शहर ट्रेनने विमानतळाला जोडण्याचे विकास आराखड्यात नियोजन टपाल नाका ते रेल्वेस्थानकदरम्यानही धावणार पनवेल ः बातमीदार – पनवेल महापालिकने 2045 सालापर्यंतचा केलेल्या प्रस्तावित नियोजन आराखड्यात ‘मेट्रो’चाही समावेश केला असून प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळाला पनवेल शहर मेट्रोने जोडण्यात येणार आहे. यासाठीचे विशेष काम सध्या नियोजन विभागात सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली. नियोजनानुसार शहरातील …
Read More »खोपोलीत मुसळधार पावसाने रस्त्यावर पाणी
खालापुरात बळीराजा सुखावला खोपोली : प्रतिनिधी खालापुर व खोपोलीत गुरुवारी सायंकाळपासून सुरू झालेल्या दमदार पावसाचा जोर शुक्रवारीही कायम राहिल्याने बळीराजा सुखावला आहे. मात्र या पहिल्याच पावसात शहरातील अनेक रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी भरल्याने खोपोली नगरपालिकेच्या कारभाराचे पितळ उघडे पडले आहे. ‘गटारे दाखवा‘ असे आवाहन नागरिकांनी शुक्रवारी नगरपालिकेला केले. दोन दिवसांपासून …
Read More »पर्यटकांनी आततायीपणा टाळल्यास समुद्रकिनारे सुरक्षित!
पर्यटन व्यवसायामुळे रोजगाराच्या संधी वाढत असून कोकण किनारपट्टी देश-विदेशातील पर्यटकांचे आकर्षण ठरू पाहत आहे. अशात बीचवर धम्माल करावीशी न वाटली तरच नवल, परंतु नवख्या ठिकाणी समुद्राचा अंदाज न घेता तरुणाई पोहण्यासाठी खूपच अधीर होते. भरती-ओहोटीचे गणित लक्षात न घेतल्यास समुद्रात उडी घेणे जीवावर बेतू शकते. किंबहुना प्राणाशी खेळ करीत आहोत …
Read More »मराठ्यांना अखेर न्याय!
मराठा समाजासाठीचे नोकरी आणि शिक्षणातील आरक्षण वैध ठरविणारा ऐतिहासिक निकाल मुंबई उच्च न्यायालयाने दिला. ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता न्यायालयात टिकणारे आरक्षण मराठा समाजाला मिळवून देण्याचा शब्द भाजपच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने पाळला आहे. मागासवर्गीय आयोगाचा अहवाल मागवणे, त्याआधारे मराठा आरक्षणाचा कायदा करणे ही प्रक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कौशल्याने …
Read More »भारताला पाठिंबा देणार की इंग्लंडला? नासीर हुसैनचा पाक क्रिकेट रसिकांना सवाल
नवी दिल्ली : वृत्तसंस्था विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत मजबूत दावेदार असलेला इंग्लंडचा संघ अडचणीत सापडला आहे. या संघाला सेमीफायनलमध्ये पोहचण्यासाठी भारत आणि न्यूझीलंडविरुद्धचे सामने जिंकावे लागणार आहेत. त्यामुळे रविवारी होणार्या भारत विरुद्ध इंग्लंड सामन्यात तुम्ही कोणाच्या बाजूने आहात, असा सवाल इंग्लंड क्रिकेट संघांचा माजी कर्णधार नासिर हुसैन याने पाकिस्तानी क्रिकेटप्रेमींना केला …
Read More »पावसाळी क्रिकेट स्पर्धेत आंजर्ले संघ विजेता
श्रीवर्धन : प्रतिनिधी जीवना येथील साईस्टार ग्रुपच्या वतीने आयोजिींत नगराध्यक्ष चषक पावसाळी क्रिकेट स्पर्धेत इरफानिया अडखळ आंजर्ले या संघाने विजेतेपद पटकाविले. दर्यावर्दी श्रीवर्धन संघ उपविजेता ठरला. मालिकावीर तुषार (दर्यावर्दी) उत्कृष्ट फलंदाज इमरान, उत्कृष्ट गोलंदाज फजल, सामनावीर इमरान आणि शिस्तबद्ध संघ म्हणून रॉकस्टार जीवना यांची निवड करण्यात आली. विजेते संघ आणि …
Read More »हा कसला बॉस, याची हुकूमत मर्यादित! ; रमीझ राजा यांची ख्रिस गेलवर जोरदार टीका
लंडन : वृत्तसंस्था विश्वचषक स्पर्धेच्या 34व्या सामन्यात भारताने वेस्ट इंडिजवर 125 धावांनी विजय मिळवला. या स्पर्धेत विंडीज संघाचा हा पाचवा पराभव आहे. त्यामुळे त्यांच्यावर चहुबाजूने टीकेचा अक्षरक्ष: वर्षाव होत आहे. दरम्यान, माजी पाकिस्तानी क्रिकेटपटू व क्रिकेट समीक्षक रमीझ राजा यांनी धडाकेबाज फलंदाज ख्रिस गेलवर जोरदार टीका केली आहे. चेंडू स्टेडिअमबाहेर …
Read More »धोनी एक महान खेळाडू ; विराट कोहलीकडून पुन्हा पाठराखण
नवी दिल्ली : वृत्तसंस्था वर्ल्ड कपमध्ये आपल्या संथ खेळीमुळे टीकेचा धनी झालेल्या भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीची विराट कोहलीकडून पाठराखण करण्यात आली आहे. धोनी एक महान खेळाडू असून, त्याला खेळाची उत्तम जाण आहे. त्याच्या अनुभवाचा फायदा भारतीय संघाला होत असल्याचे विराटने सांगितले. वेस्ट इंडिजवर दिमाखदार विजय मिळविल्यानंतर विराट प्रसारमाध्यमांशी …
Read More »भारताला जो हरवेल तोच वर्ल्ड कप जिंकेल! ; इंग्लंडच्या माजी कर्णधाराचे विधान
लंडन : वृत्तसंस्था विश्वचषक स्पर्धेतील भारताच्या धडाकेबाज कामगिरीनंतर अनेक माजी दिग्गजांनी भारतच विजयाचा प्रबळ दावेदार असल्याचे मत व्यक्त केले आहे. पाकिस्तान, श्रीलंकेकडून झालेला धक्कादायक पराभव आणि त्यानंतर ऑस्ट्रेलियाने मात दिल्यापासून इंग्लंडच्या माजी खेळाडूंचे सूरदेखील सोशल मीडियावर बदललेले पहायला मिळत आहेत. आतापर्यंत इंग्लंडच विजयाचा प्रबळ दावेदार आहे आणि घरच्या मैदानावर विश्वचषक …
Read More »भारत उपांत्य फेरीच्या उंबरठ्यावर ; विंडीजवरील विजयाने गुणतालिकेत दुसर्या स्थानी
मँचेस्टर : वृत्तसंस्था दमदार फलंदाजी आणि भेदक गोलंदाजीच्या जोरावर भारतीय संघाने वेस्ट इंडिजवर दणदणीत विजय मिळवला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारताने निर्धारित 50 षटकांत 7 बाद 268 धावा केल्या होत्या, मात्र हे आव्हान विंडीजला पेलवले नाही आणि त्यांचा डाव अवघ्या 143 धावांत संपुष्टात आला. या विजयासह भारत 11 गुणांसह …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper