Breaking News

महत्वाच्या बातम्या

विकासासाठी हवे सर्वसमावेशक कोकण पर्यटन!

कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या संकटकाळात यंदा (27 सप्टेंबर) दुसरा जागतिक पर्यटन दिन साजरा होतो आहे.गेल्या वर्षी कोकणच काय अख्खं जागतिक पर्यटन, ‘वेट अ‍ॅन्ड वॉच’वर थांबलं होतं. अपवाद वगळता आजही यात मोठा फरक पडलेला नाही. सन 2050पर्यंत जगातील 68 टक्के लोकसंख्या शहरी भागात वास्तव्यास असेल असं तज्ज्ञांचं मत आहे. त्यामुळे कोरोनोत्तर काळात …

Read More »

खो खो स्पर्धेत महाराष्ट्राचे दोन्ही संघ अंतिम फेरीत

भुवनेश्वर ः वृत्तसंस्था येथील बिजू पटनाईक इनडोअर स्टेडियमवर सुरू असलेल्या 40व्या कुमार कुमारी राष्ट्रीय अजिंक्यपद खो खो स्पर्धेत रविवारी सकाळच्या सत्रात महाराष्ट्रच्या मुलांनी 36व्यांदा अंतिम फेरीत प्रवेश करीत पुन्हा एकदा विजेतेपदाचे प्रबळ दावेदार असल्याचे दाखवून दिले. यापूर्वी कुमारांनी 31 विजेतेपद मिळवली आहेत. उपांत्य फेरीत त्यांनी ओडिशाचा 15-14 असा धुव्वा उडवला. …

Read More »

सायकल रॅलीला पनवेलमध्ये प्रतिसाद; स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त स्वच्छतेचा संदेश

पनवेल ः रामप्रहर वृत्त येथील इन्फिनिटी फाऊंडेशन, पनवेल महानगरपालिका, रायगड जिल्हा परिषद, आदई ग्रुप ग्रामपंचायत आणि नेहरू युवा केंद्र संघटन अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीचे उद्दिष्ट स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव आणि स्वच्छ भारत अभियान हे होते. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार प्रशांत ठाकूर, पनवेल …

Read More »

दहशतवादाला थारा नाही!

अवघे विश्व गेल्या दीड वर्षापासून कोरोना महामारीशी झुंजत आहे. कोविड-19 विषाणूने प्रचंड उलथापालथ केली. कोरोनारूपी आपत्ती अचानक आलेली आहे, पण दहशतवादाची समस्या गेल्या अनेक वर्षांपासून जगाला भेडसावत आहे. तिचा मुकाबला करण्यासाठी सर्व देशांनी एकत्र येणे काळाची गरज आहे. अफगाणिस्तावर तालिबानी दहशतवाद्यांनी ताबा मिळविलेला असून तेथे आता तालिबानी राजवट आहे. तालिबानी …

Read More »

प्रतीक जुईकर बनला रायगडातील पहिला थेट आयएएस अधिकारी

कर्जत ः बातमीदारकर्जत येथील प्रतिक चंद्रशेखर जुईकर याने रायगड जिल्ह्यातील पहिला थेट आयएएस अधिकारी होण्याचा मान मिळवला आहे. प्रतिकने केंद्रीय लोकसेवा आयोगाची (यूपीएससी) परीक्षा उत्तीर्ण होत मुलाखतीचा अडथळाही पार केला आहे. या यशानंतर त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.प्रतिक जुईकर हा मूळचा अलिबाग तालुक्यातील शहाबाज चौकीचा पाडा येथील राहणारा आहे. कर्जत …

Read More »

चिरनेर जंगल सत्याग्रहाचा स्मृतीदिन साधेपणाने साजरा

उरण, चिरनेर ः प्रतिनिधीदेशाच्या स्वातंत्र्यलढ्यात गाजलेल्या 25 सप्टेंबर 1930च्या ऐतिहासिक चिरनेर जंगल सत्याग्रहाचा 91वा स्मृतीदिन शनिवारी (दि. 25) कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साधेपणाने झाला. या वेळी पोलिसांनी बंदूकीच्या तीन फैरी झाडून हुतात्म्यांना शासकीय मानवंदना दिली.चिरनेर जंगल सत्याग्रहात ब्रिटिशांनी केलेल्या गोळीबारात धाकू गवत्या फोफेरकर, नाग्या महादू कातकरी (चिरनेर), रामा बामा कोळी (मोठी जुई), …

Read More »

सीकेटीमध्ये एनएसएस स्थापना दिन आणि कर्मवीर भाऊराव पाटील जयंती साजरी

पनवेल : रामप्रहर वृत्त राष्ट्रीय सेवा योजनेचा (एनएसएस) 52वा वर्धापन दिन व पद्मभूषण कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीचे औचित्य साधून शुक्रवारी (दि. 24) सकाळी 11.30 वाजता जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर आर्टस्, कॉमर्स अ‍ॅण्ड सायन्स कॉलेज (स्वायत्त)च्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाद्वारे आभासी माध्यमातून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. …

Read More »

राज्यातील चित्रपटगृहे, नाट्यगृहे 22 ऑक्टोबरपासून होणार सुरू

मुंबई ः प्रतिनिधीराज्यातील शाळा, धार्मिकस्थळांपाठोपाठ आता चित्रपटगृहे, नाट्यगृहे सुरू करण्यासदेखील शासनाकडून परवानगी देण्यात आली आहे. त्यानुसार 22 ऑक्टोबरपासून राज्यभरातील चित्रपटगृहे व नाट्यगृहे सुरू होणार आहेत. या संदर्भात सविस्तर कार्यपद्धती तयार करण्याचे काम सुरू असून ती लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना राज्य सरकारने बरेच निर्बंध शिथिल केलेले …

Read More »

आम्हाला पुन्हा संधी मिळणार -फडणवीस

नवी मुंबई ः प्रतिनिधी राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नवी मुंबईत बोलताना सूचक विधान केले आहे. अण्णासाहेब पाटील यांच्या 88व्या जयंतीनिमित्त शनिवारी (दि. 25) माथाडी कामगारांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात फडणवीसांनी आम्हाला पुन्हा संधी मिळणार आहे, असे विधान केले. या कार्यक्रमास …

Read More »

पंतप्रधान नरेंद्र मोदींमुपंतप्रधान नरेंद्र मोदींमुळे देशाला विकासाची दिशाळे देशाला विकासाची दिशा

केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांचे प्रतिपादन पनवेल ः रामप्रहर वृत्तकाँग्रेसच्या काळात योजना बारगळायच्या, तर मोदी सरकारमुळे तळागाळातील लोकांपर्यंत योजना पोहचल्या असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे देशाला विकासाची दिशा मिळाली आहे, असे प्रतिपादन केंद्रीय पर्यावरण, कामगार व वनेमंत्री तथा भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस भूपेंद्र यादव यांनी शनिवारी (दि. 25) येथे केले. पंडित …

Read More »