Breaking News

महत्वाच्या बातम्या

चहल म्हणतो, तेव्हा मला स्टुअर्ट ब्रॉड आठवला!

बंगळुरू : वृत्तसंस्था रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुविरुद्ध झालेल्या अटीतटीच्या सामन्यात मुंबई इंडियन्सने शेवटच्या चेंडूवर सहा धावांनी विजय मिळवला. शेवटच्या चेंडूवर सात धावांची गरज असताना बंगळुरुला केवळ एकच धाव घेता आली. या सामन्यातील नो बॉल प्रकरण सध्या चर्चेत आहेत, मात्र या बरोबरच या सामन्यात आणखी एका गोष्टीने चाहत्यांचे लक्ष वेधले. ते म्हणजे …

Read More »

इंडिया खुली बॅडमिंटन स्पर्धा श्रीकांत, कश्यप, सिंधू सेमिफायनलमध्ये

इंडिया खुली बॅडमिंटन स्पर्धा श्रीकांत, कश्यप, सिंधू सेमिफायनलमध्ये इंदूर : वृत्तसंस्था भारताच्या किदम्बी श्रीकांत, परुपल्ली कश्यप आणि पी. व्ही. सिंधू यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात करीत इंडिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली आहे. महिलांच्या दुहेरीत मात्र भारताच्या अश्विनी पोनप्पा आणि एन. सिक्की रेड्डी या जोडीचे आव्हान संपुष्टात आले. पुरुष एकेरीत …

Read More »

हैदराबादचा राजस्थानवर विजय

हैदराबाद : वृत्तसंस्था इंडियन प्रीमिअर लीगमध्ये 12व्या हंगामात सनरायझर्स हैदराबादने डेव्हिड वॉर्नर आणि जॉनी बेअरस्टो यांच्या शानदार खेळीच्या जोरावर राजस्थान रॉयल्सवर पाच गडी राखून विजय मिळवला. विजयाच्या उंबराठ्यावर असताना सनरायझर्स हैदराबादला तीन धक्के बसले, मात्र हैदराबादच्या फलंदाजांनी राजस्थान रॉयल्सवर मात करण्यात यश मिळवले. 199 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबादच्या वॉर्नर-जॉनी …

Read More »

रायगडातील पाणीटंचाईची दखल 12 गावे, 79 वाड्यांना होणार टँकरने पुरवठा

अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यातील कर्जत, पेण, मुरूड तालुक्यातील वाढत्या पाणीटंचाईचा मुकाबला करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी टँकर्स पुरविण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे 12 गावे व 79 वाड्यांची तहान भागणार आहे. पेण तालुक्यातील वढाव, लाखोले, कान्होबा, मोठे भाल, विठ्ठलवाडी, शिक्री, ओढांगी, मसद बुद्रूक, मसद खूर्द, बोर्वे, बोर्झे या 11 …

Read More »

हिंदू दहशतवाद काँग्रेसचे कारस्थान; जेटलींचा निशाणा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था केवळ काही मतांसाठी काँग्रेसने मुद्दामहून हिंदू दहशतवाद या संकल्पनेचा वापर केला. वास्तविक, असे कधी काही अस्तित्वातच नव्हते, अशी टीका केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी केली आहे. नवी दिल्ली : वृत्तसंस्था केवळ काही मतांसाठी काँग्रेसने मुद्दामहून हिंदू दहशतवाद या संकल्पनेचा वापर केला. वास्तविक, असे कधी काही अस्तित्वातच …

Read More »

खा. बारणेंनी घेतले ज्येष्ठांचे आशीर्वाद

पिंपरी : प्रतिनिधी सर्वसामान्यांचे प्रश्न देशाच्या संसदेत मांडणारे, त्यांच्या न्याय्य हक्कासाठी अहोरात्र झटणारे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे हेच येत्या निवडणुकीत पुन्हा निवडून येतील, असा विश्वास ज्येष्ठ नागरिकांनी व्यक्त केला आहे. आकुर्डीतील या प्रेमामुळे बारणे यांचा उत्साह आणखी वाढला आहे. शिवसेना,भाजप व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांनी गुरुवारी (दि. …

Read More »

ज्यांनी मदत केली, त्यांची आठवण ठेवा! माणिकराव जगतापांचा तटकरेंना टोला

अलिबाग : प्रतिनिधी तटकरे साहेब आता ज्यांनी ज्यांनी मदत केली त्यांची आठवण ठेवून पुढे काम करा… हे मी जाहीर बोलतो, कारण हा कृष्ण कधी रंग बदलेल याचा नेम नाही, असा टोला काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष माणिकराव जगताप यांनी सुनील तटकरेंना भरसभेत लगावला. ते अलिबागेत बोलत होते. रायगड लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस आघाडीचे …

Read More »

गरिबांच्या पोटावर कदापि पाय येऊ देणार नाही : निलेश बावीस्कर विनयभंगाचा खोटा गुन्हा दाखल केल्याचा आरोप

खारघर : प्रतिनिधी गरिबांच्या पोटावर मी कदापि पाय येऊ देणार नाही, अशी ग्वाही भाजप नगरसेवक निलेश बावीस्कर यांनी ‘रामप्रहर’शी बोलताना दिली आहे. खारघर सेक्टर 15 येथील भाजी मार्केटमध्ये घडलेल्या घटनेबाबत कर्नाळा वृत्तपत्रात आलेल्या वृत्ताचा त्यांनी समाचार घेत आपली वस्तूनिष्ठ बाजू मांडली. आपल्यावर विनयभंगाचा खोटा गुन्हा दाखल केल्याचा आरोप त्यांनी या …

Read More »

ठरलं! रणजितसिंह नाईक-निंबाळकर माढ्यातून लढणार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था माढा लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीवरून भाजपमध्ये सुरू असलेला खल अखेर पूर्ण झाला आहे. काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये दाखल झालेले रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना भाजपने माढ्यातून उमेदवारी दिली आहे. त्यामुळे माढ्यात राष्ट्रवादीचे संजय शिंदे विरुद्ध नाईक-निंबाळकर असा सामना रंगणार आहे. सातारा जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी …

Read More »

एनडीए पुन्हा सत्तेवर येणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ठाम विश्वास

नवी दिल्ली : वृत्तसंस्था लोकसभा निवडणुकीत भाजप आणि एनडीए 300हून अधिक जागा जिंकत पुन्हा सत्तेवर येईल. आमच्या घटकपक्षांच्या जागाही वाढतील, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे. लोकांनी आम्हाला बहुमताने सत्ता देण्याचे मन बनवले आहे. 2019ला मोदींविरोधात कोणीही नाही. 2024मध्ये कदाचित एखादा चेहरा मोदींविरोधात समोर येईल, असेही त्यांनी …

Read More »