Breaking News

महत्वाच्या बातम्या

लबाडाघरचे आवतण

महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात लबाड सरकार असा दुर्लौकिक महाविकास आघाडीच्या सरकारने मिळवल्याची शेलकी टीका विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी विधिमंडळाचे अधिवेशन संपताना केली. खरे तर त्याला शेलकी टीका असे म्हणण्यापेक्षा ती लोकांच्या मनातील भावनाच आहे असे म्हणावे लागेल. एकमेकांमध्ये कुठल्याही प्रकारचा समन्वय नसलेले हे तीन चाकी महाबिघाडी सरकार अंतिमत: मराठी …

Read More »

ॐ नम: शिवाय! नियमांचे पालन करून भक्तांनी घेतले महादेवाचे दर्शन

उरण : वार्ताहर महाशिवरात्रीनिमित्त उरण शहरातील महादेवाच्या मंदिरात भक्तांच्या दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या. कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करून भक्तांनी मनोभावे भोळ्या शंकराचे दर्शन घेतले. दरवर्षी शहरातील शंकराच्या मंदिरामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी असते, परंतु कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता शहरातील मंदिरांमध्ये गर्दी कमी होती. अनेकांनी घरातच पूजा, उपवास, नैवद्य करून महाशिवरात्री मोठ्या …

Read More »

विक्रांत पाटील यांच्या नगरसेवक निधीतून शिव मंदिराच्या परिसरात सुशोभिकरण

पनवेल : वार्ताहर कार्यक्षम नगरसेवक तसेच माजी उपमहापौर विक्रांत पाटील त्यांनी आपल्या नगरसेवक निधीतून पनवेल तालुका पोलीस स्टेशन जवळील शिव मंदिराच्या आवारात लोखंडी ग्रील व आणि पत्र्याची शेड बसविण्यात आले आहेत. विक्रांत पाटील नेहमी आपल्या प्रभागातील समस्या सोडवण्यास प्राधान्य देत असतात व त्याचबरोबर विकासकामे, तलाव आणि मंदिरांचे सुशोभीकरण हे सुद्धा …

Read More »

खारघरमध्ये महिला दिनी विरंगुळा केंद्राचे लोकार्पण

पनवेल : प्रतिनिधी खारघर  सेक्टर 11 मध्ये महिला दिनी महिला पोलीस निरीक्षक आणि महिला डॉक्टरच्या हस्ते विरंगुळा केंद्राचा लोकार्पण सोहळा झाला. पनवेल महानगरपालिकेच्या प्रभाग 4 चे नगरसेवक प्रवीण पाटील यांच्या नगरसेवक निधीतून हे विरुंगुळा केंद्र उभारण्यात आले आहेत. पनवेल महापालिका क्षेत्रातील खारघर येथे सेक्टर 11 मध्ये असलेल्या उद्यानात अनेक दिवस …

Read More »

नवी मुंबईत होणार महाराष्ट्र भवन

 आमदार मंदा म्हात्रे यांच्या मागणी व पाठपुराव्यास यश नवी मुंबई : प्रतिनिधी वाशी येथील आरक्षित भूखंडावर भव्य महाराष्ट्र भवन उभारण्याकरिता चालू अर्थसंकल्पीय वर्षात निधीची तरतूद करण्यात यावी, याकरिता बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार  मंदा म्हात्रे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांजकडे मागणी केली होती. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी वाशी नवी मुंबई येथे …

Read More »

ज्येष्ठ क्रीडा संघटक नथुराम पाटील यांचे निधन

अलिबाग ः प्रतिनिधी राज्य शासनाचा शिवछत्रपती पुरस्कार विजेते रायगड जिल्ह्यातील ज्येष्ठ क्रीडा संघटक नथुराम पाटील उर्फ भाऊ यांचे बुधवारी (दि. 10) पहाटे त्यांच्या राहत्या घरी अल्पशा आजाराने निधन झाले. ते 82 वर्षांचे होते. त्यांच्या पच्छात पत्नी, दोन मुलगे, एक मुलगी, सुना, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे.नथुराम जानू पाटील यांचा …

Read More »

आयसीसी क्रमवारीत ऋषभ पंतची गरूड झेप

दुबई ः वृत्तसंस्था अडखळत सुरुवात करणार्‍या ऋषभ पंतने कसोटी क्रिकेटमध्ये अखेर स्वतःला सिद्ध केले. ऑस्ट्रेलिया दौर्‍यापाठोपाठ त्याने इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत अविश्वसनीय कामगिरी करून जगाला स्वतःची दखल घेण्यास भाग पाडले. त्यातच आयसीसीने नुकत्याच जाहीर केलेल्या कसोटी फलंदाजांच्या क्रमवारीत ऋषभने थेट सात स्थानांची झेप घेत थेट रोहित शर्मासोबत बरोबरी केली. भारतीय यष्टिरक्षक-फलंदाज …

Read More »

श्रीलंकेचा फलंदाज विचित्र पद्धतीने बाद; क्रिकेटप्रेमी म्हणतात, नॉट आऊट!

अ‍ॅटिग्वा ः वृत्तसंस्था वेस्ट इंडीज आणि श्रीलंका यांच्यात एकदिवसीय मालिकेतील पहिलाच सामना एका वादग्रस्त निर्णयामुळे चर्चेत आला आहे. श्रीलंकेचा फलंदाज धनुष्का गुणतिलका याला क्षेत्ररक्षणात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी तिसर्‍या पंचांनी बाद दिले, त्यावरून वाद सुरू झालाय. ही घटना श्रीलंकेची फलंदाजी सुरू असताना घडली. नाणेफेक जिंकून श्रीलंकेने फलंदाजीचा निर्णय घेतला होता. 21व्या …

Read More »

पृथ्वी शॉ पुन्हा बरसला; शतकी खेळी; मयांक अग्रवालचा विक्रम मोडला

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था विजय हजारे चषक स्पर्धेमध्ये पृथ्वी शॉने सलग दुसरे शतक ठोकले आहे. कर्नाटकविरोधातील उपांत्य फेरीच्या सामम्यात पृथ्वीने तुफान फटकेबाजी करीत  79 चेंडूंत शतक झळकावले. यासोबतच एका सिझनमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा मयांक अग्रवलाचा विक्रमःी त्याने मोडला आहे. कर्नाटकविरोधात गुरुवारी (दि. 11) झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात पृथ्वी शॉने जबरदस्त …

Read More »

आजपासून भारत-इंग्लंड टी-20चा थरार

अहमदाबाद ः वृत्तसंस्था भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेला शुक्रवार (दि. 12)पासून सुरुवात होणार आहे. कसोटी मालिकेत वर्चस्व गाजविल्यानंतर यजमान संघ विजयी परंपरा कायम राखण्यासाठी उत्सुक आहे, तर पाहुणा संघ मागची कसर टी-20मध्ये काढण्याचा प्रयत्न करेल. कसोटी मालिकेतील विजयानंतर टीम इंडियाने ट्वेण्टी-20 मालिकेसाठीही जोरदार तयारी केली आहे, पण …

Read More »