Breaking News

Yearly Archives: 2020

राजपुरी जेट्टीचे काम पूर्ण होईपर्यंत आगरदांडा जेट्टी मच्छिमारांसाठी द्या

अन्यथा आंदोलनाचा अ‍ॅड. महेश मोहितेंचा इशारा मुरूड : प्रतिनिधीराजपुरी येथील जेट्टी भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारच्या काळात मंजूर झाली असून, टेंडर प्रक्रियेपर्यंत हे काम पूर्ण झाले होते, मात्र नव्या सरकारच्या काळात ते रखडले आहे. सध्या मच्छीमार विविध संकटांतून जात आहेत. त्यामुळे राजपुरी येथील जेट्टीचे काम पूर्ण होईपर्यंत स्थानिक मच्छीमार बांधवांना आगरदांडा बंदरात …

Read More »

स्वतःचीच जबाबदारी विसरणे ही तर सरकारची असंवेदनशीलता

राज ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे टोला मुंबई : प्रतिनिधीखासगी सेवेतील डॉक्टर्स आणि इतर वैद्यकीय कर्मचार्‍यांना जर या विम्याचे कवच केंद्र सरकारच्या योजनेनुसार उपलब्ध आहे तर राज्य सरकार कोणत्या न्यायाने ते नाकारत आहे? याला असंवेदनशीलता नाही म्हणायचे तर काय म्हणायचे? सरकार डॉक्टर्सना त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून देणार, पण सरकार स्वतःची जबाबदारी विसरणार …

Read More »

भाजयुमो उत्तर रायगडतर्फे रक्त व प्लाझ्मादान शिबिर

पनवेल : रामप्रहर वृत्तदेशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 70व्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता युवा मोर्चा उत्तर रायगड जिल्ह्याच्या वतीने 17 सप्टेंबर रोजी रक्तदान व प्लाझ्मादान शिबिर आयोजित करण्यात आले आहे. कोरोना महामारीचा मुकाबला करताना संगठन ही सेवा या उपक्रमांतर्गत विविध सेवाकार्य भाजपचे कार्यकर्ते राज्यभर करीत आहेत. त्या अनुषंगाने पक्षाचे राष्ट्रीय …

Read More »

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त पनवेलमध्ये नेत्रतपासणी व चष्मेवाटप

पनवेल : रामप्रहर वृत्तजगातील सर्वाधिक लोकप्रिय नेते आणि गरीब, वंचित, दलित, आदिवासी व शेतकर्‍यांसाठी देवदूताप्रमाणे काम करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस 17 सप्टेंबर रोजी आहे. यानिमित्त पनवेल शहर मंडल भाजपच्या वतीने सेवा सप्ताह अंतर्गत गरजू नागरिकांसाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल कोळीवाडा येथे सोमवारी (दि. 14) मोफत नेत्रतपासणी …

Read More »

कामोठे : भाजप युवा नेते हॅप्पी सिंग तसेच अविनाश जगदाळे यांच्या क्राऊन बिल्डकॉन या व्यावसायिक कार्यालयाचे उद्घाटन आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते रविवारी करण्यात आले. नगरसेवक नितीन पाटील, शहर अध्यक्ष रवींद्र जोशी आदी या वेळी उपस्थित होते.

Read More »

कर्जतमध्ये 3750 किलो रक्तचंदनाचा साठा जप्त; तिघांना अटक

कर्जत : बातमीदार कर्जत तालुक्यातील साळोख ग्रामपंचायत हद्दीत नारळेवाडीत एका गोटफार्ममधून 3750 किलो रक्तचंदनाचा साठा जप्त करण्यात आला आहे. अलिबाग येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने शनिवारी (दि. 12) ही कारवाई केली. या रक्तचंदनाची किंमत सुमारे एक कोटी 80 लाख रुपये असून, या प्रकरणी गोटफार्मच्या मालकासह तिघांना ताब्यात घेण्यात आले …

Read More »

नगरसेवक मनोहर म्हात्रे यांच्या वाढदिवसानिमित्त पोलिसांना मास्क, सॅनिटायझर; रुग्णांना फळवाटप

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिकेचे नगरसेवक तथा स्थायी समितीचे माजी सभापती मनोहर म्हात्रे यांनी त्यांचा वाढदिवस समाजोपयोगी उपक्रमांनी साजरा केला. यानिमित्त पोलिसांना मास्क व सॅनिटायझर, तर रुग्णांना फळवाटप करण्यात आले.  सध्या सर्वत्र कोरोना महामारीने थैमान घातले आहे. या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनच्या सुरुवातीपासूनच नगरसेवक मनोहर म्हात्रे यांनी गरीब व गरजूंना जीवनावश्यक …

Read More »

…तेव्हा कुठे गेला होता तुझा धर्म?; ‘रोखठोक’ला संदीप देशपांडेंचे ‘मनसे’ उत्तर

मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्रात ठाकरे ब्रॅण्डचा जोर हवा, असे म्हणत शिवसेना नेते तथा दै. सामनाचे कार्यकारी संपादक खासदार संजय राऊत यांनी त्यांच्या रोखठोक सदरातून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना साद घातली आहे. त्याला राज यांनी उत्तर दिलेले नाही, मात्र मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ‘अभिमन्यू जेव्हा एकटा लढत होता तेव्हा …

Read More »

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करा

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांची मागणी मुंबई : प्रतिनिधी महाविकास आघाडी सरकारच्या काळात राज्यात गढूळ वातावरण निर्माण झाले आहे. ज्यांच्यावर कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी आहे तो सत्ताधारी शिवसेना पक्ष सूडबुद्धीने काम करीत आहे. हे राज्य सरकार बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लागू करावी या पुढे आलेल्या मागणीला माझा पाठिंबा असून …

Read More »

कायद्याचे राज्य आहे की एका बबड्याच्या फायद्याचे?; भाजपचा शिवसेनेला टोला

मुंबई : प्रतिनिधी वडाळ्याच्या हिरामणी तिवारीचे मुंडन, ठाण्यात कर्तव्यावरील महिला पोलिसावर हल्ला, आता निवृत्त नेव्ही अधिकार्‍याला मारहाण… पक्षाची भूमिका काय? तर म्हणे, संतप्त, उत्स्फूर्त प्रतिक्रिया, पण इथे कायद्याचे राज्य आहे ना? की एका बबड्याच्या फायद्याचे?, असा सवालवजा टोला आमदार आशिष शेलार यांनी शिवसेनेला लगावला आहे. महाराष्ट्र हे कायद्याचे राज्य आहे. …

Read More »