Breaking News

Monthly Archives: April 2021

ज्येष्ठ नागरिकांचे सर्वाधिक मृत्यू

नवी मुंबईत कोरोनाबळींमध्ये 80 टक्के पन्नाशीच्या पुढील; तरुणांनाही धोका नवी मुंबई : रामप्रहर वृत्त कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत मृत्युदर वाढू लागला असल्यामुळे आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे. नवी मुंबईत प्रतिदिन पाच ते नऊ जणांचा मृत्यू होत आहे. यामध्ये सर्वाधिक मृत्यू ज्येष्ठ नागरिकांचे होत आहेत. 80 टक्के मृत्यू पन्नाशीच्या पुढील असून त्यांचा …

Read More »

सर्वांनी खबरदारी घ्यायची वेळ -आयुक्त सुधाकर देशमुख

पनवेल : प्रतिनिधी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पनवेल महानगरपालिकेच्या वतीने सुरू असलेल्या उपाययोजनांबाबत नागरिकांशी फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून संवाद साधताना आताच्या परिस्थितीमध्ये कुणाला जबाबदार धरण्याची वेळ नाही. सर्वांनी खबरदारी घेण्याची वेळ आहे. सर्व नागरिकांनी शासनाने सांगितलेल्या उपाय योजना आपल्या पातळीवर राबविण्याची गरज आहे, असे प्रतिपादन आयुक्त सुधाकर देशमुख यांनी केले. दुसर्‍या लाटेमध्ये रुग्णांची …

Read More »

रुग्णांच्या नातेवाइकांसाठी निवारा शेड नगरसेवक नितीन पाटील यांचा उपक्रम

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेलच्या उपजिल्हा रुग्णालय येथे कोरोनाग्रस्तांच्या नातेवाइकांसाठी नगरसेवक नितीन पाटील यांच्या वतीने तात्पुरता निवारा शेड व पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. येथे येणारे रुग्णांचे नातेवाईक या सेवेबद्दल समाधान व्यक्त करीत आहेत. पनवेल महापालिका हद्दीमध्ये कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे अनेक रुग्णालयांमध्ये कोरोना पिडीत रुग्ण दाखल …

Read More »

खारघरमध्ये आधुनिक गॅस शवदाहिनी; नगरसेवक प्रवीण पाटील यांचे प्रयत्न

पनवेल : प्रतिनिधी पनवेल महापालिकेचे माजी स्थायी समिती अध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक प्रवीण पाटील यांच्या प्रयत्नाने खारघर सेक्टर 14 मधील वैकुंठधाममध्ये लवकरच आधुनिक गॅस शवदाहिनी सुरू होणार आहे. त्यामुळे खारघरवासीयांचा नातेवाइकांचा मृतदेह घेऊन पनवेलला जाण्याचा त्रास वाचणार आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे पनवेल महापालिका हद्दीत मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण आढळत आहेत. …

Read More »

राजकारण करण्यापेक्षा रुग्णसेवा करा -आठवले

मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्रात कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणात झाला असून परिस्थिती हाताबाहेर जात असताना राज्य सरकार केवळ आरोपबाजीत दंग आहे. केवळ केंद्र सरकारवर आरोप करून चालणार नाही तर रुग्णांना योग्य उपचार सेवा सुविधा दिली पाहिजे. नियोजनाअभावी राज्यात कोरोनाच्या प्रसारावर राज्य सरकार नियंत्रण करू शकले नाही. त्यामुळे राजकारण करण्यापेक्षा रुग्णसेवा करा; …

Read More »

आघाडी सरकारचे गलिच्छ राजकारण; आमदार प्रसाद लाड यांची टीका

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील जनतेसाठी 50 हजार रेमडेसिवीर औषधांचा पुरवठा करण्याचे श्रेय भाजपला मिळू नये यासाठी आघाडी सरकारच्या काही मंत्र्यांनी गलिच्छ राजकारण केले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हे बालीश राजकारण आता थांबवावे असे आवाहन भाजप प्रदेश उपाध्यक्ष आमदार प्रसाद लाड यांनी सोमवारी (दि. 19) केले. मुख्यमंत्र्यांच्या या श्रेयवादाच्या खेळामुळे निरपराध …

Read More »

ऑक्सिजन एक्स्प्रेस रवाना

पनवेल ः कोरोना रुग्णांना प्राणवायू अर्थात ऑक्सिजन मिळवून देण्यासाठी केंद्र सरकारने पुढाकार घेतला असून, विशाखापट्टणम येथून ऑक्सिजन आणण्याकरिता कळंबोली येथून विशेष ऑक्सिजन एक्स्प्रेस सोमवारी रवाना झाली. तत्पूर्वी आमदार प्रशांत ठाकूर यांनी तेथे भेट देत पोलीस प्रशासनाशी चर्चा केली.

Read More »

मोबाइलचे लहान मुलांवर होणारे दुष्परिणाम

मित्रांनो या आधुनिक डिजिटल, विकास आणि तंत्रज्ञानाच्या बदलत्या युगात मोबाइल हा आपल्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे असा एकही व्यक्ती नसेल जो मोबाइल वापरत नसेल. एका क्षणासाठी कोणालाही मोबाइल हा स्वतः पासून दूर करायचा नाही अशी गरज बनला आहे. याच आपल्या मोबाइल वापराच्या परिणामामुळे लहान मुलांना देखील मोबाईल ची …

Read More »

घातक राजकारण

श्रेयवादाच्या लढाईमध्ये इतकी सवंग पातळी आजवर कुणी गाठली नसेल. रेमडेसिवीरचे उत्पादन करणार्‍या कंपनीला आपल्याकडील साठा महाराष्ट्राच्या जनतेसाठीच उपलब्ध करून द्यायचा होता. त्यांची चूक एवढीच की या कामासाठी त्यांनी भारतीय जनता पक्षाची साथ दिली. महाविकास आघाडीचे दुखणे नेमके हेच आहे. रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुरवठा, कोरोना प्रतिबंधक लसींचा पुरवठा आणि ऑक्सिजनचा पुरवठा या …

Read More »

धरणांत पुरेसा पाणीसाठा असल्याने मुरूड तालुका यंदा होणार टँकरमुक्त

मुरूड : प्रतिनिधी तालुक्यातील चिंचघर, फणसाड, विहूर आणि आंबोली या धरणांत पुरेसा पाणीसाठा असल्यामुळे यंदा मुरूड तालुका टँकरमुक्त होण्याचे आशादायी चित्र दिसत आहे. गारंबी व सवतकडा या योजनांसह आंबोली धरणातून मुरुडसह पंचक्रोशीतील गावांना पाणीपुरवठा करण्यात येतो. गारंबी व सवतकडा पाणी योजनेतून गुरुत्व पध्दतीने पिण्याचे पाणी पुरवले जाते तर आंबोली धरणातून …

Read More »