मुंबई : प्रतिनिधीशिवसेनेचे माजी खासदार अनंत गीते यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यामुळे सध्या राजकीय नेत्यांकडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. एकीकडे शिवसेनेने अनंत गीते यांच्या वक्तव्यापासून फारकत घेतली असून दुसरीकडे राष्ट्रवादीने त्यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. दरम्यान, भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी अनंत गीतेंनी …
Read More »काँग्रेस नेत्यांनी घेतली देवेंद्र फडणवीस यांची भेट
मुंबई : प्रतिनिधीराज्यातील राजकारणात पुन्हा एक मोठी घडामोड घडली आहे. राज्यसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपने संजय उपाध्याय यांना संधी दिली आहे, तर महाविकास आघाडीकडून रजनी पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. खासदार राजीव सातव यांच्या निधनानंतर राज्यसभेची जागा रिक्त झाली होती. या जागेवर पोटनिवडणूक घेण्यात येत आहे, परंतु त्यापूर्वी काँग्रेसच्या नेत्यांनी विरोधी …
Read More »महाराष्ट्र पुन्हा हादरला
डोंबिवलीत अल्पवयीन मुलीवर 29 जणांनी केला अत्याचार डोंबिवली ः प्रतिनिधीअल्पवयीन मुलीचा अश्लील व्हिडीओ बनवून या व्हिडीओच्या आधारे या मुलीला ब्लॅकमेल करत तिच्यावर 29 जणांनी मागील नऊ महिन्यांपासून विविध ठिकाणी सामूहिक बलात्कार केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला असून याप्रकरणी तरुणीच्या तक्रारीवरून मानपाडा पोलिसात गुन्हा दाखल करत पोलिसांनी आतापर्यंत दोन अल्पवयीन आरोपीसह …
Read More »ओबीसी आरक्षणाच्या अध्यादेशावर राज्यपालांची स्वाक्षरी
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेले ओबीसींसाठीचे राजकीय आरक्षण अखेर सत्यात उतरताना दिसू लागले आहे. यासंदर्भात राज्य सरकारने अध्यादेश काढण्याचा निर्णय घेतल्यानंतर तो राज्यपालांच्या मंजुरीसाठी पाठवण्यात आला होता, मात्र काही सूचनांसह तो अध्यादेश राज्यपालांनी पुन्हा पाठवला होता. यानंतर राज्य सरकारने त्यात आवश्यक ते बदल करून राज्यपालांकडे पाठवल्यानंतर आज राज्यपालांनी …
Read More »वाशीच्या कॉलेजमध्ये कर्मवीर अण्णांना अभिवादन; लोकनेते रामशेठ ठाकूर यांची उपस्थिती
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांची 134वी जयंत्ती बुधवारी (दि. 22) साजरी झाली. जयंत्तीनिमित्त ‘रयत’च्या वाशी येथील कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेजमध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमामध्ये संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांनी कोरोना काळात संस्थेने केलेल्या शैक्षणिक कार्याचा गौरव केला. …
Read More »राज्यसभा पोटनिवडणूक : भाजपच्या संजय उपाध्याय यांचा अर्ज दाखल
मुंबई ः प्रतिनिधीराज्यसभेच्या पोटनिवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार मुंबई भाजपचे सरचिटणीस संजय उपाध्याय यांनी बुधवारी (दि. 22) मुंबईत प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केला.या वेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, भाजप मुंबई अध्यक्ष मंगलप्रभात लोढा, प्रदेश कोषाध्यक्ष आमदार मिहीर कोटेचा, माजी मंत्री व आमदार गणेश नाईक, …
Read More »डेंग्यू, मलेरियाच्या रुग्णसंख्येत वाढ; नवी मुंबई शहरात डासांचा प्रादुर्भाव
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त नवी मुंबई शहरात डासांचा प्रादुर्भाव वाढल्याने डेंग्यू, मलेरियाच्या रुग्णांची संख्या वाढली आहे. नवी मुंबईतील दिघा, ऐरोली, घणसोली, कोपरखैरणे, पावणे, महापे, तुर्भे आदी भागात डेंग्यू, मलेरियाचे संशयित रुग्ण मोठ्या संख्येने आढळत आहेत. या भागांमध्ये आरोग्य विभागाकडून धुरीकरण आणि कीटकनाशक फवारणी करण्यात आली. तरी, रुग्णसंख्या वाढत असल्याने …
Read More »दिवाळीपासून नवी मुंबईतून जलप्रवासी वाहतूक
आमदार मंदा म्हात्रे यांची माहिती नवी मुंबई : प्रतिनिधी बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांच्या प्रयत्नाने नवी मुंबई शहर ब्लु इकॉनॉमिक होण्याच्या दिशेने मार्गक्रमण करित आहे. नवी मुंबईतून दिवाळीमध्ये समुद्र मार्गे प्रवाशी वाहतूक सुरू होणार आहे. आधुनिक जेट्टी तिथे सुसज्ज फिश मार्केट प्रकल्पाची सुरुवात नवी मुंबईत होत असून भविष्यात समुद्र संपत्तीतुन …
Read More »गीतेंच्या वक्तव्यावर शिवसेनेने भूमिका स्पष्ट करावी -प्रवीण दरेकर
मुंबई : प्रतिनिधी शिवसेनेचे नेते अनंत गीते यांच्या वक्तव्यावर खासदार सुनील तटकरे यांनी केलेले भाष्य दुदैर्वी आहे. गीते यांचे वय काढणे व त्यांच्यासारख्या ज्येष्ठ शिवसेना नेत्यांबद्दल टिका टिप्पणी करणे म्हणजे तटकरे यांची वैचारिक दिवाळखोरी आहे. केवळ सत्तेच्या अहंकारातून ही भूमिका आली असावी. त्यामुळे शिवसेना तसेच शिवसेना नेतृत्वाने तटकरे यांनी केलेल्या …
Read More »राज्यातील महिला सुरक्षेप्रश्नी दोन दिवसांचे अधिवेशन घ्या!
राज्यपालांचे मुख्यमंत्र्यांना निर्देश मुंबई ः प्रतिनिधीकाही दिवसांपूर्वी मुंबईच्या साकीनाका परिसरात झालेल्या बलात्कार प्रकरणामुळे मोठी खळबळ उडाली होती. त्या पार्श्वभूमीवर आता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना दोन दिवसीय विशेष अधिवेशन घेण्याचे निर्देश दिले आहेत.या अधिवेशनात राज्यातील महिलांची सुरक्षा आणि कायदा व सुव्यवस्थेच्या मुद्द्यावर चर्चा करण्यात यावी, असे राज्यपाल कोश्यारी …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper