Breaking News

Yearly Archives: 2019

जिल्हा वाहतूक शाखेची दंडात्मक कारवाई

79 वाहन चालकांकडून 16 हजार 300 रुपयांचा दंड वसूल कर्जत : प्रतिनिधी लायसन्स बरोबर न बाळगता गाडी चालवणे, मोटारसायकलवर टीबल सीट असणे, गाडीला फॅन्सी नंबर प्लेट लावणे, सीट बेल्ट न लावता गाडी चालवणे अशा विविध कारणावरून 79 वाहनांवर धडक कारवाई करून, जिल्हा वाहतूक शाखेने 16 हजार 300 रुपयांचा दंड वसूल …

Read More »

तापमान मोजणार्या यंत्रणेचे वाजले की बारा

नागरिक उष्णतेने व्याकूळ; हवामान खात्याच्या अधिकार्‍यांची भिराकडे पाठ माणगाव : प्रतिनिधी गेल्या वर्षी मार्च महिन्यातच भिरा येथील तापमान 42.0 अंश सेल्सियशवर जाऊन पोहचला होता. त्या वाढत्या तापमानामुळे प्रशासनही पुरते हादरले होते. भिरा येथील तापमानात दिवसेंदिवस वाढ होऊ लागल्याने परिसरातील जनजीवन विस्कळीत होत आहे. पाटणूस (ता. माणगांव) ग्रामपंचायात हद्दीतील भिरा पॉवर …

Read More »

केंद्रात पुन्हा मंत्री असेन -गीते

पोलादपूर : प्रतिनिधी आता केंद्रात मंत्री आहे, निवडणुकीनंतरही केंद्रात पुन्हा मंत्री असेन, असा विश्वास महायुतीचे उमेदवार अनंत गीते यांनी देवळे (ता. पोलादपूर) जिल्हा परिषद गणातील पितळवाडी येथील प्रचार सभेत व्यक्त केला. पोलादपूर तालुक्यात डेअरी आणि फळप्रक्रिया उद्योगांना चालना देण्यासाठी मुंबै बँकेच्या मार्फत प्रयत्न करून बेरोजगारी आणि स्थलांतरावर उपाय शक्य असल्याचे …

Read More »

अनंत गितेंच्या प्रचारासाठी महायुती एकवटली

झोतीरपाडा विभागातून मताधिक्य मिळवून देण्याचा निर्धार पाली : प्रतिनिधी रायगड लोकसभा निवडणुकीतील शिवसेना, भाजप, रिपाइं, रासप महायुतीचे उमेदवार अनंत गिते यांना झोतीरपाडा विभागातून सर्वाधिक मताधिक्य मिळवून देणार असल्याचा निर्धार शिहू, झोतीरपाडा बेणसे विभागातील महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केला आहे. अनंत गिते यांच्या प्रचारासाठी अशोक भोय यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना शाखाप्रमुख मोहन …

Read More »

पोलादपूर तालुक्यात प्रयोगशील शेतकरी वाढताहेत

पोलादपूर तालुक्यातील 37 हजार 204 हेक्टर भौगोलिक क्षेत्रापैकी 25 हजार 437 हेक्टर जमीन लागवडीस योग्य असूनही या शेतकरीबहुल तालुक्यात एकीकडे जमीन माफियांचा सुळसुळाट आणि दुसरीकडे बेकारी पराकोटीला पोहोचत आहे. राज्य आणि केंद्र सरकारच्या विविध योजनांचा लाभ घेऊन प्रत्यक्षात केवळ कागदं रंगविण्याकडे कल असलेल्या शेतकर्‍यांना राजकारण केल्याचा आनंद क्षणिक मिळत असला, …

Read More »

लोकशाहीचा उत्सव साजरा करूया!

जगातील सर्वात मोठा लोकशाहीप्रधान देश म्हणून ओळखल्या जाणार्‍या भारतात लोकसभा निवडणुकीचा महासंग्राम होऊ घातला आहे. 17व्या लोकसभेसाठी गुरुवारपासून मतदानप्रक्रिया सुरू होत आहे. पहिल्या टप्प्यातील मतदानाच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोग, तसेच प्रशासन व पोलीस यंत्रणा यांनी तयारी पूर्ण केली आहे. आता देशाचे जबाबदार नागरिक म्हणून प्रत्येकाने मतदानाचा हक्क बजावायचा आहे. आपल्या देशात …

Read More »

गुजरात काँग्रेसला धक्का; अल्पेश ठाकोर यांची सोडचिठ्ठी

अहमदाबाद : वृत्तसंस्था लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत गुजरातमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. गुजरातमधील ओबीसी समाजाचे नेते अल्पेश ठाकोर यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे. अल्पेश ठाकोरचे जवळचे सहकारी धवलसिंह झाला यांनी ही माहिती प्रसारमाध्यमांना दिली. ठाकोर सेना समितीने एक ठराव मंजूर केला असून त्यांनी मला, अल्पेश आणि भरतजी ठाकोर आम्हा तिघांना …

Read More »

तीन लाखांहून अधिक दिव्यांग मतदारांसाठी विशेष सुविधा

मुंबई : प्रतिनिधी आगामी लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात तीन लाख नऊ हजार 233 दिव्यांग मतदारांची नोंद झाली आहे. या मतदारांना मतदान करणे सोयीचे व्हावे यासाठी अधिकाधिक सुविधा देण्यात येणार आहेत. राज्यात अंध/अल्पदृष्टी असलेले 51 हजार 605 मतदार, मूकबधिर 35 हजार 887 मतदार, अस्थिव्यंग असलेले एकूण एक लाख 61 हजार 920 मतदार …

Read More »

लालूप्रसाद यांचा जामीन अर्ज सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला

पाटणा : वृत्तसंस्था चारा घोटाळाप्रकरणात दोषी आढळलेल्या लालूप्रसाद यादवांना जामीन देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. लालूप्रसाद यादव चारा घोटाळ्यात दोषी आढळले असून त्यांना 14 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली आहे. गेले 24 महिने ते तुरुंगात आहेत. लालूप्रसादांच्या जामिनाची मागणी करणार्‍या अर्जाला फेटाळताना सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठानं नमूद केले …

Read More »

मोदी पुन्हा सत्तेत आले, तरच भारतासमवेत चर्चा शक्य -इम्रान

इस्लामाबाद : वृत्तसंस्था भारतात लोकसभा निवडणुकीचा धुराळा उडत असतानाच पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी एक वक्तव्य केले आहे. जर भारतात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप पुन्हा सत्तेत आल्यास दोन्ही देशांदरम्यान शांततेवर चर्चा होण्याची शक्यता अधिक आहे, मात्र काँग्रेस सरकार सत्तेत आल्यास शांततेच्या मुद्द्यावर चर्चा करणे अशक्य असून ते पाकसोबत …

Read More »