पाली : प्रतिनिधी सुधागड तालुक्याला मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. तालुक्यात बुधवारी व गुरुवारी (दि. 22) अंबा नदीने धोक्याची पातळी ओलांडली. त्यामुळे वाकण – पाली – खोपोली मार्गावरील पाली व जांभूळपाडा पुल सलग दुसर्या दिवशीही पाण्याखाली गेले होते. अतिवृष्टीमुळे तालुक्यात काही ठिकाणी गुरांचे गोठे ढासळले, तर काही ठिकाणी रस्ते खचले, …
Read More »Yearly Archives: 2021
चिपळूणमध्ये महापूर; तीन जणांचा मृत्यू
रत्नागिरी ः प्रतिनिधीराज्याच्या अनेक भागांत वरुणराजाने मुक्काम ठोकला असून कोकणात तर पावसाने रौद्ररूप धारण केले आहे. अतिवृष्टीमुळे रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूणमध्ये पूर येऊन दाणादाण उडाली. या ठिकाणी सुमारे पाच हजार जण अडकून पडले आहेत, तर तीन जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे.वाशिष्ठी आणि शिव नदीला आलेल्या पुराने चिपळूण शहराला गुरुवारी (दि. 22) …
Read More »खोपोली परिसरात पावसाचा धुमाकूळ
रुळांची भराव वाहून गेल्याने रेल्वे सेवा ठप्प खोपोली, खालापूर : प्रतिनिधी सोमवारपासून धुवाधार पडणार्या पावसाने गुरुवारी (दि. 22) अधिक रौद्ररूप धारण केल्याने खोपोली शहरातील अनेक सखल भागात पाणीच पाणी झाले. अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. गुरुवारी पहाटेच्या सुमारास मुसळधार पावसाने खोपोली परिसरात फटकेबाजी सुरु केली. …
Read More »माणगावातील अनेक गावांना पाण्याचा वेढा
काळनदीने पुन्हा ओलांडली धोक्याची पातळी माणगाव : प्रतिनिधी मुसळधार पावसामुळे माणगाव तालुक्यात सर्वत्र जलमय स्थिती निर्माण झाली आहे. तालुक्यातील अनेक गावांना पाण्याचा वेढा पडल्याने त्यांचा संपर्क तुटला आहे. काळनदीने माणगावमध्ये धोक्याची पातळी ओलांडली आहे. तालुक्यात गुरुवार (दि. 22) सकाळपर्यंत 168 मिमी पावसाची नोंद झाली असून हवामान खात्याने 24 जुलैपर्यंत जोरदार …
Read More »अनिल देशमुखांना न्यायालयाचा झटका
सीबीआयच्या एफआरआर विरोधातील याचिका फेटाळली मुंबई ः प्रतिनिधीराज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांच्याविरोधात सीबीआयने दाखल केलेला गुन्हा रद्द करण्यात यावा, अशी मागणी करणारी याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. सीबीआयने मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या पत्रामधील दाव्यांच्या तपासानंतर देशमुख यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. तो …
Read More »महाडमध्ये पुराचा रुद्रावतार
सावित्री, गांधारी आणि काळ नद्यांना रौद्ररूप महाड : प्रतिनिधी तालुक्यात गेले दोन दिवस मुसळधार पाऊस कोसळत असून, या पावसामुळे सावित्री, गांधारी आणि काळ या नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडत महाड शहरासह बिरवाडी, औद्योगिक परिसरात प्रवेश केला. यामुळे शहरातील बैठ्या घरांचे आणि लगतच्या शेतीचे, वाहनाचे आणि व्यापार्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. …
Read More »कर्जत, खोपोलीतही पाणी शिरले; नेरळजवळ दोघे वाहून गेले
कर्जत, खोपोली, खालापूर ः प्रतिनिधीजोरदार पावसामुळे कर्जत आणि खोपोलीत पाणी शिरले होते. नेरळजवळील दामत येथे पुलाजवळ माय-लेक वाहून गेले आहेत.ढगफुटीसदृश पाऊस पडल्याने कर्जत तालुका जलमय झाल्याचे दिसून आले. शहरातील अनेक भागांत आणि उल्हास नदीच्या तीरावर असलेल्या गावांत पुराचे पाणी शिरले होते. कर्जत-कल्याण राज्यमार्गावर दामत येथे इब्राहिम मुनियार (वय 46) आणि …
Read More »महाडमध्ये पूरस्थिती; अनेकांचे स्थलांतर
महाड : प्रतिनिधीमुसळधार पावसामुळे सावित्री, गांधारी आणि काळ या नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडत महाड शहरासह बिरवाडी, औद्योगिक परिसरात प्रवेश केला. यामुळे पूरस्थिती निर्माण झाली. परिणामी शहरातील बैठ्या घरांत आणि व्यापार्यांच्या दुकानांत पाणी शिरले. बचाव पथकाने अनेकांचे सरक्षितस्थळी स्थलांतर केले आहे.महाड तालुक्यात तुफान पाऊस पडला. त्यातच महाबळेश्वर येथील मुसळधार पावसाचे पाणी …
Read More »चिरनेरच्या पी. पी. खारपाटील एज्युकेशन सोसायटीच्या शाळांचा 100 टक्के निकाल; मुलींनी मारली बाजी
चिरनेर ः वार्ताहर पी. पी. खारपाटील चिरनेर येथील एज्युकेशन सोसायटीच्या इंग्रजी व मराठी माध्यमाच्या शाळांचा दहावीचा निकाल 100 टक्के लागला असून यंदाही मुलींनी बाजी मारली आहे. ठकूबाई परशुराम खारपाटील इंग्रजी माध्यम स्कूलमधून सानिका सागर जोशी 92.20 टक्के गुण मिळवून शाळेत पहिली आली, तर हितैशी प्रभाकर भोईर (89.20 टक्के) आणि दक्षता …
Read More »कर्जतमध्ये जिकडे तिकडे पाणीच पाणी!
दोन जण गेले वाहून, जनजीवन विस्कळीत, 2005च्या आठवणी जाग्या कर्जत : बातमीदार ढगफुटी सदृश पाऊस झाल्याने कर्जत तालुका जलमय झाला आहे. शहरातील अनेक भागात आणि उल्हास नदीच्या तीरावर असलेल्या अनेक गावांत महापुराचे पाणी शिरले. तालुक्यातील पाली वसाहत येथे दरड कोसळली तर काही पूल आणि रस्ते पाण्याखाली गेल्याने वाहतूक ठप्प झाली …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper