Breaking News

महत्वाच्या बातम्या

कोरोनामुळे संसदेचे हिवाळी अधिवेशन रद्द

नवी दिल्ली : वृत्तसंस्थाकोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे यंदा संसदेचे हिवाळी अधिवेशन होणार नाही. संसदीय कामकाजमंत्री प्रल्हाद जोशी यांनी याबाबत माहिती दिली.संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांनी म्हणाले की, अनेक पक्षांच्या नेत्यांशी चर्चा केल्यानंतर कोरोना विषाणूचे संक्रमण लक्षात घेता अधिवेशन बोलवू नये असे सर्वसाधारण मत पुढे आले होते. कोरोना रुग्णांची वाढलेली संख्या पाहता …

Read More »

विरोधकांकडून शेतकर्‍यांना भडकविले जातेय : पंतप्रधान मोदी

कच्छ (गुजरात) : वृत्तसंस्थागुजरात दौर्‍यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी (दि. 15) कच्छ येथील कार्यक्रमात कृषी कायद्यांवर भाष्य केले. कृषी कायद्यांवरून शेतकर्‍यांना भडकविण्याचे काम विरोधकांकडून सुरू असल्याचे पंतप्रधानांनी म्हटले. शेतकर्‍यांच्या सर्व शंका दूर करण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध असल्याचा विश्वासही त्यांनी या वेळी व्यक्त केला.दिल्लीजवळ सध्या शेतकर्‍यांना घाबरवण्याचे कारस्थान सुरू …

Read More »

रायगडातील शेतकरी अद्यापही शासकीय मदतीच्या प्रतीक्षेत

अलिबाग : प्रतिनिधीरायगड जिल्ह्यात जुलै ते ऑक्टोबर या महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमध्ये 28 हजार 621 आणि निसर्ग चक्रीवादळात 11 हजार 371 असे एकूण 39 हजार 992 हेक्टरवरील कोरडवाहू शेतीचे नुकसान झाले. निसर्ग चक्रीवादळात 11 हजार 281 हेक्टर फळ बागायतींना हानी पोहचून जिल्ह्यातील 84 हजार 344 शेतकर्‍यांचे नुकसान झाले आहे. त्यापैकी 44 …

Read More »

ठेवीदारांप्रति विवेक पाटील कृतज्ञता दाखवतील का?

पनवेल : प्रतिनिधीकर्नाळा बँकेतील ठेवीदारांना पैसे परत करायचे नाहीत म्हणून कर्नाळा बँकेचे अध्यक्ष व माजी आमदार विवेक पाटील अद्यापही एटीएसच्या, म. स. सं. अधिनियम 1960चे कलम 88 अन्वये चौकशी करणार्‍या अधिकार्‍यांपुढे व इतर प्राधीकरणाच्या अधिकार्‍यांसमोर लेखी जवाब नोंदवत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे विवेक पाटील तेवढी तरी कृतज्ञता दाखवतील का, …

Read More »

कायद्याने राज्य चालवा!

फडणवीसांनी धरले राज्य सरकारला धारेवर मुंबई : प्रतिनिधीराज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात मंगळवारी (दि. 15) सलग दुसर्‍या व शेवटच्या दिवशी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीला विविध विषयांवर धारेवर धरले. आरक्षण, शेतकर्‍यांचे प्रश्न, वाढीव वीज बिले, कोरोनाचा संसर्ग, कंगना रणौत व अर्णब गोस्वामींवरून झालेले वाद आदी मुद्द्यांवरून फडणवीसांनी मुख्यमंत्री …

Read More »

भारतात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले

नवी दिल्ली : भारतात कोरोनातून बरे होणार्‍या रुग्णांचा दर वाढत आहे. हा दर 95.12 टक्क्यांपर्यंत पोहचला असून, तो जगात सर्वाधिक आहे, असे केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी म्हटले आहे. कोरोनाची अ‍ॅक्टिव्ह प्रकरणेही कमी झाली आहेत. सध्या देशात कोरोनाचे फक्त 3,39,820 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. सर्वांच्या प्रयत्नांमुळे हे परिणाम आमच्यासमोर आहेत, …

Read More »

जेलीफिशमुळे मच्छीमारांची डोकेदुखी वाढली

मुरूड : प्रतिनिधी मासळी पकडण्यासाठी मच्छीमारांनाखोल समुद्रात जावे लागते. मात्र मासळीच्या जाळ्यात सध्या जेलीफिश मोठ्या प्रमाणात अडकत असल्याने स्थानीक मच्छीमारांची डोकेदुखी वाढली आहे. जेलीफिशच्या स्पर्शाने हाताला खाज व सूज येत असल्याने मच्छीमारांच्या आरोग्याचा धोका वाढला आहे. जेलीफिश हे माशांची अंडी आणि पिल्लांना खातात. त्यामुळे सागरी मत्स्य साठ्यावर आणि वाढीवर परिणाम …

Read More »

द्रुतगती मार्ग बनला धोकादायक

 अनेक ठिकाणी लेन खचली; आयआरबीकडून कानावर हात खालापूर : प्रतिनिधी तालुक्यातील आडोशी गावाच्या हद्दीत काही ठिकाणी मार्गिका खचल्यामुळे मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग अधिकच धोकादायक बनला आहे. भारतातील पहिला सहापदरी द्रूतगती मार्ग म्हणून मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग ओळखला जात होता. सुरक्षित आणि जलद प्रवास या हेतुने बांधण्यात आलेला हा महामार्ग सध्या अपघात, लूटमार …

Read More »

रायगडात 55 नवे कोरोना पॉझिटिव्ह; दोघांचा मृत्यू

पनवेल ः रायगड जिल्ह्यात सोेमवारी (दि. 14) नव्या 55 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली असून, दोघांचा मृत्यू झाला आहे, तर दिवसभरात 109 रुग्ण बरे झाले आहेत. पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये पनवेल (महापालिका 22 व ग्रामीण 15) तालुक्यातील 37, पेण सात, रोहा चार, अलिबाग तीन, पोलादपूर दोन आणि कर्जत व मुरूड तालुक्यातील …

Read More »

राज्य सरकारची दादागिरी मोडून काढू!; आमदार गोपीचंद पडळकर यांचा निर्धार

मुंबई : प्रतिनिधी राज्य विधिमंडळाच्या दोन दिवसीय हिवाळी अधिवेशनाच्या सोमवारी (दि. 14) पहिल्याच दिवशी भाजप आमदार गोपीचंद पडळकर ओबीसी, धनगर आरक्षणाच्या मुद्द्याकडे लक्ष वेधण्यासाठी गळ्यात ढोल बांधून सभागृह परिसरात पोहचले. या वेळी पोलिसांनी त्यांना अडवले आणि त्यांच्या पाठीवर लावलेला मागण्यांचा बोर्ड काढत मोडून टाकला. त्यामुळे गोंधळ उडाला. यावरून प्रसारमाध्यमांशी संवाद …

Read More »