मोहोपाडा : प्रतिनिधी चांभार्ली येथील पाताळगंगा नदीत पोहायला गेलेल्या तिघांना जलचर प्राण्याने चावा घेतल्याची घटना घडली असून, यात ते जखमी झाले. त्यामुळे खळबळ उडाली आहे. खालापूर तालुक्यातील चांभार्ली येथे कोंडी परिसरात गावातील रजत मुंढे, जय म्हात्रे, सौरभ जांभुळकर व आणखी दोघे असे पाच तरुण गेले होते. या वेळी पाताळगंगा नदीत …
Read More »उद्धवा, अजब तुझा कारभार!
रोम जळत असताना राजा नीरो फिडल वाजवत होता, असे इतिहासकार सांगतात. तसाच काहीसा प्रकार सध्या महाराष्ट्रात पहावयास मिळत आहे. अतिवृष्टीमुळे राज्यातील बळीराजा संकटात सापडला असताना राजा म्हणजेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे घरी बसून आहेत. त्यामुळे त्यांच्यावर सर्वस्तरांतून टीका होत असताना अखेर त्यांनी पाहणी दौरा करण्याचा निर्णय घेतला आहे. यंदा वरुणराजाने …
Read More »पनवेल तालुक्यात 133 नवीन रुग्ण
एकाचा मृत्यू , 237 रुग्णांची कोरोनावर मात पनवेल : प्रतिनिधी पनवेल तालुक्यात रविवारी (दि. 18) कोरोनाचे 133 नवीन रुग्ण आढळले असून एक जणांचा मृत्यू झाला आहे तर 237 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. पनवेल महापालिका हद्दीत दिवसभरात 108 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून एकाचा मृत्यू झाला आहे, तर 200 रुग्ण …
Read More »रायगड जिल्ह्यात 175 नवे पॉझिटिव्ह; एकाचा मृत्यू; 281 रुग्णांची कोरोनावर मात
पनवेल ः रामप्रहर वृत्त रायगड जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसागणिक घट होताना पहावयास मिळत असून, रविवारी (दि. 18) नव्या 175 रुग्णांची आणि एका रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली, तर दिवसभरात 281 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये पनवेल (मनपा 108 व ग्रामीण 25) तालुक्यातील 133, अलिबाग 11, उरण व …
Read More »सगळी जबाबदारी केंद्राची, मग तुम्ही काय करणार?; चंद्रकांत पाटील यांचा राज्य सरकारला सवाल
सांगली : प्रतिनिधी राज्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्य सरकारवर घणाघाती टीका केली आहे. सगळी जबाबदारी केंद्र सरकारकडे, मग तुम्ही काय करणार, असा खोचक सवाल पाटील यांनी केला आहे तसेच मदत करण्याची पहिली जबाबदारी राज्य सरकारची आहे, असे स्पष्ट करीत तातडीने ती जाहीर करावी, अशी …
Read More »शेकाप, काँग्रेसला गळती; ओवळे आणि पागोटेतील कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश
पनवेल : रामप्रहर वृत्त उरण विधानसभा मतदारसंघातील ओवळे आणि पागोटे येथील शेतकरी कामगार पक्ष व काँग्रेसच्या ग्रामपंचायत सदस्यांसह अनेक कार्यकर्त्यांनी रविवारी (दि. 18) माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि उरणचे आमदार महेश बालदी यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. पनवेल शहरातील मार्केट यार्ड येथील श्री. रामशेठ ठाकूर …
Read More »‘फेब्रुवारी 2021पर्यंत देशातील कोरोना आटोक्यात’
नवी दिल्ली : भारतातील कोरोनाच्या साथीचा आलेख आता हळूहळू ढासळण्यास सुरुवात होईल आणि कोरोनाचे संकट फेब्रुवारी 2021पर्यंत आटोक्यात येईल, असा दावा सरकारने स्थापन केलेल्या वैज्ञानिकांच्या समितीने केला आहे. देशात कोरोनाच्या केसेस एक कोटी सहा लाखांपेक्षा जास्त वाढणार नाहीत, असेही या समितीने म्हटले आहे. सध्याच्या घडीला भारतात कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या 75 …
Read More »मनुष्य गौरव प्रदाता – पांडुरंगशास्त्री आठवले
19 ऑक्टोबर, म्हणजे आपल्या देशातील कृतिशील तत्त्वचिंतक व वैश्विक स्वाध्याय परिवाराचे प्रवर्तक पद्मविभूषण पांडुरंगशास्त्री आठवले (पूजनीय दादा) यांचा जन्मदिवस. 19 ऑक्टोबर हा या महापुरुषाचा जन्मदिवस वैश्विक स्वाध्याय परिवार ’मनुष्य गौरव दिन’ या सार्थ नावाने साजरा होतो. 1990 सालापासून म्हणजे गेली 30 वर्षे स्वाध्याय परिवार हा उत्सव साजरा होतो. 1920 साली …
Read More »’पंचम वेद’चा ऑनलाइन देवीजागर
नवीन पनवेल : रामप्रहर वृत्त संगीत क्षेत्रात कार्यरत असलेल्या ’पंचम वेद’ या संस्थेच्या वतीने नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने देवीचा जागर झाला. कोव्हिडच्या पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम ऑनलाइन स्वरूपात संपन्न झाला. पंचम वेदचे निर्माता व प्रसिद्ध व्हायोलीन वादक विजय मनोहर यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम झाला. शास्त्रीय गायिका व कवयित्री प्रतिभा शेवडे लिखित आवाहनगीताने कार्यक्रमाचा …
Read More »उरणमध्ये भटक्या कुत्र्यांची दहशत
चिरनेर : रामप्रहर वृत्त उरण तालुक्यातील गावोगाव भटक्या कुत्र्यांची संख्या प्रमाणाच्या बाहेर वाढली आहे. गावागावातील गल्लोगल्ली या भटक्या कुत्र्यांनी आपली दहशत निर्माण केली असल्याने कोणी त्यांना छेडले असता ही कुत्री त्या व्यक्तीवर तत्काळ आक्रमण करीत आहेत. चिरनेर येथील आदिवासी वाडीवरील एका सहा वर्षाच्या चिमुरड्यावर एका भटक्या कुत्र्याने अचानक हल्ला करून …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper