वजनमापात हेराफेरी तसेच पॅकबंद वस्तूंंची विक्री करताना मापात पाप करणार्‍या 613 विक्रेत्यांंवर वैधमापनशास्त्र विभागाने गेल्या वर्षभरात कारवाई करीत त्यांना 26 लाख 58 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. कारवाई झालेल्यांत 443 वजनमापाची प्रकरणे असून, 170 कारवाया या पॅकबंद वस्तूंच्या विक्रीसंदर्भातील आहेत़. वजन करून ग्राहकांना माल देताना कमी माल …

Read More »

उल्हास नदीचे संवर्धन

लाखो लोकांचे जनजीवन पाण्यासोबत चालविणारी उल्हासनदी प्रदूषणाच्या विळख्यात सापडली आहे. उल्हासनदीचा उगम ज्या ठिकाणी होतो तेथूनच ही जलवाहिनी असलेली नदी प्रदूषणाचा शिकार बनलेली आहे. खंडाळा-लोणावळाच्या पायथ्याशी असलेल्या कातळदराच्या जंगलात उल्हासनदीचा उगम झाला आहे. त्या ठिकाणीच कोंढाणा धरण बांधण्याचे प्रस्तावित असून उल्हासनदी आपल्या उगमच्या ठिकाणी सांडपाणी पोटात घेऊन पुढे कल्याणच्या खाडीपर्यंत …

Read More »

पाणी साठवण्याची निकड

जगातील सर्वाधिक पाऊस होणार्‍या देशांपैकी भारत एक आहे. परंतु हा पाऊस देशभरात सर्वत्र सारख्या प्रमाणात होत नाही. महाराष्ट्रापुरते बोलायचे तर मराठवाडा-विदर्भाला प्रतिवर्षी दुष्काळाचा सामना करावा लागतो तर कोकणात तुफान कोसळणार्‍या पावसातून निराळ्या समस्या उभ्या राहतात. अर्थात पुरेशा प्रमाणात पाऊस झाला तरी उन्हाळ्यात सगळीकडेच पाणीटंचाई जाणवते. दुष्काळ निवारणाच्या उपाययोजना करण्यासाठी निवडणूक …

Read More »

सोशल मिडीया आणि त्यावर व्यक्त होणं; एक तारतम्य..

मी सोशल मिडीयावर लिहीतो. खूप लिहितो. बर्‍याचदा वैचारीक, जड असं काहीतरी लिहीतो. सहज मनात आलेले विचार असतात ते. हे असं का आणि ते तसंच का, असे खुप विचार माझ्या मनात सतत पिंगा घालून मला छळत असतात. हे कुणाकडे व्यक्त करावेत, तर ते ऐकून घ्यायला कुणाकडे वेळच नाही आणि पुन्हा या …

Read More »

भारताच्या कुट नीतीचा विजय

मौलाना मसूद अझर ह्याला जागतिक आतन्कवादी म्हणून घोषित करून संयुक्त राष्ट्रसंघाने त्याच्या कुख्यातीवर जगाची राजमोहोर ठोकली आहे. एक मे ह्या दिवशी ही भारताला हवीहवीशी वाटणारी घटना घडली. एक मे म्हणजे महाराष्ट्र राज्याचा स्थापना दिवस. ‘दिल्लीचेही तख्त राखितो महाराष्ट्र माझा’ असे अभिमानाने आलापिण्याचा हा दिवस. त्यावेळचा सत्तारूढ आतन्कवादी बहलोलखान हा तावडीत …

Read More »