Breaking News

Yearly Archives: 2019

जसखारची प्रणाली मढवी जपानमध्ये शास्त्रज्ञ

उरण ः प्रतिनिधी उरणमधील अनेक व्यक्ती विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करीत आहेत. अनेकांनी उंच गरुडभरारी घेतली आहे. त्यापैकीच एक असलेल्या जसखार गावातील प्रणाली अशोक मढवी हिने आपल्या मेहनतीच्या व अभ्यासाच्या जोरावर संशोधनात चांगले कार्य केल्याने तिची निवड जपान या देशातील 5-जी कंपनीमध्ये शास्त्रज्ञ म्हणून झाली आहे. प्रणाली मढवीचे शालेय शिक्षण …

Read More »

‘नाते तुमचे आमचे’चे अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांच्या हस्ते उद्घाटन

पनवेल ः रामप्रहर वृत्त सकाळ वृत्तपत्र समूह आणि श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या माध्यमातून ‘सकाळ प्रीमियर नाते तुमचे आमचे’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून महिलांसाठी खेळ पैठणीचा, दिलखुलास गप्पागोष्टी आणि अनेक कलाकारांच्या गायनाच्या कार्यक्रमाचे आयोजन सोमवारी (दि. 29) करण्यात आले होते. याचे उद्घाटन सुप्रसिद्ध कलाकार …

Read More »

कळंबोलीकरांचे भवितव्य एक फेजवर

विजेच्या कमी-जास्त दाबाने विद्युत उपकरणे जळाली; नागरिकांचे नुकसान कळंबोली ः रामप्रहर वृत्त महावितरणच्या कळंबोली विभागाला विजेचे साहित्य पुरविण्यात येत नसल्याने कळंबोलीच्या काही भागात एक फेजवरच विद्युत पुरवठा करण्यात आला आहे. तीन फेजचे काम एकच फेज करत असल्याने सतत विजेचा लपंडाव आणि विजेच्या कमी-जास्त दाबाने विजेची उपकरणे जळाली आहेत. त्यामुळे नागरिकांचे …

Read More »

नवी मुंबईत होणार मोठे पक्षांतर?

राष्ट्रवादीच्या 52 नगरसेवकांचा भाजपमध्ये जाण्याचा निर्णय नवी मुंबई : प्रतिनिधी महत्त्वाच्या नेत्यांचे होणारे पक्षांतर डोकेदुखी ठरले असताना राष्ट्रवादी काँग्रेसला आणखी एक मोठा धक्का बसणार आहे. नवी मुंबईतील राष्ट्रवादीच्या 52 नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवारी (दि. 29) झालेल्या बैठकीत एकमताने हा निर्णय झाला असून, राष्ट्रवादीचे नेते गणेश नाईक …

Read More »

महाडमध्ये मगरींचा मुक्त संचार?

महाड : प्रतिनिधी मुसळधार पावसामुळे पुराच्या पाण्यासोबत मगरीही महाड शहरात आल्याचे व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. शहरातील गांधारी पूल आणि दस्तुरी नाका परिसरात या मगरी आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. महाडला मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. त्यामुळे शहराजवळील सावित्री, गांधारी, काळ या नद्या दुथडी भरून वाहिल्या. या पुराच्या पाण्यातून सर्प, कीटक …

Read More »

पंतप्रधान मोदींची जंगल सफारी

बेअर ग्रिल्ससोबत ‘डिस्कव्हरी’मध्ये झळकणार नवी दिल्ली : वृत्तसंस्था सतत व्यग्र असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वेगळे रूप लवकरच पाहायला मिळणार आहे. डिस्कव्हरी वाहिनीवरील ‘मॅन व्हर्सेस वाइल्ड’ या कार्यक्रमात ते झळकणार आहेत. कार्यक्रमाचा सूत्रसंचालक असलेला साहसवीर बेअर ग्रिल्सने यासंदर्भात ट्विट करून माहिती दिली. बेअर ग्रिल्सने ट्विटवरून एक टीझर पोस्ट केला आहे. …

Read More »

भाजप नेते महेश बालदी यांच्याकडून डोलघर पूरग्रस्तांना आर्थिक मदत

पनवेल : रामप्रहर वृत्त अतिवृष्टीमुळे घरात पाणी येऊन नुकसान झालेल्या डोलघर येथील 58 कुटुंबांना भाजप रायगड जिल्हा सरचिटणीस तथा जेएनपीटीचे विश्वस्त महेश बालदी यांनी आर्थिक मदत केली आहे. या पूरग्रस्तांना घरटी तीन हजार रुपये घरोघरी जाऊन देण्यात आले. गेल्या काही दिवसांपासून पावसाने जोर धरला असून, शुक्रवार व शनिवारी तर वरुणराजाने …

Read More »

नवीन पनवेलमधील पाण्याचा प्रश्न न सुटल्यास ठिय्या आंदोलनाचा भाजपचा इशारा

पनवेल : प्रतिनिधी नवीन पनवेलमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून अनियमित पाणीपुरवठा सुरू आहे. अधिकार्‍यांच्या ढिसाळ कारभारामुळे नागरिकांचे हाल होत असल्याने भाजपच्या नगरसेवक आणि लोकप्रतिनिधींनी सोमवारी (दि. 29) आक्रमक होत महाराष्ट्र जीवन प्राधीकरणच्या (एमजेपी) अधिकार्‍यांना धारेवर धरले. नवीन पनवेलमधील पाण्याचा प्रश्न सोमवारपर्यंत न सोडविल्यास एमजेपीच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करू, असा इशारा पनवेल …

Read More »

पाण्याची शेती कशी कराल?

जलसंवर्धनासाठी पूरक असलेली आपली पारंपरिक शेती काळाच्या ओघात नष्ट होत असल्यामुळे आता आपल्या सर्वांवर प्रत्यक्ष पाण्याचीच शेती करण्याची वेळ आली आहे. ’पेरलत तरच उगवेल’ हा पारंपरिक शेतीचा मंत्रच या पाण्याच्या शेतीलादेखील लागू होतो. पाण्याची शेती, जी करण्याशिवाय आता आपल्याला पर्याय नाही, ती करणे सर्वसामान्यांसाठी सोपे कसे होईल, हे संगण्यासाठीच पागोळी …

Read More »

गुणांचा फुगवटा नकोच

विद्यार्थ्यांना शाळांकडून गुणांची खिरापत मिळण्याचा एक मार्ग म्हणून नव्हे तर भाषा विषयांत लेखीप्रमाणेच तोंडी प्राविण्यही जोखले जाणे योग्यच ठरते. यासंदर्भात झालेल्या इतक्या गदारोळानंतर तरी आता मूळ हेतूकडे दुर्लक्ष न करता शाळांकडून योग्य तर्‍हेने गुणदान होईल अशी अपेक्षा आहे. कारण गुणांचा अवास्तव फुगवटा अंतिमत: विद्यार्थ्यांवर अनावश्यक ताण वाढवणाराच ठरतो. राज्य शिक्षण …

Read More »