खोपोली : प्रतिनिधी कोट्यवधी रुपये खर्च होऊन नवनिर्माण झालेले खोपोलीतील विरेश्वर उद्यान तसेच विस्तार व डागडुजी करण्यात आलेले महावीर उद्यान बंद आहे. या दोन्ही उद्यानांच्या मुख्य गेटला नगरपालिकेकडून भलेमोठे कुलूप लावण्यात आले असून, नागरिकांना या उद्यानाचा लाभ मिळत नसल्याने प्रचंड नाराजी व्यक्त केली जात आहे. जवळपास एक कोटी सत्तर लाखाचा …
Read More »शिक्षणाबरोबरच मुलांवर चांगले संस्कार करणे गरजेचे -हभप मारूती महाराज राणे
कर्जत : प्रतिनिधी मराठी ही आपली मायबोली आहे. जे विद्यार्थी इंग्रजी माध्यमाच्या शाळेत जातात, त्यांनी आधी मराठी शिक्षण घेतले पाहिजे. चांगल्या शिक्षणाबरोबरच चांगले संस्कार मुलांवर रूजविणे गरजेचे आहे, अस मत ह.भ.प. मारूती महाराज राणे यांनी कर्जत भिसेगाव येथे व्यक्त केले. भिसेगाव येथे ज्ञानेश्वरी पारायण व ज्ञानयज्ञ सोहळ्यात दिपोत्सव व सत्कार …
Read More »महाडच्या प्राध्यापकाचे महामार्गावर आंदोलन
महाड : प्रतिनिधी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात तासिका तत्वावर काम करणार्या संतोष कदम या प्राध्यापकाने आपल्या मागण्यांसाठी गुरूवारी (दि. 19) दुपारी महाविद्यालयासमोर चक्क मुंबई – गोवा महामार्गावर टायर पेटवून रास्ता रोको आंदोलन केले. त्यामुळे महामार्गावर वाहतूक कोंडी झाल्याने पोलिसांनी प्रा. कदम यांना ताब्यात घेतले आहे. दरम्यान, प्रा. कदम यांची …
Read More »पुलाच्या बांधकामाला मुहूर्त मिळेना!, जिल्हा परिषद व स्थानिक लोकप्रतिनिधींची नेरळमध्ये उदासीनता
कर्जत ़: बातमीदार नेरळ ग्रामपंचायत हद्दीतील आदिवासी वाड्यांना जोडणारा पूल मार्च 2018 मध्ये कोसळला आहे. त्या ठिकाणी नवीन पूल निर्मितीसाठी नेरळ विकास प्राधिकरणाने निधी दिला आहे, येथे नवीन पूल बांधण्यासाठी तब्बल दोनवेळा भूमिपूजने करण्यात आली आहेत, मात्र अद्याप त्या पुलाच्या कामाला सुरुवात झालेली नाही. दरम्यान, नेरळ विकास प्राधिकरण विरुद्ध आदिवासी …
Read More »माथेरान वाहनतळाच्या वृक्षसंवर्धनासाठी वन विभाग सक्रिय; दगडींचे कुंपण
कर्जत : बातमीदार एमएमआरडीएच्या माध्यमातून 123कोटी रुपयांच्या माथेरानमधील विकासकामांना सुरुवात झाली असून, त्यापैकी येथील वन विभागाच्या वाहनतळामध्ये काळ्या दगडींचे कंपाउंड टाकण्याचे काम सुरू आहे. या कामामुळे झाडांचे चांगल्या प्रकारे संवर्धन होणार आहे. याकडे वन विभागाने विशेष लक्ष देत आहे. मागील सरकारच्या काळात माथेरानमधील विविध विकासकामांसाठी एमएमआरडीएच्या माध्यमातून 123कोटी रुपयांचा निधी …
Read More »एसटीचे नुकसान केल्याप्रकरणी टेम्पोचालकावर गुन्हा दाखल
पेण : प्रतिनिधी पेण-खोपोली मार्गावर धामणी गावाच्या हद्दीत एसटी बस अडवून बस चालकाला शिवीगाळी करून एसटी बसचे दोन्ही बाजूचे आरसे फोडून नुकसान केल्याप्रकरणी अज्ञात टेम्पो चालकाविरोधात पेण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एसटी बस (एमएच-20,डी-8921) गुरूवारी (दि. 19) सकाळी 11 वाजता पेण-खोपोली मार्गाने जात होती. धामणी गावाच्या हद्दीत …
Read More »चाकूच्या धाकाने लुटणारी चौकडी जेरबंद, दीड लाखाचा माल हस्तगत
खोपोली, खालापूर : प्रतिनिधी चाकूच्या धाक दाखवून चौक येथील कृष्णा सीताराम मुकादम (वय 43) यांच्या जवळील सोन्याची चेन, बाली आणि मोबाईल असा दिड लाखाचा ऐवज लुटणार्या चौकडीच्या खालापूर पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. चौकमधील गावदेवी मंदिराजवळ असलेल्या नवरत्न हॉटेल येथे शनिवारी (दि. 18) संध्याकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास कृष्णा मुकादम यांना चार …
Read More »माणगाव भाजप अध्यक्षपदी संजय ढवळे यांची बिनविरोध फेरनिवड
माणगाव : प्रतिनिधी भारतीय जनता पक्षाच्या माणगाव तालुका अध्यक्षपदी संजयआप्पा ढवळे यांची शुक्रवारी (दि. 20) बिनविरोध फेरनिवड करण्यात आली. भाजपची संघटनात्मक निवडणूक प्रक्रिया सध्या सुरू आहे. त्याचा एक भाग म्हणून माणगाव तालुका भाजपची बैठक शुक्रवारी निवडणूक निर्णय अधिकारी रमेश मुंढे यांच्या अधिपत्याखाली येथील खरे मंगल कार्यालयात घेण्यात आली. त्यात नामनिर्देशन …
Read More »नुकसानग्रस्त शेतकर्यांना मदत व कोळी बांधवांना डिझेल परतावा मिळावा, आमदार रविशेठ पाटील यांची अधिवेशनात मागणी
पेण : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यातील शेतकर्यांना नुकसान भरपाई मिळावी त्याचबरोबर कोळी बांधवाना डिझेल परतावा मिळावा, अशी आग्रही मागणी आमदार रविशेठ पाटील यांनी नागपूर येथील विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात केली. समुद्रामध्ये वारंवार होणार्या वादळांमुळे मच्छिमारांना मच्छी मिळणे मुश्किल झाल्यामुळे दुष्काळ जाहीर करून रायगडमधील कोळीबांधवांना डिझेल परतावा मिळावा, तसेच शेतकर्यांना नुकसान भरपाईपोटी करण्यात …
Read More »कर्जतचे शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत, महाविकास आघाडी सरकारच्या काळात बळीराजाकडे पाठ
कर्जत : बातमीदार पावसाळ्यातील भातपिकाच्या नुकसानीबद्दल मदतीचा पहिला टप्पा म्हणून राज्य शासनाने 27 नोव्हेंबर 2019 रोजी कर्जत तालुक्यातील 1612 शेतकर्यांना त्यांच्या बँक खात्यात मदत जमा केली होती. मात्र त्यानंतर आजपर्यंत नुकसानग्रस्त असलेल्या आणि शेतीचे पंचनामे झालेल्या 8432 शेतकर्यांना अद्याप शासनाची मदत मिळालेली नाही. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर कर्जत …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper