Breaking News

महत्वाच्या बातम्या

राज्यात वाढत्या कोरोना प्रादुर्भावामुळे निर्बंध

नवी नियमावली जाहीर मुंबई ः प्रतिनिधीराज्यात कोरोनाबाधितांची वेगाने वाढणारी संख्या पाहाता अखेर राज्य सरकारने नवे निर्बंध जारी केले आहेत. यामध्ये सिनेमा हॉल, हॉटेल, रेस्टॉरंट, शॉपिंग मॉल, लग्न, धार्मिक कार्यक्रम अशा ठिकाणी किती लोकांना परवानगी असेल आणि कोणत्या नियमांचे पालन करावे लागेल या संदर्भात नियमावली जारी करण्यात आली आहे.राज्यात कोरोनाबाधितांची संख्या …

Read More »

रायगडच्या आरुष, अश्विन यांची महाराष्ट्राच्या संघात निवड

म्हसळा ः प्रतिनिधीसॉफ्ट टेनिस असोसिएशन ऑफ इंडियाच्या वतीने 21 ते 25 मार्च रोजी गुजरातमध्ये होणार्‍या ज्युनिअर राष्ट्रीय सॉफ्ट टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत रायगड जिल्ह्यातील आरुष नित्तूरे आणि अश्विन प्रभू यांची महाराष्ट्र संघात निवड करण्यात आली आहे. नुकत्याच मुंबई येथे झालेल्या राज्य निवड चाचणी स्पर्धेतून दोघांची निवड झाल्याचे संघटनेच्या वतीने सांगण्यात आले …

Read More »

अल्टिमेट खो-खो लीग सप्टेंबरमध्ये?

मुंबई ः प्रतिनिधीभारताच्या पहिल्यावहिल्या अल्टिमेट खो-खो लीगचा थरार अनुभवण्यासाठी चाहत्यांना सप्टेंबर महिन्यापर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे, परंतु स्पर्धेच्याथेट प्रक्षेपणाचा करार सोनी क्रीडा वाहिनीशी पक्का झाल्याने खो-खोप्रेमींना दूरचित्रवाणी तसेच भ्रमणध्वनीवर सामन्यांचा आनंद लुटता येणार आहे.भारतीय खो-खो महासंघाच्या (केकेएफआय) सोमवारी झालेल्या बैठकीदरम्यान लीगच्या पुढील वाटचालीविषयी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. एप्रिल 2019मध्ये अल्टिमेट …

Read More »

अ‍ॅथलेटिक अन्नू राणीचा भालाफेकमध्ये नवा राष्ट्रीय विक्रम

पतियाळा ः वृत्तसंस्थाअन्नू राणी हिने फेडरेसन चषक राष्ट्रीय अ‍ॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी नव्या राष्ट्रीय विक्रमाची नोंद केली, मात्र ऑलिम्पिकचा पात्रता निकष तिला पार करता आला नाही.भालाफेकपटू राणीने 63.24 मीटर अशी कामगिरी करीत स्वत:चाच 62.43 मीटरचा विक्रम मोडीत काढला, पण टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्रता निकष 64 मीटर इतका आहे.दुसरीकडे सविता पाल …

Read More »

विंडीजचा श्रीलंकेला ‘क्लीन स्वीप’

अँटीगा ः वृत्तसंस्थाडेरेन ब्राव्होच्या शतकी खेळीच्या जोरावर वेस्ट इंडिजने श्रीलंकेविरुद्धचा तिसरा एकदिवसीय सामना 5 गडी राखून जिंकला. या विजयासह विंडीजने श्रीलंकेला या मालिकेत 3-0ने क्लीन स्वीप केले आहे.श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकांत 6 बाद 274 धावा केल्या होत्या. धनुष्का गुणतिलकाने 36 व दिमूथ करुणारत्ने याने 31 धावा केल्या. मधली …

Read More »

कोरोनामुळे कॅनडा, यूएस ओपन स्पर्धा रद्द

नवी दिल्ली ः वृत्तसंस्थाबॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशन (बीडब्ल्यूएफ)ने कॅनडा ओपन व यूएस ओपन सुपर 300 टुर्नामेंट रद्द केल्या आहेत. कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता बीडब्ल्यूएफने हा निर्णय घेतला आहे.यूएस ओपनचे आयोजन या वर्षी 6 ते 11 जुलै या कालावधीत होणार होते, तर कॅनडा ओपन 29 जून ते 4 जुलै या कालावधीत …

Read More »

चौल-रेवदंड्यात सुपारी उत्पन्नात कमालीची घट

रेवदंडा : प्रतिनिधी निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्यात चौल, रेवदंडा, नागाव परिसरातील सुपारी वृक्ष मोठ्या प्रमाणावर उन्मळून पडल्याने बागायतदारांचे अतोनात नुकसान झाले आहे. परिणामी बागायतीतून मिळणार्‍या सुपारीच्या उत्पन्नात मोठी घट झाली आहे. चक्रीवादळाच्या तडाख्यात बागायतीमधील असंख्य सुपारी वृक्ष पडले, तुटले होते. त्यामुळे  उत्पादन देणार्‍या सुपारी वृक्षांची संख्या आपोआप कमी झाली होती. त्याबरोबर …

Read More »

खोपोलीत भाजपचे किर्ती ओसवाल यांच्याकडून पाणपोईची व्यवस्था

खालापूर : प्रतिनिधी भाजप व्यापारी सेलचे जिल्हा उपाध्यक्ष तथा  यशस्वी उद्योजक किर्ती चंपालाल ओसवाल यांच्या संकल्पनेतून खोपोली शहरातील मुख्य बाजारपेठेत उभारण्यात आलेल्या पाणपोईचे लोकार्पण सोमवारी (दि. 15) भाजप महिला मोर्चा उत्तर रायगड जिल्हाध्यक्षा अश्विनीताई पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. खोपोली शहरातील मुख्य बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात लोकांची वर्दळ असते. या ठिकाणी …

Read More »

संस्कारित पिढीच्या निर्मितीसाठी महिलांनी पुढाकार घ्यावा -राज नहर

खोपोली : प्रतिनिधी सध्याच्या परिस्थितीत महिलांवरील अत्याचार वाढत असल्याने याबाबत समाजामध्ये जनजागृती करण्याची गरज आहे. महिलांना स्वसंरक्षणाचे धडे देणे, पाल्यांवर संस्कार करणे ही जबाबदारी घरच्या महिलांवर येऊन पडली असल्याचे प्रतिपादन खोपोली इन्हरव्हील क्लबच्या माजी अध्यक्षा राज नहर यांनी येथे केले. जागतीक महिला दिनानिमित्त भाजप महिला मोर्चाच्या वतीने सोमवारी (दि. 15) …

Read More »

सुधागडातील गावे, वाड्या, वस्त्या अंधारात

वीज बिल थकबाकी वसुलीसाठी महावितरणने तोडली पथदिव्यांची जोडणी पाली : प्रतिनिधी सुधागड तालुक्यातील ग्राहकांकडे सुमारे साडेसहा कोटींची वीज बिल थकबाकी असून, त्याच्या वसुलीसाठी महावितरणने तालुक्यातील 33ग्रामपंचायती आणि पाली नगरपंचायतीच्या पथदिव्यांची जोडणी तोडली आहे. त्यामुळे मागील तीन दिवसांपासून तालुक्यातील 99 गावांसह वाड्या,वस्त्यांमधील रस्त्यांवर अंधार आहे. अशा वेळी मालमत्ता व जिविताच्या संरक्षणाचे …

Read More »