Breaking News

Yearly Archives: 2020

लॉकडाऊन वाढवण्यासंबंधी अद्याप निर्णय नाही -राजेश टोपे

मुंबई : प्रतिनिधी राज्यात 18 मे पर्यंत लॉकडाऊन वाढणार असल्याच्या बातम्या काही माध्यमांमधून येत आहे. मात्र, अद्याप तसा कोणताही निर्णय झाला नसल्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केले. हॉटस्पॉट असलेल्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची शिथिलता येणार नसल्याचंही त्यांनी सांगितले. त्यामुळे राज्यातील दुकाने उघडण्याची तुर्तास शक्यता नाही. मात्र, ग्रीन झोन असलेल्या …

Read More »

आमदार रविशेठ पाटील यांच्याकडून गरिबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

अतोणे ग्रामपंचायत हद्दीतील 70 कुटुंबांनी घेतला लाभ पाली : रामप्रहर वृत्त सुधागड तालुक्यातील अतोणे ग्रामपंचायत हद्दीतील दुर्गम भागात असलेल्या खेड्या पाड्यातील गोरगरिबांना आमदार रविशेठ पाटील यांच्या उपस्थित जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. सोशल डिस्टन्सिंगने धान्याचे वाटप करण्यात आले. देशावर कोरोना व्हायरसचे मोठे संकट आले असून संपूर्ण देशात 3 मे पर्यंत …

Read More »

अक्षय तृतीया : शुभ मुहूर्त

हिंदू संस्कृतीत मुहूर्ताला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. कोणतेही शुभ कार्य करायचे म्हणजे त्यासाठी चांगला मुहूर्त असावा लागतो. चांगल्या मुहूर्तावर सुरू केलेल्या कार्यात हमखास यश मिळणारच असा विश्वास असतो. वैशाख महिन्यातील शुध्द तृतीयेला येणार्‍या अक्षय तृतीया हा साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभ मुहूर्त म्हणून समजल्या जाते. संपूर्ण दिवसभर हा दिवस चांगल्या समजल्या …

Read More »

पुरोहितांना केले धान्याचे वाटप

पनवेल : वार्ताहर घरोघरी धार्मिक अनुष्णनांच्या माध्यमातून भक्तीचे दीप उजळणारे पुरोहित लॉकडाऊनमुळे संकटात सापडले आहे. धार्मिक विधींच्या माध्यमातून घराघरांना चमक देणार्‍या या पौरोहित्य करणार्‍या वर्गावर उपासमारीचे संकट ओढवले आहे. या वेळी सोशल मीडियाच्या माध्यमातून मदतीची हाक पनवेलमधील पुरोहितांकडून देण्यात आली होती. त्या हाकेला साद देत पत्रकार मित्र असोसिएशन व श्री …

Read More »

मुस्लिम रमजान मासारंभ

घरातच रोजा, इप्तार, तरावीह पठण उरण : वार्ताहर कोरोना या संसर्गजन्य विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात सरकारने 3 मेपर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. या काळात सार्वजनिक ठिकाणी सर्व धर्माचे धार्मिक कार्यक्रम, प्रार्थना आदीवर निर्बंध घालण्यात आले आहेत. त्या अनुषंगाने लॉकडाऊनच्या कालावधीत नियमित नमाज पठण, तरावीह व इप्तारसाठी एकत्र न येण्याबाबत …

Read More »

जलाशय कोरडे पडण्याच्या मार्गावर

मोहोपाडा : प्रतिनिधी उन्हाळ्याची चाहूल लागताच बहुतेक पाण्याचे स्त्रोत जवळ जवळ तळ गाठण्याच्या मार्गावर असताना पाण्यांचे संकट अधिक गडद होत चालले असताना पिण्याच्या पाण्याच्या प्रश्न गंभीर निर्माण होत असल्याची चाहूल नागरिकांना जाणवू लागली आहे. मात्र काही ठिकाणी डोंगरांच्या जवळ असलेले तुरळक झर्‍याच्या माध्यमातून निर्माण होणारे पाणी याच पाण्यावरती काही आदिवासी …

Read More »

पोलीस मुख्यालयातील रक्तदान शिबिराला प्रतिसाद

पनवेल : वार्ताहर पोलीस मुख्यालय कळंबोली येथे आयोजित रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिराचा शुभारंभ नवी मुंबईचे पोलीस आयुक्त संजय कुमार व पोलीस उपायुक्त शिवराज पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आला. दिवसेंदिवस फैलावणारा कोरोना आजार आणि ब्लड बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये असणारा रक्ताचा तुटवडा या सगळ्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईचे पोलीस …

Read More »

प्रशासनाकडून भिंगारवाडी हे कोरोना विषाणूबाधित क्षेत्र म्हणून घोषित

पनवेल : वार्ताहर, बातमीदार जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील मौजे भिंगारवाडी, पो. आजिवली येथे एक व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आला. त्यामुळे भिंगारवाडी हे संपूर्ण गाव व त्याच्या परिसर क्षेत्रामध्ये करोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी पुढील 28 दिवस हे कोरोना विषाणू बाधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. या परिसरात राहणार्‍या नागरिकांना घरातून बाहेर पडण्यास …

Read More »

चिंचपाडा येथील भराव काढल्याने पनवेल शहराला पुराचा धोका कमी

पनवेल : प्रतिनिधी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नामुळे चिंचपाडा येथील गाढी नदीच्या पुलाखालील भराव काढण्यात आल्याने यावर्षी पनवेल शहरात पावसाळ्यात पुराचे पाणी शिरण्याचा धोका कमी झाली असल्याची माहिती माजी स्थायी समिती सभापती मनोहर म्हात्रे यांनी दिली.   पनवेल शहरात मागील वर्षी जून ते सप्टेंबर महिन्यात झालेल्या जोरदार पावसात गाढी नदीचे पाणी …

Read More »

झोपडपट्टी भागाच्या प्रवेशद्वारावर सॅनिटायझर टनेल उभारण्याची मागणी

नवी मुंबई : बातमीदार नवी मुंबईत सध्या कोरोना बधितांची संख्या वाढत आहे. तर अद्यापही शासनाने आवाहन करून नागरिक बेशिस्तपणे वागून घराबाहेर पडत आहेत. नवी मुंबईतील झोपडपट्टी भागात अशी परिस्थिती जास्त प्रमाणात आढळून येते. ही बाब लक्षात घेत पालिकेने झोपडपट्टी भागाच्या प्रवेशद्वारावर सॅनिटायझर टनेल उभारावेत, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते गोविंद साळुंखे …

Read More »