Breaking News

Ankit Shah

मुरूड समुद्रकिनारी तेलाचा तवंग

मुरूड : प्रतिनिधी येथील समुद्रकिनारी पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात तेल वाहून आले असून या तेल तवंगामुळे समुद्रकिनारा विद्रुप झाला आहे. मुरूड शहराला अडीच किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभला असून या संपूर्ण किनार्‍यावर तेलाचे  गोळे दिसत आहेत. ज्या ठिकाणी दगडी संरक्षक भिंत आहे, फक्त तिथे तेल दिसून येत आहे. खोल समुद्रातून वाहून …

Read More »

रोहा पोलीस ठाण्यात घडलेल्या घटनेतील दोषींवर कारवाई करा

अन्यथा तीव्र आंदोलन; दत्तू वाघ यांचा इशारा रोहे : प्रतिनिधी पत्नीच्या हत्येप्रकरणी अटकेत असलेल्या आरोपी रवी वाघमारे याने गुरुवारी पहाटे रोहा येथील पोलीस कोठडीत आत्महत्या केली. घटनेतील दोषींवर कारवाई करा, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य आदिम कातकरी जमाती संघटनेचे अध्यक्ष दत्तू वाघ यांनी पत्रकार परिषदेत दिला. रोहा तालुक्यातील …

Read More »

मुंबई-गोवा महामार्गावर वाहनांच्या रांगाच रांगा

माणगावात चार किमीपर्यंत वाहतूक कोंडी; पोलिसांची दमछाक माणगाव : प्रतिनिधी गुरुवारपासून सलग चार दिवस सुट्ट्या लागल्याने मुंबई-गोवा महामार्गावर वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या. माणगावात परिसरातील महामार्गावर शुक्रवारी (दि. 15) सकाळपासूनच वाहनांच्या सुमारे चार ते पाच किमीपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. ही वाहतूक सुरळीत करण्यासाठी वाहतूक पोलिसांची पुरती दमछाक झाली. बायपासचे …

Read More »

सुस्वागतम!

तेरा कोटी लोकसंख्येच्या चांद्यापासून बांद्यापर्यंत पसरलेल्या महाराष्ट्रासारख्या प्रगतशील राज्याचा मुख्यमंत्री दोन-दोन वर्षे मंत्रालयाकडे फिरकत देखील नाही ही बाब कुणालाही खटकण्याजोगी नाही का? तंत्रज्ञानामुळे बहुसंख्य गोष्टी घरबसल्या पार पाडता येतात हे खरे असले तरी त्यालाही काही मर्यादा आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे मुख्यमंत्र्यांचे कार्यमग्न असणे देखील जनतेला दिलासा देणारे असते. ही कार्यमग्नता …

Read More »

महसूल कर्मचार्‍यांचा संप नवव्या दिवशीही सुरूच

कामकाज ठप्प, नागरिकांची गैरसोय कर्जत : प्रतिनिधी दोन वर्षांपासून पाठपुरावा करूनही न्याय मिळत नसल्याने रायगड जिल्ह्यातील महसूल कर्मचारी 4 एप्रिलपासून बेमुदत संपावर गेले आहेत. संपाचा आजचा नववा दिवस आहे. यामुळे जिल्ह्यातील, तालुक्यातील महसूल विभागातील कामकाज ठप्प झाले आहे. आपल्या प्रलंबित मागण्यांची तड लावण्यासाठी महसूल कर्मचारी संघटनांनी 21 मार्च 2022पासून निदर्शने, …

Read More »

रोज ‘मरे’ त्याला कोण रडे…

खोपोली-कर्जत प्रवास कंटाळवाणा खोपोली : प्रतिनिधी मुंबई आणि पुणे या दोन मोठ्या शहरांच्या मध्यवर्ती असलेले शहर म्हणजे खोपोली. या शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या शहरातून थेट मुंबईला जाण्यासाठी रेल्वेची लोकल सेवा आहे. त्यामुळे मुंबईला जाणार्‍या प्रवाशांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र त्यामानाने लोकल ट्रेनची संख्या अपुरी आहे. एक लोकल …

Read More »

मुंबई-पुणे महामार्ग दुरुस्तीला प्रारंभ

पावसाळ्यात होणारे अपघात रोखण्यासाठी उपाययोजना खोपोली : प्रतिनिधी पावसाळ्यात धोकादायक बनणारा जुना मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर दुरुस्तीचे उपचार सुरू झाले असून, अपघात प्रवणक्षेत्रात मिलिंग यंत्राचा वापर करून रस्ता सुरक्षित करण्याचे काम आयआरबीने हाती घेतले आहे. मुंबई-पुणे महामार्गावर खालापूर ते दांडफाटा या चौदा किलोमीटर पट्टयात पावसाळ्यात सातत्याने अपघात घडत आहेत. या महामार्गावर …

Read More »

तीन आमदार, पालकमंत्री, खासदार तरीही रोहा-अलिबाग रस्ता बेकार; प्रवाशांचे हाल

रोहे : प्रतिनिधी रोहा-अलिबाग रस्त्याची अवस्था दयनीय झाली आहे. या मार्गावरील सानेगाव फाटा (निडी) ते डोंगरी, करंजविरा ते चिंचोटी या भागात मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून नागरिकांना जीव मुठीत घेवून प्रवास करावा लागत आहे. या महत्वाच्या व प्रवाशांच्या जिव्हाळ्याच्या विषयाकडे लोकप्रतिनिधी लक्ष घालणार का, असा सवाल समोर येत आहे. रायगड …

Read More »

ओएनजीसीकडून मच्छीमारांना  नुकसानभरपाई मिळण्यासाठी साकडे

आमदार रमेश पाटील यांनी घेतली केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांची भेट मुरूड : प्रतिनिधी ओएनजीसीच्या ससेमिक सर्व्हेच्या काळात मच्छीमारांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. त्याची मच्छीमार बांधवांना नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी कोळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष भाजप आमदार रमेश पाटील यांनी केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदिपसिंग पुरी यांच्याकडे केली. खोल समुद्रात तेल शोधण्यासाठी ओएनजीसी …

Read More »

समाजासाठी कार्य करणारे सर्वांसाठी सन्माननिय

महापौर कविता चौतमोल यांचे उत्तर भारतीयांच्या कार्यक्रमात गौरवोद्गार पनवेल ः रामप्रहर वृत्त सामाजिक कार्यकर्ते कोणत्याही पक्षाचे असले तरी त्यांचा सन्मान करणे गरजेचे आहे. समाजासाठी काम करणारे सर्वांसाठी समान असतात. ही मंडळी दरवर्षी सांस्कृतिक कार्यक्रम करतात, यातून समाजात एक चांगला संदेश जातो, असे गौरवोद्गार महापौर कविता चौतमोल यांनी काढले. पनवेलमधील उत्तर …

Read More »