श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने वडघर शाळेत वह्यावाटप करताना शिक्षक, ग्रामस्थ व अन्य.
Read More »15th August 2019 महत्वाच्या बातम्या 0
Share
श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने वडघर शाळेत वह्यावाटप करताना शिक्षक, ग्रामस्थ व अन्य.
Read More »अलिबाग ः जिमाका समाजातील सर्व घटकांच्या विकासासाठी शासन कटिबद्ध असून शासनाकडून विविध कल्याणकारी योजना राबवण्यात येत असल्याचे प्रतिपादन राज्याचे नगर विकास राज्यमंत्री ना. योगेश सागर यांनी गुरुवारी (दि. 15) येथे केले. येथील पोलीस परेड मैदानात स्वातंत्र्य दिन कार्यक्रमाचे मुख्य ध्वजारोहण त्यांच्या हस्ते झाले. या वेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अदिती तटकरे, …
Read More »पनवेल : तालुक्यातील डोलघर येथील शाळेत विद्यार्थ्यांची संगणकाची गरज ओळखून भाजपचे जिल्हा सरचिटणीस तथा जेएनपीटी विश्वस्त महेश बालदी यांच्या माध्यमातून संगणक देण्यात आला. डोलघर येथील शाळेला संगणक देते वेळी तारा गावातील चंद्रकांत पाटील, गणेश पाटील, ग्रामपंचायत सदस्य सुरेश हापसे, विद्याधर जोशी, दीपक पाटील, रोशन पाटील, शशिकांत पाटील, लक्ष्मण पाटील, सुदर्शन …
Read More »मोहोपाडा ः स्वातंत्र्य दिनानिमित्त मुंबई-पुणे रस्त्यावर चौक ते कलोते अशी तिरंगा बाईंक रॅली भाजपाच्या युवा कार्यकर्त्यांनी काढली. जेएनपीटीचे विश्वस्त महेश बालदी यांच्या नेतृत्वाखाली ही तिरंगा बाईंक रॅली काढण्यात आली. या वेळी भाजपचे तालुकाध्यक्ष बापू घारे, युवा मोर्चा तालुका उपाध्यक्ष राजेंद्र मोरे, चौक जिल्हा परिषद अध्यक्ष गणेश मुकादम, चौक जिल्हा परिषद …
Read More »स्वातंत्र्यदिनी पंतप्रधानांनी केली जल जीवन योजनेची घोषणा नवी दिल्ली ः वृत्तसंस्था 2020पर्यंत सर्वांना घराघरांत शुध्द पाणी मिळावे यासाठी ‘जल जीवन’ योजनेची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या 73व्या स्वातंत्र्यदिनी घोषणा केली. यासाठी 3.5 लाख कोटी रुपये खर्च केले जाणार असल्याचेही त्यांनी नमूद केले. लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करताना भारतीय संरक्षण दलाला …
Read More »पनवेल ः प्रतिनिधी लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्यामुळे पनवेल परिसराला शैक्षणिक वारसा आणि परंपरा लाभली आहे, हे कोणीही विसरू शकणार नाही, असे प्रतिपादन रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री ना. रवींद्र चव्हाण यांनी बुधवारी (दि. 14) जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या रौप्य महोत्सवी समारंभात बोलताना केले. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली शिक्षणासोबत …
Read More »नवी दिल्ली ः वृत्तसंस्था आरबीआयने बँकांना फटकारले असून एटीएम ट्रांझेक्शन लिमिटच्या नावाखाली ग्राहकांना लुटण्याच्या प्रकारावर चाप लावला आहे. बँकांकडून महिन्याला केवळ पाच ट्रान्झेक्शन मोफत दिली जात होती. यानंतर प्रत्येक ट्रान्झेक्शनला 20 ते 25 रुपयांचे शुल्क आकारले जात होते. बर्याच वेळा बँकांच्या एटीएममध्ये पैसे नाहीत किंवा सर्व्हर डाऊन असल्याने ट्रान्झेक्शन फेल …
Read More »नवी दिल्ली ः वृत्तसंस्था भारताचा 73वा स्वातंत्र्य दिन देशातच नव्हे, तर पाकिस्तानातील बलुचिस्तानातही अनेक ठिकाणी साजरा करण्यात आला. स्वतंत्र बलुचिस्तानची मागणी करणार्या कार्यकर्त्यांनी सर्व भारतीय बंधू-भगिनींना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. बलुचिस्तान पाकचा भाग नाही. त्यामुळे आम्हाला पाकपासून स्वतंत्र होण्यासाठी भारताने मदत करावी, असे आवाहन बलुचिस्तानातील कार्यकर्त्यांनी केले. बलुचिस्तान हा पाकमधील …
Read More »मुंबई ः प्रतिनिधी ज्येष्ठ अभिनेत्री विद्या सिन्हा यांचे गुरुवारी (दि. 15) अल्पशा आजाराने निधन झाले. त्या 72 वर्षांच्या होत्या. हृदय व फुप्फुसाच्या विकाराने त्रस्त असलेल्या सिन्हा यांच्यावर जुहू येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. तिथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ’छोटी सी बात’, ’रजनीगंधा’, ’पती, पत्नी और वो’, ’तुम्हारे लिए’, ’सफेद …
Read More »सदाभाऊ खोत यांचा संतप्त सवाल वर्धा : प्रतिनिधी ’पूर आला तेव्हा राष्ट्रवादीवाले मसनात गेले होते काय? पुराच्या वेळी आले असते, पाण्यात उतरले असते तर स्वागत केले असते,’ अशी बोचरी टीका राज्याचे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांवर केली आहे. राष्ट्रवादीला पूरग्रस्तांशी देणं-घेणं नसून ते केवळ कोरडी सहानुभूती दाखवत आहेत, …
Read More »