Breaking News

Yearly Archives: 2019

कामोठे : रामशेठ ठाकूर इंग्लिश मीडियम स्कूल कामोठे येथील ध्वजारोहण आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

Read More »

पनवेल : भाजप मध्यवर्ती कार्यालयात तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

Read More »

गव्हाण-कोपर : ज.भ.शि. प्रसारक संस्थेच्या एम.एन.एम.विद्यालयात स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा केला. या वेळी संस्थेचे चेअरमन माजी खासदार रामशेठ ठाकूर, अध्यक्ष अरुणशेठ भगत, महेंद्र घरत, वसंतशेठ पाटील, भाऊशेठ पाटील, हेमंत ठाकूर, विश्वनाथ कोळी, रत्नप्रभा घरत, रघुनाथ देशमुख, रघुनाथ घरत, कमलाकर देशमुख, चरण म्हात्रे, योगिता भगत, हेमलता भगत, वामन म्हात्रे, विजय …

Read More »

खंबीर आणि सजग सरकार

भारताच्या भविष्यातील परराष्ट्र धोरणाची दिशा यातून स्पष्ट व्हावी. देशासमोरील मोठ्या आव्हानांचा उल्लेख करताना त्यांनी पाणीटंचाईकडे सर्वाधिक लक्ष वेधले. विविध मार्गांनी पाणीटंचाईचा प्रश्न सोडवण्याची गरज असल्याचे सांगून आपले सरकार या आव्हानाचा सामना प्रामाणिकपणे करते आहे याची खात्री त्यांनी देशवासियांना दिली. जम्मू आणि काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 मागे घेण्याचा ऐतिहासिक …

Read More »

दरडींची टांगती तलवार

रायगड जिल्ह्यात यंदा अतिपावसामुळे प्रचंड नुकसान झाले. पूर आला. रस्ते खचले. घरांचे नुकसान झाले. दरडी कोसळल्या.   यापूर्वी दक्षिण रायगडात दरडी कोसळत होत्या. यंदा उत्तर रायगडातदेखील दरडी कोसळल्या आहेत. दरवर्षी दरडग्रस्त गावांची संख्या वाढतेय ही चिंतेची बाब आहे. जुलै 2005च्या अतिवृष्टीनंतर झालेल्या पाहणीत रायगड जिल्ह्यातील 84 गावांचा दरडग्रस्त गावांमध्ये समावेश करण्यात …

Read More »

शिक्षणाशिवाय पर्याय नाही : डॉ. सुहास पेडणेकर

पनवेल : प्रतिनिधी जगातील सर्वांत मोठे दान म्हणजे शिक्षणदान आहे. शिक्षणाशिवाय पर्याय नाही. अशा या शिक्षणाचा उपयोग स्वत:पर्यंत मर्यादित न ठेवता तो समाजालाही व्हायला पाहिजे, असे प्रतिपादन मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांनी केले. ते मंगळवारी (दि. 13) जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या रौप्य महोत्सव समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून …

Read More »

पूरग्रस्तांना सर्वतोपरी सहकार्य करणार : पालकमंत्री

पेण : प्रतिनिधी पेण तालुक्यातील कणे गावाला पुराचा फटका बसला असून, घरात पाणी शिरून अनेकांचे नुकसान झाले. रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी बुधवारी (दि. 14) कणे गावातील पूरग्रस्तांशी संवाद साधला. मुख्यमंत्र्यांसह भाजप सरकार पूर्णपणे आपल्या पाठीशी राहील, अशी हमी देत ग्रामस्थांना सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन ना. चव्हाण यांनी या वेळी …

Read More »

मुख्यमंत्र्यांना रायगडातून 14 हजार राख्या

पनवेल : रामप्रहर वृत्त महाराष्ट्र सरकारचे महिलावर्गाबरोबर जिव्हाळ्याचे नाते असून, ते अधिक दृढ व्हावे यासाठी भारतीय जनता पक्षाच्या महिला मोर्चातर्फे रक्षाबंधनानिमित्त शक्ती सन्मान महोत्सव राबविण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून रायगड जिल्ह्यातून जमा झालेल्या जवळपास 14 हजार राख्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मुंबईला रवाना करण्यात येणार असल्याची माहिती महिला …

Read More »

पनवेलमध्ये रविवारी विधानसभा बूथ कार्यकर्ता संमेलन

पनवेल : रामप्रहर वृत्त पुन्हा आणूया आपले सरकार! या शीर्षकाखाली भारतीय जनता पक्ष पनवेल विधानसभा बूथ कार्यकर्ता संमेलन रविवारी (दि. 18) सकाळी 10 वाजता खांदा कॉलनी येथील सीकेटी महाविद्यालयाच्या भव्य मैदानावर आयोजित करण्यात आले आहे. संमेलनास प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे शिक्षणमंत्री आशिष शेलार, राज्यमंत्री व पालकमंत्री रवींद्र चव्हाण, माजी खासदार …

Read More »

काश्मीरप्रश्नी राजकारण नको

काश्मिरी जनतेला भेटू द्या, असे ट्वीट करून राहुल गांधी या प्रश्नी राजकारण करण्याच्या प्रयत्नात आहेत. आपल्याला विमान नको, निव्वळ जनतेला, नेत्यांना आणि सुरक्षा दलांना खुलेपणाने भेटू द्या असे त्यांनी म्हटले आहे. वास्तवत: इतक्या गंभीर निर्णयानंतर देशातील विरोधी पक्षानेही दीर्घकालीन राष्ट्रहिताचा विचार करून खंबीरपणे सरकारच्या पाठिशी अभे राहण्याची गरज आहे. बुडते …

Read More »