Breaking News

Yearly Archives: 2021

आजपासून अधिवेशनाची रणधुमाळी; ठाकरे सरकारने लोकशाहीला कुलूप ठोकले -फडणवीस

मुंबई ः प्रतिनिधी मुंबईत सोमवार (दि. 5)पासून विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे, मात्र हे अधिवेशन दोनच दिवसांचे करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या पार्श्वभूमीवर विरोधी पक्ष भाजपकडून सरकारला लक्ष्य केले जात आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर परखड शब्दांत टीका केली …

Read More »

कोविन ग्लोबल कॉन्क्लेव्हवर पंतप्रधान विचार मांडणार

नवी दिल्ली ः पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी (दि. 5) कोविन ग्लोबल कॉन्क्लेव्हवर आपले विचार मांडणार आहेत. यात भारत कोरोनाचा सामना करण्यासाठी जगभरात डिजिटल पब्लिक गुडच्या रूपात कोविनला ऑफर करणार असल्याची माहिती राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणने दिली. जगभरातील देश सध्या कोविड-19 विषाणू संसर्गाचा सामना करीत आहेत. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी कोविन अ‍ॅपसंदर्भात …

Read More »

मराठा समाज झुकणार नाही -चंद्रकांत पाटील; राज्य सरकारच्या दडपशाहीचा तीव्र निषेध

मुंबई ः प्रतिनिधी मराठा आरक्षणासाठी सोलापूरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या मोर्चाच्या विरोधात शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाविकास आघाडी सरकारने प्रचंड पोलीस बळ वापरून दडपशाही केली. त्याचा भारतीय जनता पार्टी तीव्र निषेध करते. अशा प्रकारे आक्रोश दाबण्याचा सरकारचा प्रयत्न कधीही यशस्वी होणार नाही आणि मराठा समाज कधी झुकणार नाही, असा इशारा भाजप …

Read More »

पेणमध्ये गणेशमूर्ती कार्यशाळांमध्ये लगबग वाढली; चार लाख मूर्ती परदेशांत रवाना

पेण ः प्रतिनिधी गणेशोत्सव जवळ येऊ लागल्याने गणेशमूर्तींचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणार्‍या पेणमधील कार्यशाळांत लगबग वाढली आहे. पेणच्या गणेशमूर्तींना देश-विदेशात मागणी असून आतापर्यंत चार लाख गणेशमूर्ती परदेशांत रवाना झाल्या असल्याची माहिती येथील गणेशमूर्तीकार दीपक समेळ यांनी दिली. सप्टेंबर महिन्यात गणेश चतुर्थीच्या दिवशी बाप्पाचे सार्वजनिक आणि घरोघरी आगमन होणार आहे. या …

Read More »

देवकुंड धबधब्यावर पर्यटकांची मोठी गर्दी; नऊ जणांवर गुन्हा दाखल

माणगाव ः प्रतिनिधी कोरोना काळात वर्षासहलीसाठी देवकुंड धबधब्यावर जाण्यास मनाई असतानाही तेथे 50 ते 100 पर्यटकांना घेऊन गेल्याप्रकरणी पाटणूस येथील स्थानिक नऊ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माणगाव पोलिसांनी ही कारवाई केली. माणगाव पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पाटणूस गावच्या हद्दीत असलेल्या प्रसिद्ध देवकुंड धबधब्याची सैर करून आणण्यासाठी संतोष हरिश्चंद्र …

Read More »

मुख्यमंत्रीसाहेब, तुमचा 28 वर्षांचा मुलगा मंत्री होतो; पण आमच्या नियुक्त्यांचे काय?; परीक्षार्थींचा उद्धव ठाकरेंना उद्विग्न सवाल

पुणे ः प्रतिनिधी पुण्यातील फुरसुंगी परिसरात राहणार्‍या स्वप्नील लोणकर या 24 वर्षीय तरुणाने नैराश्यातून आत्महत्या केल्यानंतर अख्ख्या महाराष्ट्राला धक्का बसला आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षेत उत्तीर्ण होऊनही दोन वर्षांपासून मुलाखत होत नसल्याने व त्यामुळे नोकरी मिळत नसल्याने स्वप्नीलने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. यावरून राज्यातील इतर स्पर्धा परीक्षा देणारी …

Read More »

अधिवेशन आणि बरेच काही

राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सोमवारपासून सुरू होत आहे. महाविकास आघाडी सरकारकडून कोरोनाचे कारण देत हे अधिवेशन केवळ दोन दिवसांत गुंडाळण्यात येणार आहे. राज्यात सध्या अनेक प्रश्न ‘आ’ वासून आहेत. त्यांची तड लावण्याच्या दृष्टीने अधिवेशनाचा कालावधी अधिक हवा होता, मात्र जनतेचे प्रश्न सोडविण्यात सत्ताधार्‍यांना स्वारस्य दिसत नाही. मागील वर्षभरापासून कोरोना संकटामुळे …

Read More »

माथेरानला पर्यटकांची पार्किंग कोंडी

मुंबई महानगरापासून सर्वांत जवळ असलेले आणि शासनाच्या अधिपत्याखाली असलेले थंड हवेचे ठिकाण असलेले माथेरान हे गेल्या आठवड्यात अनलॉक झाले आहे. त्यानंतरच्या पहिल्याच वीकेण्डला माथेरानमध्ये पर्यटकांची प्रचंड गर्दी दिसून येत आहे. गेल्या काही वर्षांत माथेरानमधील पर्यटन बदलले असून पूर्वी काही ठरावीक हंगामात माथेरान पर्यटकांनी फुललेले असायचे आणि 10 वर्षांच्या मागे जाता …

Read More »

कोरोनाच्या संकटात रुग्णांना मदतीचा हात; चौलमध्ये घडले माणुसकीचे दर्शन

रेवदंडा ः प्रतिनिधी चौल व रेवदंडा परिसरात गेले काही दिवस कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढला होता. घरात कोरोना रुग्ण असल्याने कुटुंबातील व्यक्तींनाही क्वारंटाइन  व्हावे लागले. कोरोनाग्रस्त रुग्णांवर घरातच उपचार सुरू होते. या वेळी औषधोपचारासह जीवनावश्यक वस्तूंची कुटुंबाला गरज भासे. अशा वेळी चौलच्या शैलेश काठे यांनी जीवाची तमा न बाळगता देवदूताप्रमाणे कोरोना …

Read More »

सुधागडातील नवघर शाळेची निवड; गुणवत्तापूर्ण शिक्षण अभियान

पाली ः प्रतिनिधी महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान मिशन 100 आदर्श शाळांतर्गत ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले गुणवत्तापूर्ण शिक्षण अभियानात रायगड जिल्ह्यामधून सुधागड तालुक्यातील राजिप नवघर शाळेची निवड झाली आहे. त्यामुळे शाळेला विद्यार्थ्यांसाठी आवश्यक सुविधा निर्माण करण्यासाठी तीन लाख 60 हजारांच्या भरीव निधीची तरतूद करण्यात येणार आहे. रायगड जिल्ह्यामधून या अभियानांतर्गत फक्त …

Read More »