पनवेल : प्रतिनिधी पनवेल महापालिकेचे नगरसेवक तेजस कांडपिळे यांचे वडील जनार्दन कृष्णाजी कांडपिळे यांचे वयाच्या 67व्या वर्षी शनिवारी (दि. 25) रात्री 8 वाजता निधन झाले. त्यांच्यावर रविवारी (दि. 26) पोदी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, एक मुलगी असा परिवार आहे. फुल माळी समाज पोदी ट्रस्टचे सभासद …
Read More »कर्णधार निवडीबाबतचा अंतर्गत तपशिल सांगण्यास द्रविडचा नकार
सेंच्युरियन : वृत्तसंस्था विराट कोहलीच्या मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधील कर्णधारपदाबाबत निवड समितीशी झालेल्या अंतर्गत संभाषणाचा तपशील सांगण्यास भारताचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी शनिवारी (दि. 25) नकार दिला; पण कर्णधारपदाचा निर्णय हा निवड समितीच्या कक्षेत येतो, हे मात्र द्रविडने स्पष्ट केले. कोणत्याही कसोटी मालिकेच्या पूर्वसंध्येला होणार्या कर्णधार पत्रकार परिषदेला सामोरा जातो; …
Read More »प्रो कबड्डी : यूपी योद्धाची पाटणा पायरेट्सवर मात; तर पुणेरी पलटणची बाजी
बंगळुरू : वृत्तसंस्था प्रो कबड्डी लीगचा आठवा हंगामाच्या चौथ्या दिवशीचा पहिला सामना हा पाटणा पायरेट्स विरुद्ध यूपी योद्धा असा झाला. या सामन्याकडे सर्वांचेच लक्ष लागून होते. शेवटच्या क्षणापर्यंत अटीतटीच्या ठरलेल्या सामान्यात अखेर यूपी योद्धाने पाटणा पायरेट्सवर 36-35 असा एका गुणाने विजय मिळवला. या सामन्यात यूपीचा प्रदीप नरवाल 12 गुण घेत …
Read More »राज्याकडून निधी न मिळाल्यामुळे अलिबागच्या क्रीडासंकुलाचे काम रखडले -प्रशांत नाईक
अलिबाग : प्रतिनिधी अलिबाग नगर परिषदेतर्फे स्व. नमिता प्रशांत नाईक क्रीडासंकुल उभारण्यात येत आहे, परंतु महाराष्ट्र सरकारकडून निधी मिळत नसल्यामुळे या संकुलाचे काम रखडले आहे, अशी माहिती अलिबागचे नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांनी दिली. स्व. नमिता प्रशांत नाईक क्रीडासंकुलाची माहिती देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत नगराध्यक्ष प्रशांत नाईक बोलत होते. …
Read More »राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धा : महाराष्ट्रासाठी कोरोना, थंडीसह अडथळ्यांची शर्यत
जबलपूर : वृत्तसंस्था मध्य प्रदेशमधील जबलपूर येथील एमएलबी क्रीडांगणावर सुरू असलेल्या 54व्या पुरुष-महिला राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धेत महाराष्ट्राच्या दोन्ही संघांपुढे यंदा जेतेपदाच्या मार्गावर परतण्याचे कठीण आव्हान असेल, मात्र रेल्वे, भारतीय विमानतळ प्राधिकरण या संघांकडून मिळणार्या कडव्या झुंजीसह जबलपूरमधील वाढती थंडी आणि करोनाचाही खो-खोपटूंना मुकाबला करायचा आहे. गेल्या काही दिवसांपासून मध्य …
Read More »कष्टकर्यांच्या संवेदना जागृत करणे हे लेखकाचे काम -पद्मश्री मधु मंगेश कर्णिक
खोपोली : प्रतिनिधी समाजातील तळागाळातील कष्टकरी, शेतकरी, उपेक्षित समाजाच्या व्यथा, त्यांच्या संवेदना जागृत करणे, त्याचे चित्रण लेखक आणि पत्रकारांनी आपल्या लेखणीतून मांडणे काळाची गरज आहे. ‘पाणकळा‘कार र. वा. दिघे यांनी या समाजाच्या व्यथा आपल्या लेखणीतून सर्वांपुढे मांडल्या. त्यांचा वारसा त्यांचे कुटुंबीय जपण्याचा प्रयत्न करीत असल्याने आम्हा साहित्यिकांना त्यांचा अभिमान वाटत …
Read More »खोरा बंदरातील वाहनतळ वापरावीना
पर्यटकांनी गाड्या रस्त्यावर लावल्याने वाहतूक कोंडी मुरूड : प्रतिनिधी ऐतिहासिक जंजिरा किल्ला पहाण्यासाठी पर्यटकांना राजपुरी व खोरा बंदरातून बोटीने जावे लागते. मात्र खोरा बंदरातील वाहनतळामध्ये गाड्या उभ्या करू दिल्या जात नाहीत. त्यामुळे पर्यटकांना रस्त्याच्या दोन्ही बाजूस गाड्या उभ्या कराव्या लागत असल्याने तेथे वाहतूक कोंडी होत आहे. दोन वर्षांपूर्वी खोरा बंदराचा …
Read More »मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर मका भरलेला ट्रक पलटला
खोपोली : प्रतिनिधी मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर ढेकू गावच्या हद्दीत मका भरलेला ट्रक उलटल्याने काही काळ वाहतूक बाधीत झाली, मात्र अपघातग्रस्त ट्रक बाजूला केल्यानंतर मुंबईकडे जाणार्या दोन लेन वाहतुकीसाठी खुला करण्यात आल्याचे बोरघाट वाहतूक केंद्राचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश मरागजे यांनी सांगितले. मिळालेल्या माहितीनुसार मुंबईकडे जाणार्या लेन वर किमी 37/ 700 …
Read More »कर्जत चारफाटा येथे वाहतूक कोंडी
पर्यटकांची गर्दी वाढली कर्जत : बातमीदार नाताळनंतर सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी असंख्य पर्यटकांची पावले कर्जतकडे वळली आहेत. त्यांच्या वाहनांच्या गर्दीमुळे कर्जत चारफाटा येथे रविवार (दि. 26)सकाळपासून वाहतूक कोंडी झाली होती. कर्जत हा पर्यटन तालुका म्हणून विकसित झाला असून, या तालुक्यातील फार्महाऊसेस आणि रिसॉर्टमध्ये वीकेण्डला गर्दी …
Read More »रायगडातील पर्यटनस्थळे गजबजली
धार्मिक स्थळांवरही भाविकांची गर्दी पाली : प्रतिनिधी नाताळ व वीकेण्ड सुट्ट्याचा पर्यटनासाठी फायदा घेण्यासाठी पुणे-मुंबईसह महाराष्ट्रातील निरनिराळ्या ठिकाणच्या पर्यटकांनी जिल्ह्यातील पर्यटनस्थळे बहरली आहेत. शुक्रवारपासूनच पर्यटक रायगडाकडे येऊ लागले. त्यामुळे महामार्गावर वाहनांची गर्दी व वाहतूक कोंडी झाली होती. जिल्ह्यातील विविध समुद्रकिनारे व पर्यटनस्थळांवर गर्दी वाढली आहे. येथील समुद्रकिनारे, मंदिरे, ऐतिहासिक वास्तू, …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper