Breaking News

मुंबई – नवी मुंबई

बँक ऑफ इंडियातर्फे हिंदी दिवस

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त बँक ऑफ इंडियाच्या नवी मुंबई विभागीय कार्यालयात दरवर्षीप्रमाणे 15 ऑगस्ट ते 14 सप्टेंबर या काळात हिंदी महिना साजरा करण्यात आला. विभागाच्यास सर्व शाखांनी दैनिक कामकाजामध्ये हिंदी भाषेचा वापर केला. मंगळवारी (दि. 14) हिंदी दिवस साजरा करण्यात आला. विभागीय प्रमुख अनिल जाधव व समस्त कर्मचार्‍यांच्या उपस्थितीत …

Read More »

रक्तदान हेच श्रेष्ठदान!

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आमदार गणेश नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य उत्सव नवी मुंबई : रामप्रहर वृत्त पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आमदार गणेश नाईक यांचा वाढदिवस नवी मुंबईमध्ये आरोग्य उत्सव म्हणून साजरा झाला. दोन्ही नेत्यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित महा रक्तदान शिबिरामध्ये 255 नागरिकांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले. तरुणाईचा सहभाग लक्षणीय होता. संपूर्ण नवी …

Read More »

महाराष्ट्र एटीएस झोपलेय का? -शेलार; मुंबईतील दहशतवादी अटकेप्रकरणी ठाकरे सरकारवर ताशेरे

मुंबई : प्रतिनिधीनवरात्र, रामलीला अशा हिंदू सणांमध्ये घातपात करणाच्या तयारीत असलेल्या दहशतवाद्यांना दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. यात महाराष्ट्रातून जान मोहम्मद शेखला धारावीतून स्पेशल सेलने अटक केली. मुंबईत आणि राज्यात अशी कट कारस्थाने सुरू असताना महाराष्ट्र राज्याचे दहशतवाद विरोधी पथक (एटीएस) झोपलेय का, असा सवाल भाजप नेते आमदार अ‍ॅड. आशिष …

Read More »

दिलासा! उपचाराधीन रुग्णांत घट; नवी मुंबईतील कोरोना आकडेवारी स्थिर

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त कोरोनाच्या दुसर्‍या लाटेतील निर्बंध शिथिलीकरणानंतर 50 वर स्थिर असलेली कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत ती 100 पर्यंत गेली होती. त्यामुळे गणेशोत्सवापूर्वी खरेदीसाठी झालेली गर्दी पाहता रुग्णसंख्येत वाढ होण्याची भीती व्यक्त होत होती, मात्र 100 वर असलेली दैनंदिन रुग्णसंख्या स्थिर राहिली आहे. तर उपचाराधीन रुग्णही कमी होत …

Read More »

अनिल देशमुखांची याचिका ऐकण्यास हायकोर्टाचा नकार

मुंबई : प्रतिनिधीराज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना तातडीचा कोणताही दिलासा न देता हायकोर्टाने त्यांची याचिका ऐकण्यास नकार दिला आहे. न्यायमूर्ती संदीप शिंदे यांनी देशमुखांना त्यांची याचिका सुनावणीसाठी खंडपीठाकडे वर्ग करण्याचे निर्देश दिले आहेत. या याचिकेवर हायकोर्ट रजिस्ट्रीने घेतलेला आक्षेप आणि ईडीने उठवलेला सवाल हा योग्यच असल्याचे न्यायमूर्ती शिंदे यांनी …

Read More »

राज्य सरकारची सावकारासारखी वसुली -फडणवीस

मुंबई : एकीकडे कोरोनामुळे शेतकरी असो की सामान्य नागरिक तो अडचणीत आहे आणि तो अडचणीत असताना त्यांना मदत करण्याच्या ऐवजी, त्याच्याकडून जबरदस्ती वसुली या सरकारला करायची आहे. सावकारासारखी वसुली करायची आहे. म्हणून हे सगळे नाटक सुरू आहे, अशी टीका महाविकास आघाडी सरकारवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी (दि. 14) …

Read More »

कोकणासह सर्वत्र पावसाचा जोर कायम

मुंबई : प्रतिनिधी राज्यात काही दिवस मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता. त्यानुसार कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाने चांगली हजेरी लावली आहे. रायगडमध्ये रविवारी (दि. 12) रात्रीपासून पाऊस सुरू आहे. कोयना, जायकवाडीसारख्या मोठ्या धरणांमधून विसर्ग पुन्हा सुरू करण्यात आला आहे. पुणे जिल्ह्याच्या पश्चिमेच्या तालुक्यांमध्ये घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस बरसत …

Read More »

हसन मुश्रीफांनी केला 127 कोटींचा घोटाळा; माजी खासदार किरीट सोमय्या यांची चौकशीची मागणी

मुंबई : प्रतिनिधी महाआघाडी सरकारमधील मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हसन मुश्रीफ आणि त्यांच्या कुटुंबीयांनी मनी लाँडरिंग, बेनामी व्यवहारांद्वारे 127 कोटींचा घोटाळा केला असल्याचा आरोप भाजप नेते माजी खासदार डॉ. किरीट सोमय्या यांनी सोमवारी (दि. 13) पत्रकार परिषदेत केला. याबाबत सोमय्या यांनी हसन मुश्रीफ, मुश्रीफ यांची पत्नी आणि त्यांचे …

Read More »

रायगडसह राज्यातील पाच जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

मुंबई : बंगालच्या उपसागरात पुन्हा एकदा कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने महाराष्ट्रात पुढील तीन ते चार दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने व्यक्त केली आहे. महाराष्ट्र, गुजरात, गोवा आणि कोकण, मध्य प्रदेश, छत्तीसगढ आणि ओडिशात मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. जिल्ह्यांचा विचार करता रायगड, पालघर, …

Read More »

…तर राज्यातील मंत्र्यांना रस्त्यावर उतरू देणार नाही!; ओबीसी आरक्षणावरून भाजप आक्रमक

मुंबई ः प्रतिनिधी ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून निवडणुकांना स्थगिती देता येणार नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे, तसेच निवडणूक पुढे ढकलण्याचा अधिकार राज्य सरकारला नाही असे म्हटले आहे. त्यानंतर भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी या निर्णयाबाबत भाष्य करताना राज्यातील महाविकास आघाडी सरकारला लक्ष्य केले आहे. राज्य निवडणूक आयोगाला पाच वर्षांनी संविधानाप्रमाणे …

Read More »