पनवेल : वार्ताहर सिडकोकडे काम करणार्या 700 पेक्षा जास्त सफाई कामगारांना कोरोना काळात सेवा बजावत असताना कोणतेही सुरक्षाकवच नाही. परिणामी संबंधितांना आपला जीव धोक्यात घालून काम करत असताना सुरक्षितता नाही. त्यामुळे संबंधितांना सुरक्षा विमा देण्याबरोबर इतर सुविधांसाठी आझाद कामगार संघटनेच्या वतीने सोमवारी (दि. 5) एल्गार पुकारण्यात आला होता. कामगारांनी सिडको …
Read More »उरण भाजपतर्फे राज्य सरकारच्या आदेशाची होळी
उरण : वार्ताहरशेतकर्यांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या कृषी कायद्याची महाराष्ट्रात अंमलबजावणी करणार नसल्याचे महाविकास आघाडी सरकारने म्हटले आहे. त्यामुळे या संदर्भातील राज्य सरकारच्या आदेशाची उरण भाजपच्या वतीने बुधवारी (दि. 7) होळी करून जाहीर निषेध करण्यात आला.या वेळी उरण भाजप कार्यालयासमोर आमदार महेश बालदी, तालुका अध्यक्ष रवी भोईर, शहर अध्यक्ष कौशिक शाह, …
Read More »राज्यातील बळीराजाच्या विकासाला स्थगिती देणार्या महाविकास आघाडी सरकारचा निषेध
कृषी कायद्याची अंमलबजावणी करा; पनवेल भाजपची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्तकेंद्र सरकारने संसदेत संमत केलेल्या कृषी विधेयकांचे राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीनंतर कायद्यात रूपांतर झालेले आहे. या महत्त्वपूर्ण अशा कायद्यामुळे बळीराजाच्या विकास व प्रगतीचा मार्ग मोकळा झाला असताना केवळ दलालांच्या फायद्यासाठी कृषी कायदा महाराष्ट्रात लागू करण्यास महाविकास आघाडी सरकारने स्थगिती दिली आहे. राज्य …
Read More »शाश्वत उत्पन्नवाढीसाठी एकात्मिक शेती महत्त्वाची
डॉ. रवींद्र मर्दाने यांचे प्रतिपादन कर्जत ः बातमीदार कोकणातील भौगोलिक परिस्थितीचा विचार करता भाताऐवजी भात-भाजीपाला, भात-कडधान्य ही पीकपद्धती स्वीकारून त्यास यांत्रिकीकरण व कृषिपूरक उद्योगधंद्यांची जोड द्यावी. शेतीतून शाश्वत उत्पन्नवाढीसाठी एकात्मिक शेती पद्धती अवलंबविणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन प्रादेशिक कृषी संशोधन केंद्राचे विस्तार शिक्षण शास्त्रज्ञ डॉ. रवींद्र मर्दाने यांनी केले. दापोलीतील डॉ. …
Read More »एसटी कर्मचारी आर्थिक संकटात
महाड आगारातील कर्मचार्यांचा तीन महिन्याचा पगार रखडला महाड : प्रतिनिधी कोरोना संसर्गामुळे एप्रिल महिन्यापासून बंद असणारी ग्रामिण भागातील जीवनवाहिनी एसटी गेल्या महिनाभरापासून हळू हळू धावू लागली आहे. मात्र प्रवाशांकडून मिळणार्या अल्प प्रतिसादामुळे पुरेसे उत्पन्न नसल्याने आधीच तोट्यात असणार्या राज्य परिवहन महामंडळाचा तोटा वाढत आहे अशा परिस्थितीत कर्मचार्यांच्या पगारासाठी लागणारा निधी …
Read More »श्रीवर्धनमध्ये महावितरणचा सावळागोंधळ
श्रीवर्धन ः प्रतिनिधी संपूर्ण श्रीवर्धन तालुक्यात महावितरणचा वीजपुरवठ्याबाबत सावळागोंधळ सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. मागील 15 दिवसांपासून दर दोन-तीन दिवसांनी वीजपुरवठा दुरुस्तीच्या नावाखाली बंद ठेवण्यात येतो. लॉकडाऊन तसेच निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्यामुळे अनेकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. चक्रीवादळानंतर श्रीवर्धन शहरातील वीजपुरवठा तब्बल 28 दिवसांनंतर, तर ग्रामीण भागातील वीजपुरवठा सुरू …
Read More »तणावापासून मिळवा मुक्ती
आरोग्य प्रहर तणाव दीर्घकाळ राहिल्यास चिंतेचे रूप धारण करतो. मानसिक एकाग्रता ढळते. डोकेदुखी सुरू होते. अभ्यासात अडचणी येतात. मन व शरीरावर तणावाचे अनिष्ट परिणाम होतात. अनेकदा मानसिक संतुलनही बिघडते. चिडचिडेपणा, संताप वाढतो. झोप न येणे, डोकेदुखी, मायग्रेन, नैराश्य, उच्च रक्तदाब, लठ्ठपणा, अॅसिडिटी, अल्सर, केस झडणे आदी व्याधी मागे लागतात. तणाव …
Read More »निसर्ग चक्रीवादळातील नुकसानभरपाईस विलंब
चौल व नागाव ग्रामपंचायतीचे तहसिलदारांना निवेदन रेवदंडा : प्रतिनिधी निसर्ग चक्रीवादळाचे केंद्र ठरलेल्या चौल व नागाव ग्रामपंचायत हद्दीतील नुकसानग्रस्तांना त्वरीत नुकसान भरपाई मिळावी, यासाठी या ग्रामपंचायतींच्या वतीने अलिबाग तहसिलदारांना निवेदन देण्यात आले. नागाव ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच निखिल मयेकर यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नागाव ग्रामपंचायत हद्दीत निसर्ग चक्रीवादळात मोठे …
Read More »राज्य सरकारने काढलेल्या स्थगन अध्यादेशाची होळी
कर्जत भाजपचे आंदोलन कर्जत : प्रतिनिधी केंद्र सरकारने शेतकर्यांच्या हिताचे मंजूर केलेले कृषी विधेयक बिल राज्यातील महाविकास आघाडी सरकारने महाराष्ट्रात लागू न केल्याने शेतकर्यांचे आतोनात नुकसान होत आहे. कर्जत तालुका भाजपच्या वतीने तहसील कार्यालयासमोर राज्य सरकारचा जाहीर निषेध करुन राज्य सरकारने काढलेल्या स्थगन अध्यादेशाची होळी करण्यात आली. अध्यादेश रद्द करावा, …
Read More »तरुणाने बनवले मासळी विक्रीचे अॅप
आगरी-कोळी बांधवांसाठी ठरणार उपयुक्त कळंबोली : बातमीदारउच्चशिक्षित झाल्यानंतर परदेशात गलेलठ्ठ पगाराच्या नोकरीच्या सुवर्णसंधी पायाशी लोटांगण घालत असताना निव्वळ आई-वडिलांनी दिलेला मातृभूमीच्या सेवेचा मूलमंत्र जपण्यासाठी कळंबोलीतील अमोल ज्ञानेश्वर म्हात्रे हा युवक अमेरिकेमधील हाय प्रोफाइल नोकरीवर पाणी सोडून भारतात परतला आहे. आगरी व कोळी बांधवांना त्यांनी उत्पादित केलेल्या मच्छीची विक्री सहज, सोप्या …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper