Breaking News

महत्वाच्या बातम्या

कर्जतमध्ये आदिवासींचा आक्रोश मोर्चा

कर्जत : प्रतिनिधी, बातमीदार जागृत कष्टकरी संघटनेने विविध मागण्यांसाठी  कर्जत तहसील कार्यालयावर  आक्रोश मोर्चा काढून मागण्यांचे निवेदन तहसीलदार विक्रम देशमुख यांना दिले होते. तहसीलदार विक्रम देशमुख यांनी निवेदन स्वीकारुन आदिवासी बांधवांच्या समस्या सोडविण्यासाठी केलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. कर्जतच्या आमराई पुलापासून निघालेल्या या आक्रोश मोर्चात जागृत कष्टकरी संघटनेच्या कार्याध्यक्षा नॅन्सी गायकवाड, …

Read More »

मोर्‍यांच्या कामामुळे मुरूडमधील रस्त्याची कामे थंडावली

मुरूड : प्रतिनिधी नगरविकास खात्याकडून निधी प्राप्त झाल्यानंतर मुरूडमधील रस्त्यांच्या कामांना वेग आला होता, मात्र शहरातील नवाबकालीन गटारे व मोर्‍यांची कामे सुरू झाल्याने सध्या रस्त्याची कामे थंडावली आहेत. मुरूड शहरातील रस्त्यांच्या कामासाठी नगर परिषदेला नगरविकास खात्याकडून पाच कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. नगर परिषदेचे मुख्याधिकारी पंकज भुसे यांनी तातडीने …

Read More »

पेणमध्ये चोरी करण्याच्या प्रयत्नात असलेल्या चोरट्यास अटक

पेण : प्रतिनिधी शहरातील आर. के. वाईन शॉप या दुकानात  गुरुवारी (दि. 28) पहाटेच्या सुमारास चोरी करण्याचा प्रयत्नात असलेल्या सूरज सरबजित सिंग (रा. कुंभारआळी, पेण) या चोरट्यास पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याचा साथिदार सुंदर मोरे हा फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. गुरुवार पहाटेच्या सुमारास दोन चोरटे शहरातील आर. …

Read More »

किरकोळ वादातून जीवे ठार मारल्याप्रकरणी आरोपीस जन्मठेप

माणगाव सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय माणगाव : प्रतिनिधी किरकोळ वादातून जीवे ठार मारल्याप्रकरणी आरोपीस माणगाव सत्र न्यायालयाने बुधवारी (दि. 27) जन्मठेप व 20 हजार रुपयांचा दंड व दंड न भरल्यास दोन महिने साध्या कारावासाची शिक्षा ठोठावली. सदरची घटना महाड एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बोरगाव येथे घडली होती. आरोपी महादेव गजानन …

Read More »

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पावसाळ्यात नको

राज्य निवडणूक आयोगाचे सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र मुंबई : प्रतिनिधी राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पावसाळ्यात घेणे अवघड असल्याचे सांगत राज्य निवडणूक आयोगाने या संदर्भातील प्रतिज्ञापत्र सर्वोच्च न्यायालयात सादर केले आहे. ओबीसी राजकीय आरक्षणाचा वाद उफाळल्यापासून महाविकास आघाडी सरकारच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. विरोधी पक्ष भाजपसह सर्वच पक्षांनी ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका …

Read More »

कामोठ्यात सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते पथदिव्यांचे उद्घाटन

हेमलता म्हात्रे यांच्या नगरसेवक निधीतून सुविधा पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका प्रभाग समिती ‘क’च्या माजी सभापती आणि विद्यमान नगरसेविका हेमलता म्हात्रे यांच्या माध्यमातून प्रभागात विकासाची अनेक कामे सुरू आहेत. त्या अंतर्गत त्यांच्या नगरसेवक निधीमधून पथदिवे उभारण्यात आले आहेत. या पथदिव्यांचे उद्घाटन सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते बुधवारी (दि. …

Read More »

महाराष्ट्रात फक्त सत्तेचे ‘भोगी’!

राज ठाकरे यांचे ठाकरे सरकारवर टीकास्त्र मुंबई : प्रतिनिधी उत्तर प्रदेश सरकारने भोंग्यांच्या आवाजासंदर्भात कारवाई सुरू केल्याबद्दल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ व त्यांच्या सरकारवर कौतुकाचा वर्षाव केलाय, मात्र त्याच वेळी त्यांनी महाराष्ट्रात सत्तेत असणार्‍या ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. उत्तर प्रदेश सरकारने …

Read More »

श्रीमती सावित्रीबाई फुले विद्यालयाला बेस्ट स्कूल पुरस्कार

नवी मुंबई ः प्रतिनिधी ठाणे दिवा येथील श्रीमती सावित्रीबाई फुले विद्यालय या शाळेने कोरोना काळात सामाजिक जाणिवेतून केलेल्या कामाची दखल घेत राज्यस्तरीय बेस्ट स्कूल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मेस्टा अधिवेशन नुकतेच यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुख्य सभागृहात झाले. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत, शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू, …

Read More »

युसुफ मेहरअली सेंटरच्या हीरक महोत्सवानिमित्त शनिवारी कार्यक्रम

पनवेल : प्रतिनिधी युसुफ मेहरअली सेंटरच्या हीरक महोत्सवानिमित शनिवार (दि. 30) रोजी पनवेल तारा येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष  डॉक्टर जी. जी. पारीख यांनी पत्रकार परिषेदत दिली. रायगड जिल्ह्यातील आदिवासी आणि वंचित घटकांच्या सर्वांगीण विकासासाठी काम करणार्‍या युसूफ मेहरअली सेंटरच्या हीरक महोत्सव वर्षानिमित्त संस्थेची वाटचाल …

Read More »

ग्रामीण जीवनवाहिनी पूर्वपदावर

मोहोपाडा : प्रतिनिधी गेल्या कित्येक महिन्यांपासून  बंद असलेली ग्रामीण भागातील जीवनवाहिनी म्हणून ओळखली जाणारी ‘लालपरी’ पुन्हा एकदा सुरू झाल्याने सर्वसामान्यांना सुखद दिलासा मिळाला आहे. एस टी कर्मचार्‍यांच्या आंदोलनाबाबत उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर कामावर परतणार्‍या एसटी कर्मचार्‍यांची संख्या वाढू लागली आहे. यातील बहुतेक कर्मचारी रुजू झाले आहेत. लालपरीतून खूप दिवसांनी प्रवास करायला …

Read More »