Breaking News

Yearly Archives: 2023

विद्यार्थ्यांनी तयार केली दुचाकीसाठी एअर बॅग

नवी मुंबई ः बातमीदार रस्ते अपघातामध्ये चारचाकी वाहनांतील एअर बॅगमुळे प्रवाशांना इजा न होता त्यांचे प्राण वाचतात, परंतु चारचाकी वाहनाप्रमाणे दुचाकी वाहनांसाठी अशी सुरक्षा प्रणाली असण्याची गरज सर्व स्तरातून होत होती. नवी मुंबईच्या दोन शाळकरी विद्यार्थ्यांनी यावर संशोधन करून दुचाकीसाठी एअर बॅग तयार केली आहे. त्यांच्या या संशोधनाचे कौतुक होत …

Read More »

सोशल मीडियाद्वारे मैत्री वाढवून तरुणीवर अत्याचार

पनवेल ः वार्ताहर पनवेल भागात राहणार्‍या एका 20 वर्षीय तरुणाने इन्स्टाग्रामवरून 19 वर्षीय तरुणीसोबत मैत्री वाढवून तिच्यासोबत प्रेमसंबंध निर्माण करून लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे तरुणाने पीडितेसोबत लग्न करून तिच्यासोबत पुण्याला राहण्याचे आश्वासन देऊन लग्नानंतर लागणारा खर्च म्हणून तिच्याकडून 71 हजार रुपये उकळल्याचे उघडकीस आले आहे. …

Read More »

जबरी चोरी करणारी टोळी गजाआड

अवघ्या दोन तासांत पोलिसांकडून अटक पनवेल ः वार्ताहर ओलाचालकाच्या कारला कट मारून त्याला शिवीगाळ करून त्याच्या खिशातील पाकीट व कारमधील दोन मोबाईल फोन जबरीने काढून घेणार्‍या पाच सराईत गुन्हेगारांना मानपाडा पोलिसांनी गुन्हा घडल्यानंतर अवघ्या दोन तासांत अटक केली आहे. हे आरोपी सराईत गुन्हेगार असून त्यांच्याविरुद्ध विविध पोलीस ठाण्यात खुन, दरोडा, …

Read More »

राज्यात नवे रेती धोरण

अनधिकृत उत्खननाला आळा बसून स्वस्त दराने रेती मिळणार मुंबई : प्रतिनिधी राज्यातील नागरिकांना स्वस्त दराने रेती मिळण्यासाठी तसेच अनधिकृत रेती उत्खननाला आळा घालण्यासाठी नवे सर्वंकष सुधारित रेती धोरण तयार करण्यात आले असून बुधवारी (दि. 5) झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या धोरणास मान्यता देण्यात आली. या धोरणानुसार प्रायोगिक तत्वावर एक वर्षासाठी सर्व …

Read More »

सततचा पाऊस आता नैसर्गिक आपत्ती!

राज्य सरकारचा शेतकर्‍यांना दिलासा मुंबई : प्रतिनिधी शिंदे-फडणवीस सरकारने शेतकर्‍यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. सततचा पाऊस ही राज्य शासनामार्फत नैसर्गिक आपत्ती घोषित करून शेतीपिकांच्या नुकसानीकरिता मदत देण्यात यावी, असा निर्णय बुधवारी (दि. 5) झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. त्यानुसार आता शेतकर्‍यांना मदत देण्यात येईल. अतिवृष्टी ही राज्य शासनाने घोषित केलेली …

Read More »

स्वातंत्र्यवीर सावरकर आपल्या अस्मितेचे प्रतीक

आमदार प्रशांत ठाकूर यांचे कर्जतमध्ये प्रतिपादन कर्जत : प्रतिनिधी सावरकर हे तुमच्या-आमच्या अस्मितेचे प्रतीक आहेत. त्यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या घरावर तुळशीपत्र ठेऊन बलिदान दिले, पण हल्लीच्या नवीन पिढीला बलिदान दिलेले हुतात्मे माहित नाहीत. त्यांच्यामुळेच आपण आत्ता आहोत, हे विसरता कामा नये. काँग्रेसचे नेते राहुल गांधींनी आपल्या आजीने सावरकरांबद्दल गौरवोद्गार काढले, …

Read More »

अलिबागवर तिसर्‍या डोळ्याची नजर; शहरात 120 सीसीटीव्ही कॅमेर्‍यांचे जाळे

अलिबाग : प्रतिनिधी अलिबाग शहरातील प्रत्येक भागावर यापुढे सीसीटीव्ही कॅमेर्‍यांची नजर असणार आहे. शहरात 3 कोटी 50 लाख रुपये खर्चून 120 सीसीटीव्ही कॅमेर्‍यांचे जाळे निर्माण करण्यात येणार आहे. या सीसीटीव्ही कॅमेर्‍यांच्या माध्यमातून अलिबाग पोलीस शहरात घडणार्‍या गुन्हेगारी घटनांवर लक्ष ठेवणार आहेत. जिल्हा नियोजन समिती, पोलीस प्रशासन व नगरपालिका प्रशासन यांच्या …

Read More »

महिलेचा खून करून फिर्यादीस ठार मारण्याचा प्रयत्न करणारे दोघे गजाआड

उरण : प्रतिनिधी महिलेचा खून करुन फिर्यादीस जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करणार्‍या 2 आरोपींना 24 तासांच्या आत न्हावाशेवा पोलिसांना पकडण्यात यश आले आहे. फिर्यादी सलोनी ओमन हेरेंज (38) धंदा गृहिणी, राह. रवींद्र घरत यांची चाळ, से.15, शेलघर, ता. पनवेल जि. रायगड, मुळ राह जलतांडा, धानामुंजी, जि. कुटी, राज्य झारखंड 8 …

Read More »

विनयभंगप्रकरणी पोलीस शिपाई संजय जाधवविरोधात गुन्हा दाखल

महाड : प्रतिनिधी महाड शहराच्या हद्दीत स्वामी समर्थ मठात दर्शनासाठी आलेल्या एका महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी महाड पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस शिपाई संजय यशवंत जाधव याच्याविरोधात महाड पोलिसांनी अखेर दोन दिवसांनंतर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे, मात्र अद्याप त्याला अटक केली नाही. संजय जाधव हे महाडमधील राष्ट्रवादीचे नेते वाय. सी. …

Read More »

पनवेल एसटी आगाराच्या कामाला आता मुहूर्त सापडणार

नितीन देशमुख- मुंबईचे प्रवेशद्वार समजल्या जाणार्‍या पनवेलमधून कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भ येथून येणार्‍या-जाणार्‍या एसटीच्या गाड्या पनवेल स्थानकावर येत असतात. 2009 साली पनवेल स्थानकातील जुनी इमारत पाडल्यानंतर या स्थानकात पुनर्बांधणी करणे आवश्यक होते. आमदार प्रशांत ठाकूर यांनी त्यासाठी आंदोलन करण्यापासून ते शासन दरबारी सातत्यपूर्ण पाठपुरावा कायम ठेवला होता, पण …

Read More »