Breaking News

Yearly Archives: 2019

मुलगा नालायक; पण नातू हुशार

बांगलादेशच्या विजयामुळे पाकला टोमणे मुंबई : प्रतिनिधी ‘जाएन्ट किलर’ म्हणून ओळखल्या जाणार्‍या बांगलादेशनं आयसीसी वर्ल्डकपमध्ये धडकी मारत टुर्नामेंटला आणखीनच रोमांचकारी बनवलंय. सोमवारी झालेल्या वेस्ट इंडिज विरुद्ध बांगलादेश मॅचदरम्यान वेस्ट इंडिजला सात विकेटनं पराभव स्वीकारावा लागला. बांगलादेशच्या या दमदार विजयाची प्रशंसा क्रिकेटवेड्या भारतात न झाली तरच नवल… सोशल मीडियावर बांग्लादेशच्या या …

Read More »

खारघरमध्ये कमी दाबाने पाणी

खारघर : प्रतिनिधी सिडकोच्या मालकीच्या हेटवणे धरणातून पाणीपुरवठा करणार्‍या जलवाहिनीला बिघाड झाल्याने खारघर शहरातील पाणीपुरवठा रविवारपासून खंडित झाला आहे. तीन दिवस उलटूनही पाणीपुरवठा कमी दाबाने होत असल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. खारघरसह उलवे, द्रोणागिरी नोडमध्ये हेटवणे धरणातून पाणीपुरवठा केला जातो. एकीकडे मुलांच्या शाळा सुरू झाल्याने शाळेच्या पहिल्या दिवसाची लगबग …

Read More »

गव्हाणच्या छत्रपती शिवाजी विद्यालयात प्रवेशोत्सव साजरा

गव्हाण : रामप्रहर वृत्त येथील रयत शिक्षण संस्थेच्या श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व ज. आ. भगत ज्यु. कॉलेजमध्ये शैक्षणिक वर्ष सन 2019-20 मध्ये नव्याने प्रविष्ठ झालेल्या विद्यार्थ्यांचा ‘प्रवेशोत्सव’ सोहळा शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी सोमवारी (दि. 17) विद्यार्थी, पालक व शिक्षक यांच्या उपस्थितीत उत्साहात झाला. विद्यालयाच्या स्थानिक शाळा समितीचे अध्यक्ष व …

Read More »

40 हजाराच्या दुचाकीची चोरी

पनवेल : नवीन पनवेल येथील निल हॉस्पीटलच्या पाठीमागील गल्लीतील रस्त्यावर लावलेल्या 40 हजार रुपये किमतीच्या दुचाकीची अज्ञाताने चोरी केली आहे. खांदेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रथमेश अनिल गोवळकर (21 वर्षे) हा विचुंबे येथे राहत असून पनवेल येथील पुरी कंपनीमध्ये डिलीव्हरी बॉय म्हणून काम करतो. टीव्हीएस अ‍ॅन्टॉक कंपनीची …

Read More »

रस्ता सुरक्षा जनजागृतीसाठी ‘मिशन सलामती’

पनवेल : बातमीदार रस्ता सुरक्षेबाबत युवा संस्था व एग्झोनोबल कंपनीच्या वतीने राबविण्यात येणारा ’मिशन सलामती’ हा विशेष कार्यक्रम या वर्षातदेखील राबविण्याचा निर्धार युवा संस्था आणि एग्झोनोबल कंपनीच्या प्रतिनिधींनी केला आहे. गुरुवारी खारघर येथील युवा सेंटरमध्ये पार पडलेल्या विशेष कार्यक्रमात याबाबतची माहिती देण्यात आली. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून पनवेल वाहतूक …

Read More »

बॉम्बसदृश घटनेचा आढावा ; पोलिसांची नाकाबंदीसह कोबिंग ऑपरेशनची तयारी

पनवेल : वार्ताहर सोमवारी कळंबोली येथे सुधागड स्कूलसमोर हातगाडीवर बॉम्बसदृश वस्तू आढळल्याने एकच खळबळ उडाली. रात्री उशिरा खिडुकपाडा जवळील मोकळ्या जागेत सीआरपीएफच्या सहकार्याने ही वस्तू निकामी करण्यात आली. तिचे अवशेष रासायनिक विश्लेषणासाठी फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवण्यात आले आहेत. दरम्यान, एटीएसचे प्रमुख देवेन भारती यांनी आज कळंबोली येथे बॉम्बसदृश घटनेचा आढावा घेतला. …

Read More »

माथेरानमध्ये वृक्ष लागवडीसाठी तरुणांचा पुढाकार

कर्जत : बातमीदार : नेरळ-माथेरान रेल्वे मार्गाने जाताना अमान लॉज रेल्वे स्थानकापुढे सखाराम तुकाराम पॉईंट लागतो. त्या ठिकाणी 2005 च्या अतिवृष्टीत तेथील माती आणि झाडे वाहून गेली होती. त्यामुळे सखाराम तुकाराम पॉईंट परिसरात एकही मोठे झाड शिल्लक राहिले नसल्याने रस्त्याने जा ये करणार्‍याना उन्हाचा मोठा त्रास सहन करावा लागतो. ही …

Read More »

रोह्यातील खड्डे तत्काळ भरावेत; अन्यथा जनआंदोलन; शिवसेनेचा इशारा

रोहे ः प्रतिनिधी  : विकासकामाच्या नावाखाली नगर परिषदेने शहरात खोदलेले खड्डेे तातडीने भरावेत, यासाठी रोहा शिवसेना आक्रमक झाली आहे. त्यानुसार मंगळवारी (दि. 18) सकाळी नगर परिषदेचे मुख्याधिकारी बाळासाहेब चव्हाण यांना शिवसेनेच्या शिष्टमंडळाने खड्डेे भरण्यासाठी निवेदन दिले आहे. शिवसेना शहरप्रमुख दीपक तेंडुलकर, नगरसेविका समीक्षा बामणे, शिवसेना अल्पसंख्याक प्रमुख उस्मान रोहेकर, युवा …

Read More »

‘नाणार’ गेल्यास कोकणाचे मोठे नुकसान

नाणार येथील प्रकल्प रायगड जिल्ह्यात आणण्यात येणार असल्याची चर्चा सुरू झाली असतानाच सदर प्रकल्पाला दोन वर्षे झाली तरी महाराष्ट्र शासन जागा उपलब्ध करून देऊ शकले नाही म्हणून हा प्रकल्प आता गुजरातमध्ये नेण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. हा प्रकल्प आता गुजरात राज्यात जाण्याची शक्यता वाढल्याने महाराष्ट्राचे फार मोठे नुकसान होईल. ज्यामुळे  …

Read More »

प्लास्टिक बंदीचे यश सरकारचे

पाण्याच्या प्लास्टिकच्या बाटल्यांच्या रिसायकलिंगची जबाबदारी उत्पादकांवरच टाकण्यात आली होती. त्यासाठी वापरलेल्या बाटल्या जमा करण्याची संकलन केंद्रे सुरू करण्यास सांगण्यात आले होते. मात्र यास उत्पादकांकडून म्हणावा तसा प्रतिसाद मिळाल्याचे दिसत नाही. सरकारी प्रयत्नांतून प्लास्टिक बंदी 50 टक्के यशस्वी झाली आहे. याचे सकारात्मक परिणाम या पावसाळ्यात दिसून येतील. राज्यातील भारतीय जनता पक्षाच्या …

Read More »