Ramprahar News Team

शिहूत सांडपाण्यामुळे भातशेती धोक्यात; शेतकर्‍यांचा आरोप

नागोठणे : प्रतिनिधी येथील रिलायन्स कंपनीतून धरमतर खाडीकडे सांडपाणी वाहून नेणार्‍या पाईपलाईनला शिहू ग्रामपंचायत हद्दीतील आटीवली, गांधे भागात गळती लागली असल्याने काहीअंशी हातात आलेली भातशेती नष्ट होण्याची भीती शेतकर्‍यांकडून व्यक्त केली जात आहे. याबाबत रिलायन्स कंपनीच्या एका जबाबदार अधिकार्‍यांशी संपर्क साधला असता, त्यांनी त्यांचा भ्रमणध्वनी न उचलल्याचे कंपनीकडून कोणत्याही प्रकारची …

Read More »

खोपोलीत आरोग्यसेवेचे तीन तेरा, रुग्णालयात सुविधा निर्माण होण्यासाठी स्वाक्षरी मोहीम

खोपोली : प्रतिनिधी  नगरपालिकेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात आवश्यक सोयी सुविधा व रुग्णालय अद्यावत होण्यासाठी आत्ता सामाजिक संस्थांनी पुढाकार घेण्याचे निश्चित केले आहे. नगरपालिका व संबंधित व्यवस्थेवर दबाव वाढविण्यासाठी शहरातील नागरिकांना बरोबर घेण्यात येणार असून, त्यासाठी स्वाक्षरी मोहीम ही सुरू होणार आहे. खोपोली नगरपालिका रुग्णालयात मागील काही दिवसांपासून विविध गैरसुविधा …

Read More »

साजगावच्या जत्रेत पेणची सुकी मच्छी

पेण : प्रतिनिधी खोपोली जवळील साजगाव येथे सुरु झालेल्या बोंबल्या विठोबाच्या यात्रेत पेण कोळीवाड्यातील कोळी बांधवांनी सुक्या मच्छीची दुकाने थाटली असून, या दुकानांतील पेणच्या सुक्या मच्छीला वाढती मागणी आहे. ‘धाकटीपंढरी’ म्हणून ओळख असलेल्या विठोबा मंदिर परिसरात कार्तिकी एकादशीपासून यात्रेला सुरुवात झाली असून, ती पंधरा दिवस चालणार आहे. या जत्रेत सुकीमच्छीचा …

Read More »

एटीएम फोडण्याचा प्रयत्न फसला

खालापूर : प्रतिनिधी सावरोली – खारपाडा मार्गावर धामणीनजीक स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम मशिन फोडण्याचा चोरट्यांचा प्रयत्न अयशस्वी झाला असून, चोरट्यांना रिकाम्या हाताने परतावे लागले आहे. खालापूर हद्दीत धामणी गावानजीक विश्वनिकेतन अभियांत्रिकी महाविद्यालयाजवळ स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम केंद्र आहे. या ठिकाणी सुरक्षा रक्षक नसल्याचे तसेच संध्याकाळी हा भाग निर्मनुष्य …

Read More »

कर्जत तालुक्यातील सहा शाळांमध्ये शैक्षणिक साहित्य वाटप

कर्जत : बातमीदार तालुक्यातील सहा प्राथमिक शाळांमध्ये शिकणार्‍या गरीब विद्यार्थ्यांना शिक्षकसेनेच्या वतीने शैक्षणिक साहित्याची मदत करण्यात आली. शिक्षक सेना या संघटनेचे प्रांताध्यक्ष ज. मो. अभ्यंकर आणि कोकण विभाग अध्यक्ष ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत कर्जत तालुक्यातील शेलू, बेडीसगाव, आधारवाडी, चिकनपाडा, माले आणि पाषाणे येथील प्राथमिक शाळांंमधील गरीब गरजू विद्यार्थ्यांना स्कूलबॅग, …

Read More »

‘शवछत्रपती परिवार’कडून भिवगडाची स्वच्छता

कर्जत : बातमीदार छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या आणि स्वराज्याचा भाग असलेल्या कर्जत तालुक्यातील किल्ले भिवगड येथे राजा शिवछत्रपती परिवाराच्या स्वयंसेवकांनी स्वच्छता मोहीम यशस्वी केली. त्याचवेळी शिवछत्रपती परिवाराच्या वतीने किल्ल्याच्या पायथ्यशी असलेल्या गौरकामत गावातील आदिवासी बांधवांना कपडे वाटप करण्यात आले. किल्ले भिवगडावर जाऊन स्वच्छता मोहीम राबविण्यासाठी आलेल्या राजा शिवछत्रपती परिवाराच्या …

Read More »

उमटे धरणातून अशुध्द पाणीपुरवठा, शुध्द पाणी पुरविण्याची भाजप नेते उदय काठे यांची मागणी

रेवदंडा : प्रतिनिधी अलिबाग तालुक्यातील उमटे धरणातील गढूळ पाणी पुरवठा होत असून, या चिखल मिश्रीत पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. नागरिकांना शुध्द पाणीपुरवठा व्हावा, यासाठी  योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी भाजपचे अलिबाग तालुका पं. स. सदस्य उदय काठे यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. भाजप अलिबाग तालुका अध्यक्ष हेमंत …

Read More »

72 वर्षांच्या ओढीची अखेर

ज्या ठिकाणी गुरू नानक यांची प्राणज्योत मालवली होती, त्या ठिकाणी पुढे ‘कर्तारपूर साहिब गुरुद्वारा’ उभारण्यात आला. परंतु फाळणीत तो भाग पाकिस्तानात गेल्याने शीख धर्मियांना तेथे जाऊन दर्शन घेणे सोपे राहिले नाही. अखेर 1999 मध्ये तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी आणि नवाझ शरीफ यांच्यातील भेटीदरम्यान कर्तारपूर मार्गिकेविषयी प्रथमच चर्चा झाली. दिल्ली-लाहोर बस …

Read More »

आध्यात्मिकतेद्वारे जीवन परिवर्तन

धर्म समाजातील सर्व वर्गांमध्ये आध्यात्मिक जागृती, नैतिकता आणि सांस्कृतिक मूल्ये प्रस्थापित करण्याचे साधन आहे, परंतु दुर्दैवाने आज धर्माला जोडण्याऐवजी तोडण्याचे साधन बनविण्यात आले आहे. परिणामी धर्म समाजाच्या विकासामध्ये बाधक ठरल्याचे चित्र दिसत आहे. आज आवश्यकता आहे ती एका अहिंसात्मक आध्यात्मिक क्रांतीची, जी मानवामध्ये निहित उच्च मानवी मूल्ये जागृत करू शकेल. …

Read More »

395 हेक्टर भातशेतीचे पंचनामे पूर्ण उरणचे तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांची माहिती

उरण : प्रतिनिधी भाताचे कोठार संबोधिले जाणार्‍या उरण तालुक्यातील जासई, चिर्ले, जांभूळपाडा, वेश्वी, दिघोडे, विंधणे, टाकीगाव, धाकटी जुई, बोरखार, चिरनेर, रानसई, कळंबुसरे, मोठी जुई, कोप्रोली विभागतील खोपटे, पिरकोन, वशेणी, पुनाडे, केळवणे, आवरे यासह चाणजे विभागातील करंजा, केगाव, नागाव आदी गावांतील महसुली गावातील 1194 शेतकर्‍यांच्या सुमारे 395.87 हेक्टर जमिनीच्या भातशेतीचे पंचनामे …

Read More »