Breaking News

मुंबई – नवी मुंबई

डास निर्मूलन मोहीम राबवा; भाजपची मागणी

नवी मुंबई : प्रतिनिधी नवी मुंबई मनपा नेरूळ सेक्टर 8 प्रभाग 87 मध्ये डास र्निमूलन मोहीम, धुरीकरण राबविण्याची मागणी भाजप वार्ड अध्यक्ष अ‍ॅड. गणेश रसाळ यांनी महापालिका आयुक्त यांना एका निवेदनात केली आहे. नवी मुंबई मनपा नेरूळ सेक्टर 8 प्रभाग 87मध्ये मलेरिया, डेंग्यू व अन्य साथीच्या आजाराचे प्रमाण वाढले आहे. …

Read More »

‘द’ दारूचा नाही, तर ‘द’ दुधाचा!; ‘अंनिस’तर्फे नवी मुंबईत जनजागृती

नवी मुंबई : बातमीदार महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती (अंनिस) नवी मुंबई जिल्ह्यातील सानपाडा शाखेतर्फे, ‘चला व्यसनाला बदनाम करू’ अभियान नववर्षाच्या पूर्वसंधेला म्हणजे 31 डिसेंबरच्या सायंकाळी राबविण्यात आले. सानपाडा कै. सिताराम मास्तर उद्यान येथे राबविण्यात आलेल्या या अभियानात सरत्या वर्षाला मद्याच्या पाटर्या करून निरोप द्यायच्या समाजाच्या मानसिकतेला छेद देत दुधाची पार्टी …

Read More »

खारघरमध्ये नवीन वर्षाचे स्वागत स्वच्छतेने

खारघर : रामप्रहर वृत्त दरवर्षीप्रमाणे यावर्षीही नवीन वर्षाचे स्वागत स्वच्छता मोहीम घेऊन करणार असल्याचे नगरसेविक निलेश मनोहर बाविस्कर यांनी कळविले होते. त्याप्रमाणे परिसरातील नागरिकांनी शनिवारी (दि. 1) सकाळी 7 वाजता आयोजित केलेल्या स्वच्छता मोहीमेमध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. नागरिकांनी एकत्र जमून घरकुल स्पॅगेटी खळाचे मैदान व त्या परिसराची स्वच्छता केली. या …

Read More »

नवी मुंबईसाठी मार्गिका बांधा; अन्यथा ऐरोली-काटई पुलाचे काम बंद पडू!

आमदार गणेश नाईक आक्रमक नवी मुंबई : बातमीदार ऐरोली-काटई उन्नत पुलाचा नवी मुंबईकरांसाठी उपयोग झालाच पाहिजे. या पुलावर नवी मुंबईत चढण्यासाठी आणि उतरण्यासाठी मार्गिका बांधण्याचा प्रश्न नवी मुंबई महापालिका प्रशासनाने येत्या 15 जानेवारीपर्यंत मार्गी लावला नाही, तर या पुलाचे काम बंद पाडू आणि पालिका मुख्यालयातही आंदोलन करू, असा इशारा आमदार …

Read More »

बँकांनी स्वयंसहाय्यता समूहांना पाठबळ द्यावे -डॉ. हेमंत वसेकर

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त सर्व बँकर्सनी ग्रामीण भागातील बचत गटांना कर्ज वितरण करताना संवेदनशील दृष्टीकोन जागृत ठेवायला हवा, असे प्रतिपादन अभियानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हेमंत वसेकर यांनी केले. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या राज्य कक्षाने नवी मुंबई कार्यालयात राज्यातील सर्व सार्वजनिक, खासगी व सहकारी क्षेत्रातील बँकर्सच्या राज्यस्तरीय प्रमुखांची …

Read More »

रेस्टॉरंट, लग्न समारंभास दीड लाखांचा दंड

कोरोना नियमांचे उल्लंघन भोवले नवी मुंबई : बातमीदार कोविड प्रतिबंधात्मक नियमावलीचे पालन योग्य प्रकारे होत असल्याबाबत सतर्क राहण्याचे आदेश सर्व विभागांच्या सहाय्यक आयुक्त तथा विभाग अधिकारी यांना दिलेले आहेत. त्यानुसार लग्न समारंभ, बार व रेस्टॉरंट अशा तीन ठिकाणी कारवाई करीत कोविड प्रतिबंधात्मक नियमाच्या उल्लंघनापोटी प्रत्येकी 50 हजार रुपये प्रमाणे एकूण …

Read More »

कोरोना रुग्णवाढ : महाराष्ट्रासह आठ राज्यांना विशेष निर्देश

मुंबई : देशात कोरोना संसर्गाचे प्रमाण वाढताना दिसत आहेे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने सर्वाधिक कोरोना रुग्ण आढळणार्‍या आठ राज्यांना विशेष निर्देश दिले आहेत. यात महाराष्ट्राचाही समावेश आहे. केंद्राने आठ राज्यांना तयारी बळकट करण्यास आणि लसीकरणाची व्याप्ती वाढवण्यास सांगितले आहे. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी दिल्ली, हरियाणा, तामिळनाडू, पश्चिम बंगाल, …

Read More »

अनिल देशमुख यांच्याविरोधात ईडीकडून आरोपपत्र दाखल

मुंबई ः प्रतिनिधी राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांच्यावरोधात सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) बुधवारी (दि. 29) आरोपपत्र दाखल केले. विशेष पीएमएलए न्यायालयात दाखल करण्यात आलेले हे आरोपपत्र सुमारे सात हजार पानांचे असल्याची माहिती सूत्रांनी दिली. केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) 21 एप्रिलला या प्रकरणी गुन्हा दाखल केला होता. …

Read More »

…तर राज्यात कडक निर्बंध !

आरोग्यमंत्र्यांचे संकेत; लसीकरणाबाबतही चिंता मुंबई ः प्रतिनिधी राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. आपल्याकडे जर सहजासहजी गोष्टी घेतल्या तर याची किंमत संख्यात्मक वाढ होऊन चुकवावी लागेल असे सांगत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी निर्बंध अजून कडक केले जाऊ शकतात, असे स्पष्ट संकेत दिले आहेत. लसीकरणातही आपण थोडे मागे असून ते योग्य …

Read More »

थर्टी फर्स्ट अन् नववर्ष स्वागतासाठी नियमावली जारी

मुंबई : कोरोनासह ओमायक्रॉनच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे राज्य सरकारने आधीच निर्बंध लागू केले आहेत. त्यानंतर आता थर्टी फर्स्ट आणि नववर्ष स्वागताच्या सेलिब्रेशनसाठी नियमावली जारी करण्यात आली आहे. नागरिकांनी नववर्षाचे स्वागत घरीच साधेपणाने साजरे करावे, असे आवाहन सरकारकडून करण्यात आले आहे. 31 डिसेंबर आणि 1 जानेवारीला कार्यक्रमासाठी सभागृहात आसनक्षमतेच्या 50 टक्के लोकांनाच …

Read More »