Breaking News

Ramprahar Team

खालापूर टोल नाक्यावर वाहनांच्या रांगा

सलग सुट्यांमुळे द्रुतगती मार्गावर वाहनांची गर्दी खोपोली : प्रतिनिधी सेकंड सॅटरडेला लागून चार दिवस सुट्या असल्याने चाकरमानी व अन्य कुटुंबे मोठ्या संख्येने घराबाहेर पडले आहेत. त्याचाच परिणाम म्हणून शनिवारी (दि. 13) द्रुतगती मार्गावर मोठ्या संख्येने वाहने होती. खालापूर टोल नाक्यावर तर दोन्ही बाजूला किमान दोन-तीन किमी अंतराच्या लांबचलांब  रांगा लागल्या …

Read More »

देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात कर्जतचे मोठे योगदान -वसंत कोळंबे

कर्जत : बातमीदार देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात कर्जत तालुक्याचे योगदान मोठे आहे, कर्जत तालुक्याच्या लढाऊ बाण्याची नोंद ब्रिटिश सरकारला इंग्लंडमध्ये घ्यावी लागली होती. तरुणांनी हुतात्मा भाई कोतवाल तसेच हिराजी पाटील यांचा आदर्श समोर ठेवावा, असे आवाहन इतिहास संशोधक वसंत कोळंबे यांनी शुक्रवारी (दि. 12) नेरळ येथे केले. देशाच्या अमृत महोत्सवी वर्षनिमित्त नेरळ …

Read More »

अर्थसाक्षर स्पर्धा : 32

अर्थसाक्षर स्पर्धेचे तीन प्रश्न खाली दिले आहेत. वाचक स्पर्धकांनी निवडलेली बरोबर उत्तरे पुढील पाच दिवसांत म्हणजेच गुरुवारी रात्री 8 वाजेपर्यंत ‘राम प्रहर’च्या 7738106009 या मोबाईल क्रमांकावर कळवावी (व्हॉट्सअ‍ॅप, मेसेज अथवाmalharnetwork2022@gmail.com यावर मेल केले तरी चालेल). भारताला आपल्या गरजेच्या इतके टक्के इंधनाची आयात करावी लागते? अ. 100 टक्के    आ. 85 टक्के      …

Read More »

डाऊ सिद्धांत : तांत्रिक विश्लेषणाच्या अभ्यासाचा पाया

मागील लेखात आपण बाजारातील विविध अवस्था पहिल्या. आजच्या लेखात आपण बाजारातील महत्वाच्या सिद्धांताबद्दल जाणून घेऊयात. त्यातडाऊ सिद्धांत महत्वाचा मानला जातो. त्याविषयी.. चार्ल्स डाऊ यांनी बाजार आवर्तन समजून घेण्यासाठी आणि विश्लेषण करण्यासाठी तत्त्वांची एक मालिका विकसित केली, ज्याला डाऊ सिद्धांत म्हणून ओळखलं जातं. हा सिद्धांत तांत्रिक विश्लेषणाच्या अभ्यासाचा पाया आहे. डाऊ …

Read More »

अचंबित करणार्या प्रवासानंतर भारत ‘टेक ऑफ’च्या तयारीत!

अनेक विरोधाभास आणि प्रचंड वैविध्यातहीभारताच्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात अभिमान बाळगावा,अशी दमदार वाटचाल भारताने केली आहे. सध्याच्या परिस्थितीचे देश म्हणून आकलन केले तर ही वाटचाल अचंबित करणारी आहे. आपल्या देशाच्यास्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत असताना आपल्या मनात देशाच्या वाटचालीविषयीच्या काय भावना आहेत, यालाअतिशय महत्व आहे. आपण जेव्हा देशाविषयी बोलतो, तेव्हादेशात 75 वर्षे …

Read More »

उरण येथे नारळीपौर्णिमा सण मोठ्या उत्साहात

उरण ः वार्ताहर उरण तालुक्यातील रयत शिक्षण संस्थेच्या करंजा येथील द्रोणागिरी हायस्कूलमध्ये रविवारी (दि. 10) पारंपरिक पद्धतीने नारळीपौर्णिमा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक एम. जी. म्हात्रे, सर्व सेवक वर्ग तसेच विद्यालयाचे चेअरमन सिताराम नाखवा व सदस्य उपस्थित होते. सकाळी विद्यालयाच्या प्रांगणात शिक्षक व विद्यार्थ्यांनी तयार …

Read More »

तळोजात आग लागून दुकान जळून खाक

कळंबोली ः रामप्रहर वृत्त पनवेल तालुक्यातील तळोजा मजकूर गावातील एका दुकानाला शुक्रवारी (दि. 12) रात्री दीड वाजता भीषण आग लागली. आगीत सामानसहित संपूर्ण दुकान जळून खाक झाले. यामध्ये कोणतीही जीवितहानी सुदैवाने झाली नाही, मात्र लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. आग विझवण्यासाठी तळोजा व खारघर अग्निशामक दलाला पाचारण करावे लागले. आग …

Read More »

पनवेलमध्ये नारळीपौर्णिमेनिमित्त ढोल-ताशांच्या गजरात मिरवणूक

पनवेल ः रामप्रहर वृत्त उसळेल्या सागराला शांत करण्यासाठी सोन्याने मढवलेला नारळ अर्पण करून कोळी बांधवांनी नारळीपौर्णिमेचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला. यानिमित्त पनवेल कोळीवाडा आणि तक्का कोळीवाड्यात ढोल-ताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली होती. यामध्ये कोळी बांधव पारंपरिक वेशभूषा करून मिरवणुकीत सहभागी झाले होते. पनवेल कोळीवाडा येथे माजी सभागृह नेते परेश …

Read More »

चित्रकला स्पर्धेत रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलचे सुयश

पनवेल ः रामप्रहर वृत्त स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवांतर्गत घेण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धेत नवी मुंबईतील दोन हजारपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलच्या पाचवी इयत्तेतील उद्दोपन बिश्वास या विद्यार्थ्याने सहभाग घेऊन प्रथम क्रमांक पटकाविला. ही स्पर्धा नवी मुंबईतील पोलीस आयुक्तालयाच्या वाहतूक विभागामार्फत आयोजित करण्यात आली होती. या …

Read More »

आमदार प्रविण दरेकर यांची सदिच्छा भेट

शिरढोण येथे स्वराज्यभूमी कोकणयात्रा पनवेल ः रामप्रहर वृत्त कोकण प्रदेश संघटना आणि ग्लोबल कोकणच्या वतीने स्वराज्यभूमी कोकणयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या यात्रेंतर्गत 12 ते 15 ऑगस्ट दरम्यान सर्व महानायकांच्या गावांमध्ये प्रत्यक्ष जाऊन कृतज्ञता व्यक्त करणे आणि जनजागृती करण्यात येत आहे. या यात्रेच्या पार्श्वभूमीवर आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके यांच्या …

Read More »