मुंबई : एसटी कर्मचार्यांच्या संपामुळे ग्रामीण भागाची जीवनवाहिनी म्हणून ओळखली जाणारी एसटी सेवा बंद आहे. कर्मचारी संप मागे घेण्याची चिन्हे दिसत नसल्याने अखेर शुक्रवारी (दि. 12) एसटी महामंडळाने एक निवेदन प्रसिद्ध करीत आंदोलन मागे घेण्याचे आवाहन संपकर्यांना केले आहे, मात्र एसटी महामंडळ राज्य शासनात विलीनीकरण करावे या मागणीवर कर्मचारी ठाम …
Read More »पाकिस्तानच्या पराभवानंतर भारतात दिवाळीची सांगता
मुंबई ः प्रतिनिधी टी-20 वर्ल्डकपच्या उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानला पराभूत केले आणि भारतात दिवाळी साजरी करण्यात आली. सुपर 12 फेरीतील पहिल्या सामन्यात पाकिस्तानने भारताला 10 गडी राखून पराभूत केले. त्यामुळे भारतीय क्रीडाप्रेमी नाराज झाले होते. त्यात पाकिस्तानची सुपर 12 फेरीत विजयी घोडदौड सुरूच होती. यामुळे भारतीय चाहत्यांमध्ये निराशेचे वातावरण होते, …
Read More »नवी मुंबईत आता घरोघरी कोरोना प्रतिबंधक लसीकरण
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांच्या पहिल्या डोसचे 100 टक्के लसीकरण पूर्ण झाल्यानंतर आता दुसर्या डोसचे लसीकरण वेगाने व्हावे याकरिता केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार नवी मुंबई महापालिकेने हर घर दस्तक अभियान प्रभावीपणे राबविण्यास सुरुवात केली आहे. या अंतर्गत घरोघरी भेटी देऊन लसीकरण राहिलेल्या नागरिकांचे …
Read More »पाकच्या गोळीबारात मृत्यू झालेल्या तरुणाच्या कुटुंबाला आर्थिक मदत
नवी मुंबई : प्रतिनिधी पाकिस्तान-ओखा (गुजरात) सागरी सीमा रेषेवर पाकिस्तानी सैन्याकडून गुजरात राज्याच्या पोरबंदर जिल्ह्यातील जलपरी या मासेमारी नौकेवर गोळीबार करण्यात आला होता. त्या गोळीबारात पालघर जिल्ह्यातील वडराई गावातील श्रीधर रमेश चामरे हा तरुण मच्छीमाराचा मृत्यू झाला. त्याच्या कुटुंबीयांना गुरुवारी (दि. 11) कोळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष व आमदार रमेश पाटील …
Read More »मलेरिया, डेंग्यू संशयित रुग्णांमध्ये वाढ
नवी मुंबईत डासांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पालिकेचे नियोजन नवी मुंबई : रामप्रहर वृत्त नवी मुंबईमध्ये गेल्या काही दिवसांपासून थंडी, ताप, मलेरिया, डेंग्यू संशयित रुग्णांत वाढ झालेली दिसून येत आहे. नागरिकांमध्ये ताप थंडीची लक्षणे असलेले रुग्ण वाढताना दिसत आहेत. आतापर्यंत मलेरियाचे 40 रुग्ण सापडले आहेत. गेल्या वर्षी फक्त 26 रुग्ण होते. यामुळे …
Read More »नवाब मलिक यांना ईडीचा दणका
वक्फ बोर्डाशी संबंधित सात ठिकाणी छापेमारी मुंबई : प्रतिनिधीमहाराष्ट्राचे मंत्री नवाब मलिक यांच्या मंत्रालयांतर्गत येणार्या वक्फ बोर्डाशी संबंधित पुणे घोटाळ्याची ईडीने चौकशी सुरू केली आहे. या प्रकरणी ईडीने ईसीआयआर नोंदवला आहे. वक्फच्या एकूण सात ठिकाणी शोध सुरू असल्याचे वृत्त आहे. मंत्री नवाब मलिक यांना हा मोठा झटका मानला जात आहे. …
Read More »रद्द झालेल्या परीक्षेचे शुल्क परत मिळणार
मुंबई : गेल्या वर्षी दहावी-बारावीची परीक्षा न झाल्याने विद्यार्थ्यांकडून घेतलेल्या शुल्काचा अंशतः परतावा करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. करोना महामारीमुळे महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी, बारावी परीक्षा रद्द केल्या होत्या. यासाठी शाळा आणि ज्युनिअर कॉलेजांकडून विद्यार्थ्यांची माहिती मागवण्यात आली आहे. त्यासाठी माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांनी …
Read More »राज्य सरकारकडून एसटी कर्मचार्यांवर जुलमी कारवाई
विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांचा घणाघात मुंबई : प्रतिनिधी गेल्या काही दिवसांपासून एसटी कर्मचार्यांचे राज्यभरात तीव्र आंदोलन सुरू आहे. एसटीचे राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करावे, या मागणीसाठी कर्मचार्यांची संप पुकारला आहे. संप मागे घेण्यासाठी शासनाने निलंबनाच्या कारवाईचा बडगा कर्मचार्यांवर उचलण्यात आला आहे. त्यावरून विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी राज्य …
Read More »भास्कर पाटील यांच्या नाट्यपुस्तकांचे प्रकाशन
खारघर : प्रतिनिधी पनवेल तालुक्यातील शिवकर गावचे मुळ रहिवाशी असलेले लेखक, दिग्दर्शक भास्कर पाटील यांच्या निरागस आणि बीज या दोन नाट्यपुस्तकांचे प्रकाशन नुकतेच मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज व्यक्तिमत्व राजदत्त यांच्या हस्ते झाले. भास्कर पाटील यांनी दिग्दर्शन केलेल्या अनेक नाटकांना राज्यनाट्य स्पर्धेत राज्यस्तरीय पारितोषिक मिळालेले आहे. अनेक एकांकिका स्पर्धांमध्येदेखील त्यांनी मागील अनेक …
Read More »नियोजनाअभावी नवी मुंबईत पाणीसंकट
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त पाण्याबाबत स्वयंपूर्ण व 24 तास पाणीपुरवठा असा लौकिक असलेल्या नवी मुंबईच्या काही भागांत गेल्या काही दिवसांपासून पाणी तुटवडा भासत आहे. महापालिकेच्या वितरण व्यवस्थेतील नियोजनाअभावी हे पाणी संकट निर्माण झाल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. नवी मुंबईला मोरबे धरणातून प्रतिदिन 450 तर एमआयडीसीकडून 80 दशलक्ष लिटर पाणीपुरवठा करण्यात …
Read More »