Breaking News

महत्वाच्या बातम्या

खारघरमधील मैदाने खुली करा

नगरसेविका नेत्रा पाटील यांची मागणी कळंबोली : प्रतिनिधी केंद्र तसेच राज्य सरकारने कोरोना संसर्गजन्य आजाराच्या पार्श्वभूमीवर बंद केलेली सार्वजनिक ठिकाणे खुली केली आहेत. त्यानुसार खारघर शहरातील जागतिक पातळीवर ओळख असेलले सेंट्रल पार्क मैदानदेखील सर्वसामान्य नागरिकांसाठी खुले करण्यात यावे, अशी मागणी भाजप नगरसेविका नेत्रा किरण पाटील यांनी  पनवेल महानगरपालिका आयुक्तांकडे केली …

Read More »

मोर्बी धरण नजीकच्या जंगलात बिबट्याची कातडी, नखे दोघांकडून हस्तगत

पनवेल : वार्ताहर पनवेल तालुक्यातील मोर्बी धरणाजवळील जंगल परीसरात दोन व्यक्तींकडून बिबट्याची कातडी व नखे हस्तगत करण्यात आली आहे. ही कारवाई नवी मुंबई मध्यवर्ती कक्ष गुन्हेशाखेने केली आहे. मोर्बी धरणाजवळील जंगल व डोंगराळ भागातील दोन व्यक्तींकडे बिबट्याची कातडी व नखे असल्याची बातमी मध्यवर्ती कक्ष गुन्हेशाखेच्या पोलीस नाईक सविन टिके यांना …

Read More »

कमला देशेकर यांच्या विरोधातील अविश्वास ठराव ग्रामसभेकडून नामंजूर

चिंध्रण ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी कमला देशेकरच पनवेल : रामप्रहर वृत्त सरपंच कमला एकनाथ देशेकर यांच्या विरोधातील अविश्वास ठराव ग्रामसभेने नामंजूर केल्याने चिंध्रण ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी पुन्हा एकदा भाजपच्या कमला एकनाथ देशेकर याच असणार आहेत. चिंध्रण ग्रामपंचायतीचे सरपंच कमला एकनाथ देशकर यांच्या विरोधात आठ सदस्यांनी अविश्वासाचा ठराव मांडला होता. या अनुषंगाने पनवेलचे नायब …

Read More »

वैभव देशमुख इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेडकडून गव्हाण ग्रामस्थांच्या सेवेसाठी रुग्णवाहिका

माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते लोकार्पण पनवेल ः प्रतिनिधीआपण समाजाचे देणेदार लागतो, या भावनेतून सामाजिक बांधिलकी जपत वैभव देशमुख इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड अर्थात व्हीडीआयपीएल’च्या वतीने गव्हाण ग्रामस्थांच्या सेवेसाठी रुग्णवाहिका भेट देण्यात आली.या रुग्णवाहिकेचे लोकार्पण माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते बुधवारी (दि. 16) करण्यात आले.  गव्हाण ग्रामपंचायत …

Read More »

ठाकरे सरकारला दणका!

कांजूरमार्ग मेट्रोशेडचे काम तत्काळ थांबवविण्याचे हायकोर्टाचे निर्देश मुंबई ः प्रतिनिधीमुंबई मेट्रो-3च्या कारशेडसाठी कांजूरमार्गमधील 102 एकर जमीन एमएमआरडीएला हस्तांतर करण्याच्या मुंबई उपनगर जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशाला मुंबई हायकोर्टाने बुधवारी (दि. 16) स्थगिती दिली आहे. त्या जमिनीवर कोणतेही काम करण्यास एमएमआरडीएला मनाई करण्यात आली आहे. तसेच या प्रकरणामध्ये अंतिम निर्णय फेब्रुवारी महिन्यात दिला जाईल, …

Read More »

उरण नगर परिषद विषय समिती सभापती, सदस्यांची निवड

उरण ः वार्ताहर उरण नगर परिषद विषय समित्यांचे सभापती व सदस्यांची निवड उरण नगर परिषद सभागृहात मंगळवारी (दि. 15) मुख्याधिकारी संतोष माळी यांच्या उपस्थितीत करण्यात आली. या वेळी निवडणूक निर्णय तथा पीठासन अधिकारी म्हणून उरणचे तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांनी काम पाहिले. स्थायी समिती पदसिद्ध सभापती नगराध्यक्ष सायली म्हात्रे, सार्वजनिक बांधकाम …

Read More »

रोह्यात कचर्‍याचे साम्राज्य

धाटाव : प्रतिनिधी रोहा शहरातील तहसील कार्यालय, पोलीस ठाणे आणि  वनविभाग कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ कचर्‍याचे साम्राज्य पसरले आहे. तेथील कचरा कुजून परिसरात दुर्गंधी भरून राहिली आहे, मात्र त्याकडे कानाडोळा करून रोहा नगरपालिका रोगराईला आमंत्रण तर देत नाही ना, असा प्रश्न नागरिकांतून उपस्थित केला जात आहे.  राज्यासह संंपूर्ण देशात स्वच्छ भारत अभियान …

Read More »

…तर भाजप रस्त्यावर उतरेल!; ओबीसी आरक्षणावरून फडणवीसांचा ठाकरे सरकारला इशारा

मुंबई : प्रतिनिधी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी हिवाळी अधिवेशनादरम्यान मंगळवारी (दि. 15) विधानसभेत आरक्षणाच्या मुद्द्यावरून ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला. या वेळी त्यांनी ओबीसी आरक्षणावर भाष्य करीत ओबीसी आरक्षणात आम्ही वाटेकरी मान्य करणार नाही. तसे काही करण्याचा प्रयत्न झाल्यास रस्त्यावर उतरू, असा इशारा दिला आहे. पुरवणी मागण्यांवरील चर्चेदरम्यान फडणवीस बोलत …

Read More »

कोरोनामुळे संसदेचे हिवाळी अधिवेशन रद्द

नवी दिल्ली : वृत्तसंस्थाकोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे यंदा संसदेचे हिवाळी अधिवेशन होणार नाही. संसदीय कामकाजमंत्री प्रल्हाद जोशी यांनी याबाबत माहिती दिली.संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांनी म्हणाले की, अनेक पक्षांच्या नेत्यांशी चर्चा केल्यानंतर कोरोना विषाणूचे संक्रमण लक्षात घेता अधिवेशन बोलवू नये असे सर्वसाधारण मत पुढे आले होते. कोरोना रुग्णांची वाढलेली संख्या पाहता …

Read More »

विरोधकांकडून शेतकर्‍यांना भडकविले जातेय : पंतप्रधान मोदी

कच्छ (गुजरात) : वृत्तसंस्थागुजरात दौर्‍यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी (दि. 15) कच्छ येथील कार्यक्रमात कृषी कायद्यांवर भाष्य केले. कृषी कायद्यांवरून शेतकर्‍यांना भडकविण्याचे काम विरोधकांकडून सुरू असल्याचे पंतप्रधानांनी म्हटले. शेतकर्‍यांच्या सर्व शंका दूर करण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध असल्याचा विश्वासही त्यांनी या वेळी व्यक्त केला.दिल्लीजवळ सध्या शेतकर्‍यांना घाबरवण्याचे कारस्थान सुरू …

Read More »