Breaking News

महत्वाच्या बातम्या

ग्लोबल वॉर्मिंग रोखण्यासाठीचे प्रयत्न त्रोटकच

अमेरिकेतील अ‍ॅमेझॉन आणि ब्राझिलच्या जंगलात लागलेली आग अनेक महिने पेटत राहिली आणि त्यामुळे होणार्‍या ग्लोबल वॉर्मिंगची चर्चाही जगभर झाली. तापमानवाढीच्या या समस्येचे स्वरूप गेल्या अनेक वर्षांपासून जागतिक पातळीवर सर्वत्र अनुभवण्यास मिळत असताना त्याबाबत जागतिक स्तरावर कधीही प्रयत्न झालेले दिसून येत नाहीत. त्याचप्रमाणे ग्रामीण पातळीवरदेखील ग्लोबल वॉर्मिंगचे प्रयत्न शक्य असताना त्यासाठीदेखील …

Read More »

निरर्थक मलमपट्टी

अँटिलिया स्फोटक प्रकरणात वाझेसोबत पोलीस दलातील आणखी कोण कोण आणि किती जण सामील आहेत? मुंबई पोलिसांचे दल कार्यक्षमतेबद्दल देशातच नव्हे तर जगात लौकिक कमावून आहे. असे असताना काही सडके आंबे सगळीच आढी नासवत आहेत याची वेळीच दखल का घेतली गेली नाही? राज्याचे गृहखाते झोपा काढत होते काय? अशा असंख्य प्रश्नांची …

Read More »

पांढर्या कांद्याच्या मागणीत वाढ

उरण : वार्ताहर पांढरा कांदा औषधी गुणधर्म, रुचकर, कमी तिखटपणा अशी विविध वैशिष्ट्य असलेला अलिबागचा पांढरा कांदा सालाबादप्रमाणे उरण बाजारात दाखल झाला आहे. नागरिक ह्या कांद्याला खरेदी करणे पसंत करीत असतानाचे चित्र उरण बाजार पेठेत दिसत आहे. या कांद्याची ऑक्टोबर व नोव्हेंबरमध्ये भात कापणी झाल्यानंतर लागवड केली जाते. अडीच महिन्यात …

Read More »

सिडकोचा वर्धापन दिन साधेपणाने

नवी मुंबई : सिडको वृत्तसेवा सिडको महामंडळाच्या स्थापनेस बुधवारी (दि. 17) 51 गौरवशाली वर्ष यशस्वीरित्या पूर्ण झाली असून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सिडकोचा वर्धापन दिन साधेपणाने साजरा करण्यात आला. सिडकोची आजवरची यशस्वी कारकीर्द व सिडकोतर्फे यशस्वीरित्या हाताळण्यात आलेले आंतरराष्ट्रीय दर्जाचे विविध प्रकल्प यातूनच सिडकोचे नगरविकास क्षेत्रातील अतुल्य योगदान दिसून येते. सिडकोच्या नगरविकासातील …

Read More »

प्रसिद्ध कबड्डीपटूंचा अपघातात मृत्यू

इंदापूर : प्रतिनिधी कबड्डी स्पर्धेसाठी कर्नाटकातील विजापूरपासून वीस किलोमीटर असलेल्या बेडगी या गावाकडे निघालेल्या इंदापूर तालुक्यातील खेळाडूंच्या गाडीची कंटेनरशी धडक होऊन दोन जण ठार झाले, तर सहा जण गंभीर झाले आहेत. या सर्वांना विजापूरमधील बंजारा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. पुण्यातील इंदापूर तालुक्यातील कळंब येथील महाराणा कबड्डी संघ राज्यभरात …

Read More »

मुंबईत पुन्हा रक्तटंचाई!

वाढत्या कोरोना रुग्णांमुळे दात्यांच्या संख्येत घट मुंबई : प्रतिनिधी कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा हळुहळू वाढत असताना मुंबईमध्ये रक्ताचाही तुटवडा निर्माण झाला आहे. प्रत्येक वर्षी मार्च, एप्रिल आणि मे महिन्यामध्ये कॉलेजांना सुटी असल्यामुळे तसेच रक्तदातेही गावी गेल्यामुळे टंचाई निर्माण होते. यंदा मात्र कोरोना संसर्गाच्या भीतीमुळे रक्तदानाची अडचण निर्माण झाली आहे. जोपर्यंत …

Read More »

शिमगोत्सवावर कोरोनाचे सावट; चाकरमानी हिरमुसले

माणगाव : प्रतिनिधी कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने प्रशासनाकडून सार्वजनिक कार्यक्रम, सण, समारंभ, उत्सव साजरे करण्यावर निर्बंध आले आहेत. याचाच परिणाम येणार्‍या शिमगोत्सव होणार असून, त्यामुळे भाविक, चाकरमान्यांचा हिरमोड झाला आहे. रायगड जिल्ह्यात विशेषत: दक्षिण रायगडमध्ये  शिमगोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. परंपरा व चालीरीती यांच्याशी जोडलेल्या या उत्सवात लहानथोर आनंदाने …

Read More »

कर्जत-मुरबाड रस्त्यावरील भागूचीवाडीचा तीव्र चढ आणि उतार होतोय कमी

कर्जत : बातमीदार कर्जत-मुरबाड रोड आता राष्ट्रीय महामार्गमध्ये रूपांतरित झाला आहे. या रस्त्यावरील कळंब भागूचीवाडी येथील तीव्र चढाव हा वाहनचालकांसाठी परीक्षा पाहणारा होता. मात्र कर्जत-मुरबाड रस्ता राष्ट्रीय महामार्गामध्ये रूपांतरित झाल्याने तो तीव्र चढाव आता कमी होत असून त्या चढवाच्या बरोबर असलेले तीव्र वळणदेखील कमी होत आहे. मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाचा जोडरस्ता …

Read More »

मुरूडमध्ये वीज मीटरची टंचाई; अनेक नागरिक अंधारात

मुरूड : प्रतिनिधी ऑनलाइन पैसे भरुनही मुरूडमध्ये  वीज मिटर मिळत नसल्याने नव्याने बांधलेली घरे मागील दोन महिन्यांपासून अंधारात आहेत. त्यामुळे मुरूड शहर व ग्रामीण भागातील जनता त्रस्त झाली आहे. मुरूडमध्ये नेहमीच पर्यटकांची वर्दळ असते. या पर्यटकांची सुविधा व्हावी, यासाठी स्थानिक नागरिक लॉजिंग अथवा एखाद्या खोलीची निर्मिती करीत असतात. शहरात दिवसागणिक …

Read More »

रोह्यातील चक्रीवादळग्रस्त शाळा मदतीच्या प्रतीक्षेत

धाटाव : प्रतिनिधी रोहा तालुक्यातील 266प्राथमिक शाळांना निसर्ग चक्रीवादळाचा जोरदार तडाखा बसला होता. त्यापैकी नुकसान झालेल्या 185शाळांना अजूनही राज्य शासनाकडून अर्थिक मदत मिळालेली नाही. गेल्या जून महिन्यात झालेल्या चक्रीवादळात रोहा तालुक्यातील एकूण 266प्राथमिक शाळांचे मोठ्या प्रमाणात नुकसात झाले होते. त्यापैकी जिल्हा नियोजन मडंळा मार्फत 81 शाळांना अर्थिक मदत मिळाली आहे. …

Read More »