पनवेल : वार्ताहर श्री साई नारायणबाबा पनवेल व भगवती साई संस्थानतर्फे करंजाडे येथील हातावर पोट असलेल्या माता-भगिनींना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करून मदतीचा हात दिला आहे. गेल्या 20 दिवसापासून श्री साई नारायणबाबा संस्था पनवेलच्या मार्फत वेगवेगळ्या गोरगरीब जनतेला जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात येत आहे. करंजाडे येथील काही माता-भगिनींना अशाच प्रकारे जीवनावश्यक …
Read More »खारघरच्या आणखी एका विलगीकरण कक्षाचे विद्युतीकरण
पनवेल : प्रतिनिधी, बातमीदार खारघर येथील श्री सत्य साई हेल्थ अॅण्ड एज्युकेशन ट्रस्ट, सेक्टर 38 या रुग्णालयाचे विलगीकरण कक्ष म्हणून निवड करण्यात आल्याने त्यासाठी उच्च दाब वीजपुरवठा सुरु करण्याचे काम एका आठवड्यात युद्धपातळीवर रविवारी (दि. 12) पूर्ण करण्यात आले. या इमारतीत 500 केडब्लूचे वीजभार सुरु करण्यात आला आहे. कोरोना व्हायरसच्या …
Read More »भाजप नगरसेवकांकडून नागरी समस्यांचे निराकरण
पनवेल : वार्ताहर पनवेल महानगरपालिकेचे माजी उपमहापौर तथा नगरसेवक विक्रांत बाळासाहेब पाटील यांच्यासह नगरसेविका रूचिता लोंढे यांनी कोरोना प्रादुर्भाव झाल्यानंतर प्रभागात सातत्याने संपर्कात राहून आवश्यक असणार्या गरजांची दखल घेवून त्याची माहिती वेळोवेळी प्रभागातील प्रत्येक नागरिकांपर्यंत सोशल मिडीया व व्हॉटसअॅपद्वारे पोहचवून अडीअडचणी सोडविण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे, त्याबद्दल त्यांचे प्रभागात कौतुक …
Read More »रिक्षाचालक आर्थिक संकटात; उदरनिर्वाहाची चिंता; कुटुंबांवरही उपासमारीची वेळ
उरण : रामप्रहर वृत्त कोरोनामुळे शासनाने पुकारलेल्या संचारबंदी आणि लॉकडाऊनमुळे शहरासह तालुक्यातील सुमारे दोन हजाराच्या आसपास रिक्षांची चाके थांबली आहेत. त्यातील निम्म्याहून अधिक रिक्षा कर्जावर घेतल्या आहेत. त्यामुळे त्या मालकांच्या संसाराचा गाडाही थांबला आहे. निम्मे रिक्षावर चालक आहेत. त्या दिवसाच्या भाड्याने दिल्या आहेत. त्यामुळे त्या रिक्षाचालकांवर तर उपासमारीची वेळ आली …
Read More »उरणमध्ये कोरोनाचा शिरकाव; दोन रुग्ण आढळल्याने खळबळ; पनवेल तालुक्यातही चार नवे कोरोनाग्रस्त
उरण : प्रतिनिधी, वार्ताहर लॉकडाऊन सुरू केल्यापासून 19 दिवसानंतर उरणमध्ये रविवारी (दि. 12) एकदम दोन कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. यात उरण शहरातील हॉटेल व्यावसायिकाचा मुलगा आणि जेएनपीटी येथील सीआयएसएफ जवानाच्या पत्नीचा समावेश आहे. दोन्ही रुग्णांना ट्रॅव्हल हिस्ट्री नसल्याने उरणमध्ये खळबळ उडाली आहे. लॉकडाऊनमध्ये उरण तालुक्यातील क्वारंटाईन सेंटर व होम क्वारंटाईनमध्ये …
Read More »दहावीची उर्वरित तर नववी, अकरावीची संपूर्ण परीक्षा रद्द
मुंबई : कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी सुरुवातीला 14 एप्रिलपर्यंत लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली होती. आता मात्र हा लॉकडाऊन 30 एप्रिलपर्यंत वाढवण्यात आला आहे. त्यामुळे राज्याच्या शिक्षण खात्याने मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील नववी आणि अकरावीच्या परीक्षाच रद्द करण्यात आल्या आहेत. याशिवाय दहावीचे भूगोल आणि कार्यशिक्षण हे पेपरही रद्द करण्यात आले …
Read More »मोहपाड्यातील रेशन दुकान भरारी पथकाकडून सील
खोपोली : प्रतिनिधी धान्यवाटपात अनियमितता केल्याने खालापूर तहसील कार्यालयाच्या भरारी पथकाने मोहोपाडा येथील दुकान क्र. 1ला सील ठोकले आहे. त्यामुळे रेशन दुकानदारांचे धाबे दणाणले आहेत. भरारी पथकाने खालापूर तालुक्यातील दुकानांना भेटी देण्यास सुरुवात केल्यावर मोहपाडा दुकान क्र. 1 येथील पाटील यांच्या दुकानाची तपासणी केली असता, अनियमितता व रेशन कार्डव्यतिरिक्त धान्य …
Read More »कोरोनाच्या लढ्यात आघाडीतील घटक पक्षांना आधी सहभागी करा!; चंद्रकांत पाटील यांचा जयंत पाटीलांना टोला
मुंबई : प्रतिनिधी ‘जयंतराव, कोरोनाविरुद्धच्या लढाईत सहभागी व्हायचे आवाहन आम्हाला करण्यापेक्षा तुमच्या स्वत:च्या पक्षाच्या नेत्यांना, कार्यकर्त्यांना त्याचप्रमाणे तुमच्या आघाडी सरकारमधील सहकारी पक्षांना करा. त्याची गरज सगळ्यात जास्त आहे,’ असा टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांना लगावला आहे. मुख्यमंत्र्यांना विधान परिषदेवर नियुक्त सदस्य म्हणून नेमण्याची शिफारस …
Read More »पनवेल महापालिका पुरवणार घरपोच धान्य, भाजीपाला, फळे
पनवेल : प्रतिनिधी पनवेल महानगरपालिकेच्या हद्दीतील गृहनिर्माण संस्थांमधील रहिवाशांना आता थेट घरपोच धान्य, भाजीपाला आणि फळे मिळणार आहे. रहिवाशांनी मागणी नोंद केल्यास त्यांना थेट शेतकरी विक्री योजनेमार्फत उपलब्धतेप्रमाणे भाजीपाला, फळे व धान्य घरपोच पुरविण्यात येणार आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी गृहनिर्माण संस्थांमधील सभासदांनी घराबाहेर न पडता सर्वांना रास्त दरात …
Read More »कर्जतमध्ये मिरची विक्री बंद; फेरीवाल्यांसह भाजीपाला बाजाराचे स्थलांतर
कर्जत : बातमीदार शहरातील महावीर पेठेमधील मिरची बाजार लॉकडाऊन काळात बंद राहणार आहे, तर बाजारपेठेतील फेरीवाले आणि फुटपाथवर भरविला जाणारा भाजीपाला बाजार उठविण्यात आला असून तो आता पोलीस मैदानात भरवला जाणार आहे. कर्जत शहरात खरेदीसाठी येणारे लोक सोशल डिस्टन्सिंग पाळत नसल्याचे दिसून आले आहे. याबाबत शहरातील जागरूक नागरिकांकडून नगर परिषद …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper