कर्जत : बातमीदार – माथेरान येथील पत्रकार संतोष पवार यांचा 9 सप्टेंबर रोजी आरोग्य यंत्रणेच्या ढिसाळ कारभारामुळे मृत्यू झाला होता. त्यानंतर राज्य शासनाने मृत्यूस कारणीभूत असलेल्या सर्वांवर कारवाई होईल, असे जाहीर केले होते, मात्र 20 दिवसांत कोणतीही कारवाई झाली नसल्याने पत्रकार आक्रमक झाले. ते पाहून अखेर या प्रकरणाला गती मिळाली …
Read More »रायगड जिल्ह्यात एकाच दिवशी 25 रुग्णांचा मृत्यू; 407 नवे पॉझिटिव्ह
पनवेल ः रामप्रहर वृत्तरायगड जिल्ह्यात गुरुवारी (दि. 1) 25 कोरोना रुग्णांच्या मृत्यूची आणि 407 नव्या रुग्णांची नोंद झाली, तर दिवसभरात 531 रुग्ण बरे झाले आहेत. मयत रुग्णांमध्ये पनवेल (मनपा सहा व ग्रामीण सहा) तालुक्यातील 12, खालापूर पाच, उरण दोन, कर्जत, पेण, अलिबाग, रोहा, श्रीवर्धन, पोलादपूर येथे प्रत्येकी एकाचा समावेश आहे. …
Read More »बलात्काराचे राजकारण
दुर्दैवी बलात्कारित मुलीच्या कुटुंबीयांना भेटायला निघालेल्या काँग्रेस नेते राहुल गांधी आणि त्यांची बहीण प्रियांका गांधी यांनी सहानुभूतीचे जे राजकारण दिवसभर खेळून पाहिले, ते अतिशय निंदनीय आणि निषेधार्ह आहे. अभागी मुलीच्या कुटुंबीयांना भेटून सहानुभूती दाखवायची होती तर त्यासाठी कार्यकर्त्यांचा लवाजमा, मोटारींचे ताफे, काँग्रेस पक्षाचे झेंडे असा तामझाम कशासाठी? बलात्कार पीडितेचा हकनाक …
Read More »पनवेल तालुक्यात 293 नवे कोरोनाबाधित
12 जणांचा मृत्यू; 337 रुग्णांना डिस्चार्ज पनवेल : प्रतिनिधी – पनवेल तालुक्यात गुरुवारी (दि. 1) कोरोनाचे 293 नवीन रुग्ण आढळले असून 12 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 334 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. पनवेल महापालिका हद्दीत दिवसभरात 234 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून सहा जणांचा मृत्यू झाला आहे तर …
Read More »राज्य सरकारने केलेल्या टोलदरवाढी विरोधात आंदोलन
नवी मुंबई : बातमीदार – राज्य सरकारने नुकताच मुंबई बाहेरील टोलचे दर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आधीच आर्थिक घडी विस्कळीत झालेल्या जनतेला आर्थिक भुर्दंड सोसावा लागणार आहे. राज्य सरकारच्या निर्णयाविराधात मनसेकडून ऐरोली टोल नाक्यावर या निर्णयाविरोधात आंदोलन करण्यात आले. तसेच राज्य सरकार व सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांच्या …
Read More »मालमत्ता कर बिलाबाबत दिलासा देण्याची मागणी
नवी मुंबई : बातमीदार – नवी मुंबईतील नागरीकांना 1 एप्रिल ते 30 सप्टेंबर 2020 पासून मालमत्ता कराची बिले मिळणे सुरू झाले आहे. देयक 30 दिनांक 30 सप्टेंबर आहे. एका आठवड्यात नागरिकांना मालमत्ता कराची बिले भरणे शक्य नाही. त्यामुळे पालिकेने मालमत्ता कर बिलांच्या देयक तारखेची तारीख 30 सप्टेंबर ते 31 डिसेंबर …
Read More »‘मुंबई ट्रान्स हार्बर लिंक’च्या सामग्रीची जेएनपीटीत यशस्वीपणे हाताळणी
उरण : वार्ताहर – भारताचे प्रमुख कंटेनर पोर्टने असलेल्या जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (जेएनपीटी) ने मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्पासाठीची सामग्री घेऊन आलेल्या ‘एमव्ही पायोनियर ड्रीम’ जहाजाची यशस्वीपणे हाताळणी केली. मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्पामुळे दक्षिण मुंबईला जेएनपीटी व नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाशी थेट जोडले जाईल, तसेच मुंबई-पुणे द्रुतगती मार्गासाठी …
Read More »रानसई धरणाची उंची वाढविण्याचा प्रस्ताव
उरणकरांची पाणी टंचाईची समस्या सुटणार; धरणाची क्षमता दुपटीने वाढणार उरण : प्रतिनिधी मागील दहा वर्षांपासून रखडलेल्या उरण परिसराला पाणी पुरवठा करणार्या रानसई धरणाची उंची वाढविण्याच्या नव्याने प्रस्तावाच्या तयारीला एमआयडीसी लागली आहे. तहानलेल्या दिड लाख लोकसंख्येच्या उरणकरांना भेडसावणारी पाणी टंचाईची समस्या दूर होण्यास मोठी मदत होणार असुन या प्रकल्पावर 100 कोटी …
Read More »शेतातील भाजीपाला ग्राहकांच्या दारी
माणगाव ः प्रतिनिधी शेतकर्यांच्या शेतातील भाजीपाला थेट ग्राहकांच्या दारी या संकल्पनेसाठी निर्धार सामाजिक संस्थेने पुढाकार घेतला आहे. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या लॉकडाऊन काळात शेतकर्यांच्या शेतातील भाजीपाला व अन्य वस्तू विकण्यासाठी मोठ्या प्रमाणात अडचणी आल्या होत्या. या काळात शेतातील भाजीपाल्याचे नुकसानही झाले होते. ग्राहकांनाही भाजीपाला योग्य व वेळेत उपलब्ध होत नव्हता. …
Read More »सरपंचपदी कुणाल पाटील, तर उपसरपंचपदी प्रमिला म्हात्रे; कणे ग्रामपंचायत निवडणूक
पेण ः प्रतिनिधी कणे ग्रामपंचायत सरपंच व उपसरपंचपदाची निवडणूक नुकतीच पार पडली. या वेळी निवडणुकीत एका सदस्याचे मत बाद झाल्यानंतर सात सदस्यांपैकी सहा सदस्यांची सहा मते अशा प्रकारे दोन पक्षांच्या चार उमेदवारांना प्रत्येकी तीन-तीन मते मिळाली. या वेळी ही निवडणूक बरोबरीत झाल्यावर अधिकारी डी. एस. साळुंखे यांनी चिठ्ठी काढून निर्णय …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper