Breaking News

मुंबई – नवी मुंबई

‘दिबां’चे नाव देण्याच्या मागणीसाठी साखळी आंदोलनासंदर्भात आढावा बैठक

नवी मुंबई : प्रतिनिधी नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्यात यावे. या मागणीसाठी 10 जून रोजी ठाणे रायगड, पालघर जिल्ह्यात शासनाला इशारा देण्यासाठी मानवी साखळी तयार करून आंदोलन केले जाणार आहे. त्या पार्श्वभूमीवर नेरुळ मधील शिरवणे विद्यालयात डॉ. राजेश पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत नवी मुंबई …

Read More »

कोविडच्या बिलाबाबत मिळणार दिलासा

नवी मुंबईत तक्रार निवारण कक्ष कार्यन्वित देयकाचे होणार लेखापरीक्षण नवी मुंबई : रामप्रहर वृत्त खासगी रुग्णालयांकडून कोविड-19 विषयक उपचारांदरम्यान आकारण्यात येणार्‍या बिलांबात नागरिकांच्या तक्रार निवारणासाठी नवी मुंबई महानगरपालिकेने कोविड-19 बिल तक्रार निवारण कक्ष कार्यन्वित केला आहे. या तक्रार निवारण कक्षात प्राप्त तक्रारींचे निराकरण करण्यासोबतच रुग्णाचा डिस्चार्ज होण्यापूर्वी रुग्णालयांकडून संभाव्य देयक …

Read More »

आगामी निवडणुका काँग्रेस स्वबळावरच लढणार : पटोले

मुंबई ः प्रतिनिधीराज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून सरकारमध्ये समाविष्ट असलेल्या तिन्ही पक्षांत अनेक अंतर्गत मदभेद असल्याचे वारंवार समोर आले आहे. त्यामुळे आगामी निवडणुकांत हे तिन्ही पक्ष एकत्र असतील का, असा प्रश्न राज्यातील जनतेला पडला आहे. महाविकास आघाडी सरकारच्या निष्क्रिय कारभाराविरोधात प्रमुख विरोधी पक्ष भाजपने वेळोवेळी रान उठविले आहे. त्यातच …

Read More »

मेट्रो चाचणीदरम्यान भाजपचे निषेध आंदोलन

मुंबई ः प्रतिनिधीपश्चिम उपनगरात मुंबई मेट्रोच्या चाचणी (ट्रायल रन) कार्यक्रमाच्या उद्घाटनादरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निषेधार्थ भाजपचे मुंबई प्रभारी आमदार अतुल भातखळकर यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी (दि. 31) भाजपच्या वतीने काळे झेंडे दाखवून निषेध आंदोलन करण्यात आले.भाजप सरकारच्या काळात प्रगतिपथावर असलेल्या मेट्रोचे काम आधी हट्टापायी रखडवून, नंतर प्रकल्पाची किंमत वाढवून आता …

Read More »

राज्य सरकारला अखेर उपरती

मराठा समाजाला 10 टक्के ‘ईडब्ल्यूएस’ आरक्षण मुंबई ः प्रतिनिधीमराठा समाजाला शिक्षण आणि नोकर्‍यांमध्ये आरक्षण देणारा कायदा सर्वोच्च न्यायालयाने रद्द केल्यानंतर मराठा समाजातून नाकर्त्या महाविकास आघाडी सरकारविरोधात संतप्त प्रतिक्रिया उमटली होती. या मुद्द्यावरून विरोधी पक्ष भाजपकडून राज्य सरकारवर निशाणा साधण्यात आला, तर छत्रपती संभाजीराजे यांनीही सरकारला इशारा दिला होता. अखेर मराठा …

Read More »

भाजपतर्फे गरजूंना तांदळाचे वाटप

नवी मुंबई : प्रतिनिधी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप महायुतीच्या केंद्र सरकारला 30 मे रोजी सात वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्त सेवा हीच संघटना हा भाजपचा मूलमंत्र लक्षात घेऊन संपूर्ण महाराष्ट्रात सेवाकार्य दिन साजरा केला जात आहे. त्या पार्श्वभूमीवर भाजप नवी मुंबई युवा मोर्चा अध्यक्ष दत्ता घंगाळे, समाजसेविका …

Read More »

आघाडी सरकारचा ओबीसींवर अन्याय

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे आरोप मुंबई : प्रतिनिधी राज्य सरकारची फेरविचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्यामुळे ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण संपुष्टात आले आहे. केवळ आणि केवळ राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसी समाजावर पुन्हा अन्याय झाला आहे. यासंदर्भात राज्य सरकारकडे वारंवार पाठपुरावा करून, वारंवार स्मरणपत्रे पाठवून सुद्धा कोणतीही कारवाई राज्य सरकारने केली …

Read More »

म्युकरमायकोसिसचे उपचार मोफत होणार

आ. मंदा म्हात्रेंच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद नवी मुंबई : प्रतिनिधी कोरोना आजारातून निर्माण होणार्‍या म्युकरमायकोसिस आजाराचे उपचार मोफत व्हावे तसेच नवी मुंबईतील खासगी हॉस्पिटलमध्येही सामान्य नागरिकांना या आजाराचे उपचार मोफत करण्याचे आदेश देण्याबाबत बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी नवी मुंबई मनपा आयुक्त अभिजित बांगर यांची भेट घेतली. आयुक्तांनीही …

Read More »

नवी मुंबईत कोरोनामुक्तीचा दर वाढला

कोविड केअर सेंटरमधील रुग्ण झाले कमी नवी मुंबई : रामप्रहर वृत्त नवी मुंबई शहरातील कोरोनामुक्तीचा दर पुन्हा एकदा 96 टक्क्यांवर गेला असल्याने कोविड केअर सेंटरमधील रुग्णसंख्याही घटली आहे. महिनाभरात 5777 रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने राधास्वामी व वाशी सेक्टर, 14 येथील काळजी केंद्रात शुक्रवारी एकही रुग्ण उपचाराधीन नव्हता. 28 एप्रिलपासून 28 मेपर्यंत …

Read More »

सिडकोचे आपत्कालीन नियंत्रण कक्ष 24 तास राहणार कार्यरत

नवी मुंबई : सिडको वृत्तसेवा सिडको महामंडळाचा आपत्कालीन नियंत्रण कक्ष 1 जून ते 30 सप्टेंबर 2021 या पावसाळी कालावधीमध्ये 24 ु 7 तत्त्वावर कार्यरत  असणार आहे.  दरवर्षी पावसाळी कालावधीमध्ये  सिडकोतर्फे नवी मुंबईतील सिडको अधिकार क्षेत्रातील नागरिकांकरिता आपत्कालीन नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात येतो. पावसाळ्याच्या कालावधीमध्ये उद्भवणार्‍या संभाव्य आपत्ती/दुर्घटना लक्षात घेता जून …

Read More »