मुंबई : प्रतिनिधी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न मिळावा, अशी मागणी विदर्भ खान्देश मातंग सेवा संघ या संस्थेने केली असून याबाबतचे निवेदन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना नुकतेच दिले आहे. साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जन्म शताब्दीवर्ष निमित्त त्यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्याकरिता केंद्र सरकारकडे शिफारस करण्याचे निवेदन देण्यात आले. …
Read More »Monthly Archives: August 2020
पनवेल तालुक्यात 188 नवीन रुग्ण
एकाचा मृत्यू; 154 जणांची कोरोनावर मात पनवेल : प्रतिनिधी पनवेल तालुक्यात रविवारी (दि. 2) कोरोनाचे 188 नवीन रुग्ण आढळले असून एकाचा मृत्यू झाला आहे तर 154 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. पनवेल महापालिका हद्दीत दिवसभरात 139 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून एकाचा मृत्यू झाला आहे तर 89 रुग्ण …
Read More »अंधत्वावर मात करून मिळविले 83 टक्के गुण
पनवेल : बातमीदार नवीन पनवेल येथील चांगू काना ठाकूर विद्यालयात दहावीत शिकणार्या एका अंध विद्यार्थिनीने अंधत्वावर मात करत दहावीच्या परीक्षेत 83. 40 टक्के गुण मिळवले आहेत. तिच्या या यशाबद्दल तिचे विविध स्तरातून अभिनंदन केले जात आहे. पनवेल तालुक्यातील कोप्रोली येथील अरिहंत सोसायटीत राहणारी कस्तुरी नेताजी भोसले ही जन्मताच अंध आहे. …
Read More »दहावीच्या परीक्षेत विद्यालयांचे सुयश
पी. पी. खारपाटील विद्यालय : 86.13 टक्के चिरनेर : रामप्रहर वृत्त महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाचा इयत्ता दहावीच्या निकाल नुकताच ऑनलाईन जाहीर झाला असून चिरनेर येथील पी.पी. खारपाटील एज्युकेशन सेासायटीच्या परशुराम धाकू खारपाटील माध्यमिक विदयालयातील इयत्ता दहावी शालांत परिक्षेचा शेकडा निकाल 86.13 टक्के इतका लागला असून, शाळेत अनुक्रमे मुलींनीच बाजी मारली …
Read More »बेलवली (ता. पनवेल) : येथील टीना दत्तात्रेय ढवळे ही विद्यार्थिनी दहावीच्या परीक्षेत 84.60 टक्के गुण मिळवून दिव्यांग गटातून पनवेल तालुक्यात प्रथम आली आहे. याबद्दल तिचे माजी पंचायत समिती सदस्य निलेश पाटील यांनी अभिनंदन केले. सोबत मा. सरपंच भरत पाटील, भाजप गाव कमिटी अध्यक्ष सतिश पाटील, गोपाळ पाटील, रामदास ढोपर, संतोष …
Read More »श्रीजी सुपर मार्केट कळंबोलीकरांच्या सेवेत
कळंबोली : प्रतिनिधी दैनंदिन जीवनातील घरामध्ये वापराच्या व अत्यंत आवश्यक वस्तूचे भांडार (सुपर मार्केट) नव्याने श्रीजी सुपर मार्केट या नावाने कळंबोलीकर व परिसरातील जनतेची कोरोनाच्या बिकट परिस्थिती जनतेला दिलासा देण्यासाठी 5 ऑगस्टपासून सुरू करण्यात येत आहे. यात सर्व वस्तूवर (ऑल फोम प्रोडक्ट) समाधानकारक सुट देण्यात येणार आहे. रोडपाली-कळंबोली गिरीराज इन्कलेस …
Read More »बीसीसीआयने थकविले देशातील क्रिकेटपटूंचे मानधन
नवी दिल्ली : वृत्तसंस्थाजगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड अशी ओळख असलेले भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने गेल्या 10 महिन्यांपासून संघातील प्रमुख करारबद्ध खेळाडूंना मानधन दिले नसल्याची बाब समोर आली आहे. स्थानिक क्रिकेट स्पर्धेत खेळणार्या खेळाडूंनाही गेल्या काही महिन्यांपासून मानधन मिळालेले नाही.भारताचे 27 खेळाडू बीसीसीआयच्या विविध करारश्रेणींमध्ये मोडले जातात. या …
Read More »राम मंदिर भूमिपूजन सोहळा
पवित्र जल आणि मातीने होणार पायाभरणी अयोध्या : वृत्तसंस्थाअयोध्येत राम मंदिराचा भूमिपूजन सोहळा येत्या बुधवारी (दि. 5) होत आहे. या सोहळ्याची तयारी पूर्ण झाली आहे. ऐतिहासिक मंदिर उभारण्यास सुरुवात होण्याअगोदर लोकं विविध मार्गांनी आपली भावना व्यक्त करताना दिसत आहेत. याच पार्श्वभूमीवर दोन भाऊ चर्चेत आले आहेत ज्यांनी देशभरातील 150पेक्षा जास्त …
Read More »‘त्या’ पाटर्या कुणाच्या आशीर्वादाने?
भाजप नेते आशिष शेलार यांचा सवाल सीबीआय चौकशी करण्याची मागणी मुंबई : प्रतिनिधीबॉलीवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणातून लॉकडाऊनमध्येही सेलिब्रिटी पाटर्या होत असल्याचे उघडकीस आले आहे. या पाटर्यांमागचा बोलविता धनी कोण आहे? यामागे मंत्री आहेत की अधिकारी? असे सवाल करून या संपूर्ण प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्यात यावी, अशी मागणी भाजपचे …
Read More »देशात कोरोनाचे वाढते संक्रमण
रुग्ण संख्येने ओलांडला 17 लाखांचा टप्पा नवी दिल्ली : वृत्तसंस्थाभारतात रविवारी (दि. 2) सकाळी संपलेल्या 24 तासांमध्ये कोरोनाचे तब्बल 54 हजार 735 नवे रुग्ण आढळून आले, तर 853 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. नव्या रुग्णांमुळे देशातील एकूण कोरोनाग्रस्तांच्या संख्येने 17 लाखांचा टप्पा ओलांडला असून, मृतांची संख्या 37 हजारांच्या वर गेली …
Read More »