महाड : प्रतिनिधी – महाड पुण्याला जोडणारा वरंध-भोर घाट पुन्हा एकदा खचला असुन, रस्त्याचा अर्धाअधिक भाग दरीत कोसळला आहे. ही घटना भोर तालुका हद्दीत घडली असुन साबा विभागाने एकेरी वाहतूक सुरु ठेवली असली, तरी ती धोकादायक असुन कधीही हा घाट पुर्णपणे दरीत कोसळून बंद होऊ शकतो. महाड तालुक्याला पुण्याला जोडणारा …
Read More »Yearly Archives: 2020
‘कोरोना काळात कुटुंबाची साथ, मानवता महत्त्वाची’
पनवेल : रामप्रहर वृत्त – एकविसाव्या शतकातल्या दुसर्या दशकाच्या अखेरच्या वर्षात संपूर्ण मानवजात एका अकल्पित आणि भयावह चक्रात सापडली आहे. कोरोना विषाणूच्या अनाकलनीय व्यूहात सारे जग व्यापून गेले आहे. अशा परिस्थितीत कुटुंबाची साथ आणि मानवता महत्वाची आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गायक पंडित उमेश चौधरी यांनी केले. आषाढी एकादशीनिमित्त ’विठू …
Read More »पावसाची दमदार हजेरी
उरण : प्रतिनिधी – उरण तालुक्यात मागील 10 ते 12 दिवस कडक ऊन्हामुळे भाताची रोपे करपून गेली. याशिवाय बाकी ठिकाणच्या शेतकर्यांच्या भाताची रोपे तयार झाली. मात्र पावसाने दडी मारल्याने शेतीची कामे रखडली होती. काल सकाळी 10 वाजल्यापासून तालुक्यात दमदार पावसाने हजेरी लावल्याने आत्ता शेतीच्या कामांना आत्ता खर्या अर्थाने वेग येणार …
Read More »रेल्वे बोगद्याची दुरुस्ती करण्याची मागणी
अपघाताची मोठी शक्यता पनवेल : वार्ताहर – पनवेल बाजूकडून औद्योगिक वसाहतीच्या मागे खांदा वसाहतीत जाण्यासाठी रेल्वे रूळाखालून उभारण्यात आलेल्या बोगद्याची सध्या अवस्था खराब होत चालली आहे. त्यामुळे प्रशासनाने दुरूस्ती न केल्यास मोठी रेल्वे दुर्घटना होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. खांदा कॉलनी येथील चांगू काना ठाकूर महाविद्यालयाच्या इथून अमरधामकडे येण्यासाठी जो …
Read More »जेएसडब्ल्यू कंपनी बंद ठेवण्याची मागणी
अन्यथा तीव्र आंदोलन छेडणार -आ. रविशेठ पाटील पेण : प्रतिनिधी – पेण तालुक्यात शहरी भागासह ग्रामीण भागातही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असुन यामुळे मोठ्या प्रमाणात कोरोना संसर्गित रुग्णांची संख्या वाढत आहे. यामध्ये जेएसडब्ल्यु कंपनीतील कामगारांनाही कोरोनाची लागण झालेली असुन कोरोनाचा वाढता फैलाव रोखण्यासाठी जेएसडब्ल्यू कंपनी काही काळ बंद करावी, अन्यथा तीव्र …
Read More »मुरूड : पावसाला सुरुवात झाल्याने समुद्राला उधाण आले असून, उधाणाच्या लाटा कासा जलदुर्गावर आदळत आहेत, परंतु त्यांचा सामना करीत आजही इतकी वर्षे हा किल्ला समर्थपणे उभा आहे. (छाया : सुधीर नाझरे)
Read More »जांभूळपाडा गावात कृषी दिन सप्ताह
चिरनेर : रामप्रहर वृत्त – उरण तालुक्यातील जांभूळपाडा गावात कृषी दिन सप्ताहाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला. कोरोनाच्या पार्श्वभुमीवर सोशल डिस्टन्सींग पाळत हा कृषी दिनाचा कार्यक्रम मोजक्याच कृषी अधिकार्यांच्या व शेतकर्यांच्या उपस्थितीत बुधवारी (दि. 1) साजरा करण्यात आला. या नियोजित कृषी दिन व कृषी संजिवनीचे उद्घाटन उरण तालुका कृषी अधिकारी क्रांती …
Read More »‘पुनर्वसू’ची प्राण्यांप्रति जागृती
नवी मुंबई : बातमीदार – सीबीडी येथील अशाच ग्रीन व्हॅली परिसरात प्रीतम भुसाणे व तन्वी पाटणकर या तरुणांनी स्थापन केलेली पुनर्वसू फाऊंडेशन संस्था जंगली प्राणी जगवण्यासाठी, वनसंपदा जपण्यासाठी धडपडते आहे. त्यासाठी सध्या या फाऊंडेशनने वेगळीच कल्पकता लढवली आहे. त्यानुसार जंगलातील दगडांवर विविध प्राण्यांची चित्रे रेखाटण्यात आली आहेत. त्यामुळे हे दगड …
Read More »रमाई आवास योजनेसाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन
उरण : वार्ताहर – रमाई आवास योजना (नागरी) अंतर्गत अनुसूचित जाती व नवबौद्ध या घटकातील दारिद्र रेषेखालील व्यक्तींना नवीन घर किंवा कच्चे असलेले घर पक्के करण्यासाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून रमाई आवास योजना अंतर्गत अडीच लाख रुपये अनुदान देण्यात येते. या अनुषंगाने उरण शहर हददीतील अनुसूचित जाती व …
Read More »किरकोळ बाजारात भाज्या-फळांचे दर दुप्पट
पनवेल : बातमीदार – पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत झालेल्या दरवाढीने सर्वत्र संताप व्यक्त होत असताना राज्यातील किरकोळ बाजारात कोरोनासारख्या महासाथीचा गैरफायदा घेत धान्य आणि भाजीपाला या जीवनावश्यक वस्तूंच्या दरात काही विक्रेत्यांनी भरमसाठ वाढ केल्याचे दिसून येत आहे. घाऊक बाजारात आठ रुपये प्रति किलो असलेला कांदा किरकोळ बाजारात चाळीस रुपये किलोने विकला जात …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper