आपला भारत देश कृषी प्रधान देश म्हणून सर्व जगात ओळखला जातो ज्या शेतकर्यामुळे भारताची ओळख आहे. तोच कित्येक वर्षे अडचणींशी सामना करीत जीवन जगत आहे. लहरी हवामान, भेसळ बियाणे, मजुरांची वानवा आदी अडचणींमुळे शेतकरी अगदी मेटाकुटीस आला आहे. रायगड जिल्हा भाताचे कोठार म्हणून ओळखले जाते, मात्र आता सारे काही बदलले …
Read More »हिंसाचाराचा शाप
पश्चिम बंगालमधील पंचायत निवडणुकांतील हिंसाचारात 18 जणांचा मृत्यू झाल्याचे आकडेवारीतून समोर आले आहे. मृतांमध्ये सर्वच राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांचा समावेश असून भारतीय जनता पक्षाने पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याची रास्त मागणी केली आहे. पश्चिम बंगालमध्ये शनिवारी पंचायत निवडणुकांसाठीचे मतदान झाले. शुक्रवारी मध्यरात्रीपासूनच या राज्यात हिंसाचाराला सुरुवात झाली होती. रविवारी हिंसाचारातील …
Read More »भारतीय जनता पक्षामध्ये इन्कमिंग सुरूच
कामोठे ढेकू, कार्यकर्त्यांचा प्रवेश; आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून स्वागत पनवेल ः रामप्रहर वृत्त भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात विकासकामांचा धडाका सुरू असल्याने या विकासाला भारावून कामोठे व खालापूर तालुक्यातील ढेकू येथील कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. आमदार प्रशांत ठाकूर यांनी प्रवेशकर्त्या सर्व कार्यकर्त्यांचे भाजपची देऊन पक्षात स्वागत …
Read More »महाविकास आघाडीला धक्के
महाराष्ट्र विधान परिषदेच्या सभापती असलेल्या ठाकरे गटाच्या नेत्या निलम गोर्हे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेते प्रवेश केला आहे. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार व सहकारी राज्य सरकारमध्ये सहभागी झाल्याने शिंदे समर्थक नाराज होऊन ठाकरे गटात परततील अशी अटकळ बांधली जात असताना प्रत्यक्षात मात्र उलटेच घडत आहे. यानिमित्ताने ठाकरे गटासह …
Read More »पेणमध्ये भाजपच्या संपर्क अभियानाला वाढता प्रतिसाद
पेण ः रामप्रहर वृत्तसंस्था मोदी सरकारच्या काळातील यशस्वी योजनांची जनतेसमोर मांडणी मोदी सरकारला नऊ वर्षे पूर्ण झाल्याने भाजपतर्फे मोदी सरकारने जनतेसाठी राबविलेल्या विविध योजनांची माहिती सामान्य जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी मोदी ऽ 9 या कार्यक्रमांतर्गत महाजनसंपर्क अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाला पेणमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. पेण तालुक्यातील रावे, दादर, जोहे, …
Read More »रायगडात भटक्या श्वानांची दहशत कायम
वर्षभरात सहा हजार 427 अधिक लोकांवर हल्ले अलिबाग ः प्रतिनिधी रायगड जिल्ह्यात भटक्या श्वानांचा उपद्रव दिवसेंदिवस वाढत आहे. जिल्ह्यात भटक्या श्वानांनी वर्षभरात सहा हजार 427 अधिक लोकांवर हल्ले केले आहेत. जिल्ह्यात दररोज सरासरी 82 जणांना श्वानदंश होत आहे. ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरी भागात श्वानदंशाचे प्रमाण अधिक आहे. कुत्र्यांमुळे होणार्या अपघातांचे …
Read More »रस्त्याचे काँक्रिटीकरण कामाचा शुभारंभ
भाजप तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते भूमिपूजन पनवेल : रामप्रहर वृत्त भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या स्थानिक जिल्हा वार्षिक योजना निधीतून मोर्बे ते कोंडले, मोर्बे तलाव ते करंबेली तर्फे तळोजा रस्त्याचे काँक्रिटीकरण कामाचे भूमिपूजन भाजपचे पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते गुरुवारी (दि. 6) झाले. पनवेल विधानसभा मतदार …
Read More »झोपडपट्टीधारकांचे होणार पुनर्वसन
पनवेल महापालिका बांधणार अडीज हजार घरे पनवेल : प्रतिनिधी, वार्ताहर प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत पनवेल महापालिकेच्या वतीने दोन हजार 600 घरे बांधण्यात येणार आहे. यामध्ये पहिल्या टप्प्यात पटेल मोहल्ला, कच्छी मोहल्ला याठिकाणी इमारती बांधण्यात येणार आहे. यासाठी महापालिकेच्या वतीने झोपड्या रिकाम्या करण्यासाठी झोपडीधारकांना नोटीसा देण्यात आल्या, मात्र पटेल मोहल्ला, कच्छी मोहल्ला …
Read More »लोकांचे सहकार्य हवे
भारतात रस्त्यांवरील अपघातांचे प्रमाण इतके प्रचंड का आहे, या प्रश्नाचे अर्धेअधिक उत्तर देशातील अलीकडच्या तीन मोठ्या रस्तेअपघातांच्या तपशीलांत मिळून जाते. काहीही घडले की सरकारकडे बोट दाखवायचे हा विरोधीपक्षांच्या दैनंदिन कामकाजाचा भाग आहे, परंतु एकीकडे देशातील महामार्गांचे जाळे कैकपटींनी विस्तारत असताना अपघातांचे प्रमाण आटोक्यात येत नसेल तर या अपघातांच्या तपशीलांत जाऊन …
Read More »नेरळमध्ये एकाच रात्रीत तीन दुकाने फोडली
कर्जत : प्रतिनिधी कर्जत तालुक्यातील नेरळ शहरात चोरीचे सत्र सुरूच आहे. मंगळवारी मध्यरात्री नेरळ बाजार पेठेतील एक मोबाईल शॉप, किराणा दुकान व चप्पलचे दुकान फोडून चोरी झाल्याची घटना घडली आहे. याबाबत नेरळ पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. नेरळमध्ये या आधीही एकाच रात्री झालेल्या तीन घरफोड्या झाल्या होत्या. …
Read More »