सामाजिक संस्था, बचत गट, नागरिकांना सहभागासाठी आवाहन अलिबाग : प्रतिनिधी पर्यावरण संतुलन व जैवविविधतेत तलाव, सरोवर व जलशयांचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामुळे यांचे जतन करण्यासाठी सरोवर संवर्धन अभियान सुरू केले आहे. या अभियानांतर्गत रायगड जिल्ह्यातील 77 तलावांमधील गाळ काढणे, सुशोभीकरण करणे, बळकटीकरण किंवा पुनर्जिवित करणे अशी कामे हाती घेण्यात येणार …
Read More »…अन् विद्यार्थी भारावले! कर्जत विद्या विकास मंदिर विद्यालयात दोन वर्षांनी भरली शाळा
कर्जत : प्रतिनिधी कोरोनाच्या काळात ऑनलाईन शाळा होती. शासन आदेशानुसार आज पहिल्यांदाच बहुतांश विद्यार्थी शाळेत आले. पहिलाच दिवस असल्याने अनेक शाळांमध्ये सजावट करण्यात आली होती. कर्जत शहरातील महिला मंडळ संचलित विद्या विकास मंदिर विद्यालयात विद्यार्थ्यांच्या पहिल्याच दिवसाच्या शाळा प्रवेशोत्सवाची आगळी वेगळी तयारी केली होती. पालक हे विद्यार्थ्यांना घेऊन उत्स्फूर्तपणे आले …
Read More »माथेरान नागरी पतसंस्था निवडणुकीसाठी भाजप सज्ज; सर्व जागांवर उमेदवारी
कर्जत : बातमीदार माथेरान येथील माथेरान नागरी पतसंस्थेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी भाजपने जोरदार तयारी केली आहे. भाजपच्या वतीने माथेरान पतसंस्थेवर भाजपचे कमळ फुलविण्यासाठी जोरदार तयारी पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी केली आहे. दरम्यान, माथेरान शाखा पतसंस्थेची सार्वत्रिक निवडणूक भाजप ग्रामदैवत पिसारनाथ पॅनल म्हणून लढविणार आहे. भारतीय जनता पक्षाकडून सर्व जागांसाठी उमेदवार देण्यात आले आहेत. …
Read More »अंगणवाडी कर्मचार्यांचा जि.प.वर मोर्चा
विविध मागण्यांसाठी साकडे; घोषणांनी परिसर दणाणला अलिबाग : प्रतिनिधी अंगणवाडी कर्मचार्यांना कायम शासकीय कर्मचार्यांचा दर्जा द्यावा, त्यांचे मानधन वाढविण्यात यावे आदी विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघातर्फे रायगड जिल्हा परिषदेवर बुधवारी (दि. 15 ) मोर्चा काढण्यात आला. अंगणवाडी कर्मचार्यांचा मोर्चा अलिबाग मुख्य टपाल कार्यालयाजवळ आला असता पोलिसांनी मोर्चा तो …
Read More »प्राधान्य कशाला हवे?
जमेल त्या मार्गाने सत्ता मिळवणे सोपे असते. सतराशे-साठ उठाठेवी करून ती काही काळ टिकवतादेखील येते. परंतु रयतेच्या भल्यासाठी सत्ता राबवणे हे मात्र येरागबाळ्याचे काम नोव्हे, याचे प्रत्यंतर बुधवारच्या दिवसभरात महाराष्ट्राच्या जनतेला आलेच असेल. पाण्यावाचून तडफडणार्या जालन्यामध्ये भारतीय जनता पक्षातर्फे प्रचंड जलआक्रोश मोर्चा काढण्यात आला, त्याचवेळी सत्ताधारी शिवसेनेचे मंत्री आणि आमदार …
Read More »दरडग्रस्तांची पुनर्वसन संकुले झाली जीर्ण
पोलादपूर तालुक्यातील कोंढवी आणि कोतवाल येथे सिद्धिविनायक ट्रस्टच्या सहकार्याने उभारण्यात आलेल्या पुनर्वसन संकूलाचा ताबा दरडग्रस्तांना लॉटरीद्वारे देण्यात आला आहे. मात्र, तेथे दरडग्रस्तांना मूलभूत सुविधा उपलब्ध करण्यापूर्वीच या संकुलांचा जिर्णोध्दार करण्याची वेळ येऊन ठेपली. त्यामुळे पोलादपूर तालुका सिद्धिविनायक ट्रस्टच्या मदतीचा योग्य विनियोग न झाल्याने पुनर्वसनास वंचित राहिला आहे. 25 व 26 …
Read More »चोंढी येथे दिव्यांगांना साहित्याचे वाटप
अलिबाग : प्रतिनिधी अलिबाग तालुक्यातील चोंढी येथे आयोजित कार्यक्रमात दिव्यांगांना विविध साहित्यांचे वाटप करण्यात आले. महानगर गॅस कंपनीच्या सीएसआर फंडातून आई फाउंडेशनच्या सहकार्याने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महानगर गॅसचे मुख्य व्यवस्थापक सुशांत राऊत, रायगड जिल्हा अपंग संस्थेचे अध्यक्ष साईनाथ पवार, आई फाउंडेशनचे राजू साळुंखे, महानगर गॅसच्या …
Read More »गणवेश खरेदीसाठी पालक, विद्यार्थ्यांची बाजारात गर्दी
कर्जत : बातमीदार कोरोना संकटामुळे गेली दोन वर्षे विद्यार्थी ऑनलाइन शिक्षण घेत होते. 15 जूनपासून बहुतांश शाळा सुरू होणार असल्याने गणवेश खरेदीसाठी पालक आणि विद्यार्थी कर्जत व नेरळमधील दुकानांत गर्दी करीत आहेत. दोन वर्षांनंतर लहान मुले प्रत्यक्ष शाळेत जात असल्याने गणवेश खरेदीसाठी अनेक दुकानांमध्ये गर्दी दिसत होती. तालुक्यातील कर्जत आणि नेरळ …
Read More »पावसाळ्यात नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी; डॉ. किरण पाटील यांचे आवाहन
अलिबाग : रामप्रहर वृत्त जिल्ह्यात पावसाचे आगमन झाले असून, पावसाळ्यात नागरिकांना आरोग्याची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने प्रत्येकाने वैयक्तीक स्वच्छतेसह आपल्या परिसरातही स्वच्छता राहिल याची काळजी घ्यावी, पाणी उकळून प्यावे, साथीच्या आजाराची लक्षणे असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचार सुरू करावेत, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण …
Read More »माणगाव दाखणे गावात वटपौर्णिमेनिमित्त वृक्षवाटप
माणगाव : प्रतिनिधी माणगाव तालुक्यातील दाखणे ग्रुप ग्रामपंचायतीचे सरपंच विश्वास उभारे यांनी मंगळवारी (दि.14) सकाळी वटपौर्णिमेचे औचित्य साधून ग्रा.पं.च्या वतीने एक आगळावेगळा स्तुत्य उपक्रम हाती घेत खर्डी गावातील जवळपास 80 महिलांना वडाच्या वृक्षाचे वाटप केले. माणगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रभे यांच्या हस्ते व पंचायत समितीचे विस्तार अधिकारी महेंद्र गायकवाड, …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper