Ramprahar News Team

विधाता फाऊंडेशनच्या वतीने ‘एमजीएम’मध्ये रक्तदान शिबिर

पनवेल : वार्ताहर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 129व्या जयंतीनिमित्त विधाता फाऊंडेशन यांच्या वतीने कामोठे येथील महात्मा गांधी मिशन रुग्णालयात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या वेळी विधाता फाऊंडेशनचे अध्यक्ष जीवन गायकवाड  सचिव पत्रकार पंचशील शिरसाट, सहचिटणीस सुनील भोईर, उपाध्यक्ष जमिल खान, सुभाष गायकवाड, खजिनदार …

Read More »

लग्नसराईला कोरोनामुळे ब्रेक; पूर्वनियोजित समारंभाचे वेळापत्रक कोलमडले

उरण : रामप्रहर वृत्त एप्रिल आणि मे या महिन्यात सर्वच ठिकाणी लग्नसराईचा जल्लोष बघायला मिळतो. कोरोनामुळे देशात 3 मे पर्यंत लॉकडाऊन करण्यात आला आहे. यामुळे पूर्व नियोजित लग्न समारंभ आणि साखरपुडा यांचे नियोजन विस्कळीत झाले आहे. जास्त लोकांना एकत्रित जमा होण्यास मज्जाव असल्यामुळे व खरेदीसाठी बाजारपेठ खुली नसल्याने सध्या लग्नसराईला …

Read More »

‘रिलायन्सचे कार्य कौतुकास्पद’

नागोठणे ः प्रतिनिधी कोरोनाच्या महामारीने संपूर्ण देश ग्रासला असून लाखो लोकांचा रोजगारच गायब झाल्याने अनेकांची उपासमार होत आहे. अशा वेळी येथील रिलायन्स कंपनीने नागोठणे विभागातील बहुतांशी आदिवासीवाड्या तसेच गावांमध्ये जीवनावश्यक साहित्याचे वाटप करण्याचा उपक्रम राबविल्याने हे कार्य निश्चितच कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार पिगोंडे ग्रामपंचायतीचे सरपंच संतोष कोळी यांनी काढले. येथील रिलायन्स …

Read More »

रेवदंड्यात परप्रांतीय कामगाराचा दफनविधी; सामाजिक कार्यकर्त्याने जपली माणुसकी

रेवदंडा ः प्रतिनिधी सध्या जगभरात हाहाकार माजवलेल्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉकडाऊन जारी करण्यात आले आहे. अशातच रेवदंड्यात वास्तव्यास असलेला एक परप्रांतीय नेपाळी मृत पावला, मात्र लॉकडाऊनमुळे त्याच्या कुटुंबीयांना कळविणे व मृतदेह नेपाळमध्ये पाठवणे जिकिरीचे काम होते. या वेळी रेवदंड्यातील सामाजिक कार्यकर्ते सलीम तांडेल यांनी पुढाकार घेऊन या परप्रांतीय बांधवाचा दफनविधी …

Read More »

अलिबाग ः महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर  यांच्या 129व्या जयंतीनिमित्त मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील समिती सभागृहात जिल्हाधिकारी निधी चौधरी, उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) सर्जेराव म्हस्के-पाटील, तहसीलदार (सर्वसाधारण) सतीश कदम, सहाय्यक पुरवठा अधिकारी गोविंद वाकडे यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. या वेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील इतर अधिकारी-कर्मचारीही उपस्थित …

Read More »

म्हसळा तालुक्यातील 39 ग्रामपंचायतींतील 10 हजार 369 घरांचे सर्वेक्षण पूर्ण

म्हसळा ः प्रतिनिधी म्हसळा तालुक्यातील 39 ग्रामपंचायतींमधील 10,369 घरांतून विविध निकषाने सर्वेक्षण पूर्ण झाल्याची माहिती पं. स. गटविकास अधिकारी तथा नोडल अधिकारी वाय. एन. प्रभे यांनी दिली. तालुक्यातील आंबेत, रोहिणी, आडी, महाड खाडी, भेकरेचा कोंड, खारगाव (बु.) पाभरे, निगडी, कांदळवाडा, खरसई, मेंदडी, रेवली, वरवटणे, गोंडघर, खारगाव (खुर्द), कणघर, लेप, कोळे, …

Read More »

कोरोनाच्या संशयावरून दमदाटी

पेण ः पेणमधील आनंदनगर येथे कोरोना प्रादुर्भावाच्या संशयावरून जमावाकडून एका दाम्पत्याला घराबाहेर काढून दमदाटी करण्यात आल्याची घटना घडली. रविवारी सकाळी फिर्यादी रा. आनंदनगर रामवाडी, पेण यांचे पती हे 25 मार्चपासून रजेवर होते. ते फिर्यादी राहत असलेल्या रामवाडी या ठिकाणी राहण्यास आले असता त्यांच्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव होईल असा गैरसमज करून सोसायटीत …

Read More »

रोह्यात पोलिसांचा रूट मार्च

रोहे ः देशभर लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर रोह्यात उपविभागीय पोलीस अधिकारी किरणकुमार सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नामदेव बंडगर यांच्या टीमने सोमवारी सायंकाळी रूट मार्च काढला होता. संचारबंदीत पोलीस सतर्क असून सोमवारी सायंकाळी पोलीस निरीक्षक नामदेव बंडगर, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुभाष जाधव, उपनिरीक्षक शेगडे, अडगळे यांसह तीन वाहतूक पोलीस, 25 रोहा पोलीस, …

Read More »

गावठी दारूविक्री, हातभट्टीचे गुन्हे दाखल

म्हसळा ः प्रतिनिधी कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र तसेच राज्य शासनाने लॉकडाऊन जारी केले असतानाही म्हसळा तालुक्यातील चिखलप आदिवासीवाडी येथे हातभट्टी रसायन तयार करणे आणि दारूविक्री करण्याबाबत दोन गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. गु. र. नं. 13 व 14मध्ये फिर्यादी गणेश महादेव मुंडे 426 पो. कॉ. यांनी दिलेल्या फिर्यादीवरून महाराष्ट्र …

Read More »

मोगर्‍याचा सुगंध शेतातच; लॉकडाऊनमुळे फुले कोमेजली; उत्पादक चिंतेत

कर्जत ः बातमीदार एरवी केसांत माळला जाणारा गजरा असो की श्रद्धेने देवाला वाहिला जाणारा हार असो या सगळ्यांसाठी लागणारी फुले सध्या शेतातच सुकून जात आहेत. कोरोनाने जगभर घातलेल्या थैमानामुळे महाराष्ट्रातही 23 मार्चपासून लॉकडाऊन सुरू करण्यात आले. परिणामी बाजारच बंद असल्याने शेतात फुलणारी फुले शेतातच कोमेजत आहेत. यामुळे फूल उत्पादक शेतकरी …

Read More »