Breaking News

महत्वाच्या बातम्या

आमदार महेश बालदी यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम

पोयंजे विभागात ज्येष्ठ नागरिकांना स्मार्ट कार्ड पनवेल : रामप्रहर वृत्त आमदार महेश बालदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन भारतीय जनता पक्ष पोयंजे विभागाच्या वतीने भाताण, भाताणपाडा, कसळखंड, आष्टे, अरिवली व शिवाजीनगर गावातील ज्येष्ठ नागरिकांना एसटी प्रवासासाठी स्मार्ट कार्ड शिबीर आयोजित करण्यात आले होते. ज्येष्ठ नागरिकांना एसटी प्रवास अर्ध्या दराने करण्याकरिता मंडळाचे …

Read More »

रानसई धरणातील पाणीपातळी वाढली

उरण : प्रतिनिधी तालुक्याच्या पूर्व दिशेला डोंगर कुशीत वसलेल्या उरण परिसराला पाणीपुरवठा करणार्‍या रानसई धरण क्षेत्रात गेल्या पाच दिवसांपासून समाधानकारक पाऊस झाल्याने धरणाच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे काही प्रमाणात उरणवासीयांचे पुरते पाणीसंकट दूर झाले आहे. उरण तालुक्यातील उरण शहर आणि औद्योगिक क्षेत्रांना रानसई धरणातून पाणीपुरवठा केला जातो. मे …

Read More »

जय भारतीय जनरल कामगार संघटनेच्या माध्यमातून कंत्राटी कामगारांसाठी पगारवाढीचा ऐतिहासिक करार

पनवेल : रामप्रहर वृत्त जय भारतीय जनरल कामगार संघटनेच्या माध्यमातून तळोजा औद्योगिक वसाहतीमध्ये असेल्या डाऊ केमिकल्स इंटरनॅशनल प्रा. लिमिटेड कंपनीमधील कंत्राटी भरघोस वेतनवाढीचा करार शनिवारी (दि. 17) येथे झाला. जय भारतीय जनरल कामगार संघटनेचे सल्लागार आमदार प्रशांत ठाकूर, संघटनेचे अध्यक्ष जितेंद्र घरत यांच्या नेतृत्वाखाली झालेला हा करार विशेष म्हणजे कंत्राटी …

Read More »

कोरोनाने हिरावला रोजगार

रानभाज्यांना नाही उठाव; पालीत आदिवासी भाजीविक्रेते ग्राहकांच्या प्रतीक्षेत पाली : प्रतिनिधी पावसाळ्यात रानावनात उगवणार्‍या रानभाज्या विकून सुधागड तालुक्यातील असंख्य आदिवासींच्या घरातील चुली पेटतात. मात्र कोरोनाचे सावट व लॉकडाऊन यामुळे सध्या या रानभाज्यांना उठावच नाही. त्यामुळे धंदा निम्म्याने कमी झाला आहे, असे पालीत बहुसंख्य आदिवासींनी सांगितले. परिणामी आदिवासींचा रोजगार हिरावला गेला …

Read More »

महाडमधील अडीच हजार विद्यार्थी अकरावी प्रवेशाच्या प्रतीक्षेत

महाड : प्रतिनिधी तालुक्याचा दहावीचा निकाल शंभर टक्के लागला असून, या वर्षी अकरावी प्रवेशासाठी जागा कमी आणि विद्यार्थी संख्या जास्त असल्याने, अनेकांना  प्रवेशासाठी संघर्ष करावा लागणार आहे. दरम्यान, पालकांनी लवकरात लवकर मुलांसाठी प्रवेश निश्चित करुन घ्यावा, असे आवाहन डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. धनाजी गुरव यांनी केले आहे. दहावीच्या …

Read More »

गांजा विक्रीसाठी आलेल्या दोघांना वडखळ पोलिसांनी केली अटक

पेण : प्रतिनिधी तालुक्यातील वडखळ येथे गांजा विक्रीसाठी आलेल्या दोघाजणांना पोलिसांनी सापळा रचून अटक केली. त्यांच्याकडून सुमारे वीस हजार रुपये किमतीचा गांजा जप्त करण्यात आला.  मुंबई- गोवा महामार्गावरील वडखळ जवळील डोलवी येथे गांजा विक्रीसाठी काही युवक येणार असल्याची बातमी वडखळचे पोलीस निरीक्षक बाळा कुंभार यांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस पथकाने …

Read More »

विश्व हिंदू परिषद, वारकरी सांप्रदायाकडून शासनाचा निषेध

कर्जत तहसीलमध्ये भजन आंदोलन; वारीच्या माध्यमातून निवेदन सादर कडाव : प्रतिनिधी पायी वारीला विरोध, वारकर्‍यांवर अत्याचार, भागवत धर्माच्या पताकांचा अपमान आणि ज्येष्ठ कीर्तनकार ह.भ.प. बंडातात्या कराडकर यांना नजरकैदेत ठेवणार्‍या राज्य सरकारचा निषेध करण्यासाठी वारकरी संप्रदाय आणि विश्व हिंदू परिषदेच्या वतीने शनिवारी (दि. 17) कर्जत तहसील कार्यालयाच्या प्रांगणात भजन आंदोलन करण्यात …

Read More »

म्युच्युअल फंडात गुंतवणुकीचे तीन स्मार्ट मार्ग

सध्या शेअर बाजारात म्युच्युअल फंडाच्या मार्गाने गुंतवणूक करणार्‍यांची संख्या वेगाने वाढते आहे. ती करताना थोडी स्मार्ट पद्धतीने केली तर अधिक परतावा मिळू शकतो. म्युच्युअल फंडात गुंतवणुकीचे असे तीन स्मार्ट मार्ग आहेत… स्मार्ट इनव्हेस्टरसाठी म्यच्युअल फंडातील गुंतवणुकीसाठी तीन सुपरस्टार पद्धती उपलब्ध आहेत. 1. सिस्टेमटिक इनव्हेस्टमेंट प्लॅन (एसआयपी)- हा पहिला पहिला सुपरस्टार …

Read More »

शेअर बाजारासंबंधी कंपन्यांमधील विक्रमी तेजीचा अर्थ

शेअर बाजार आणि म्युच्युअल फंडातील गुंतवणूकीसंबंधी कंपन्यांनी गेल्या आठवड्यात विक्रमी तेजी अनुभवली. या कंपन्यांचे नफ्याचे आकडे एवढे फुगले नसताना हा बदल झाला आहे. याचा अर्थ असा की शेअर बाजारातील गुंतवणूक भारतातही वेगाने वाढत जाणार, असे संकेत आता मिळू लागले आहेत. शेअर बाजारात जे जे नागरिक गुंतवणूक करत आहेत, ते खरोखरच …

Read More »

शरद पवारांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट

नवी दिल्ली ः वृत्तसंस्थाराष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी (दि. 17) राजधानी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास तासभर चर्चा झाली, पण नेमकी कोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली याविषयी निश्चित माहिती मिळू शकली नाही.राज्यातील महाविकास आघाडी सरकार अस्थिर आहे. सत्ताधारी पक्षांमधील धुसफूस सातत्याने समोर येत …

Read More »